वाढत्या दंगलींमुळे शासनाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होतो ! किरकोळ कारणावरून
दंगल घडवणार्या धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
![]() |
दंगलस्थळी तैनात करण्यात आलेला पोलिसांचा मोठा फौजफाटा |
- धर्मांधांकडून हैदोस
- रस्त्यावर दगड, विटा आणि बाटल्या यांचा खच
१. माळीवाडा भागामध्ये एका शाळेत १० वीची परीक्षा चालू होती. हा पेपर चालू असतांना परीक्षेला बसलेल्या हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये नक्कल (कॉपी) करण्यावरून वादावादी झाली.
२. परीक्षा संपल्यानंतर दुपारी २ ते २.३० या वेळेत मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुसलमान यांचा जमाव गोळा झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चिराग गल्ली आणि माळीवाडा या दोन्ही परिसरांत एकमेकांवर प्रचंड प्रमाणात दगड, विटा आणि बाटल्या फेकण्यात आल्या.