काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि लोकराज्यद्रोही राज्य !
माजलगाव (जिल्हा बीड), २ सप्टेंबर - येथील एक तरुण आंध्रप्रदेशमध्ये गेला होता. त्याने गोहत्या बंदीची मागणी करणार्या, काँग्रेसच्या विरोधात आणि भारतमातेच्या विजयाच्या घोषणा दिल्यामुळे अज्ञातांनी त्याला जिवंत जाळल्याची घटना नुकतीच घडली.
साधकांनो, बंदीच्या प्रसंगाकडे ‘लांडगा आला रे आला’ या दृष्टीने न पहाता...
साधकांनो, बंदीच्या प्रसंगाकडे ‘लांडगा आला रे आला’ या दृष्टीने न पहाता त्याचे गांभीर्य जाणा आणि अंतर्मुख होऊन त्यावर कृती करा !
गेल्या वर्षभरात अनेकदा ‘काँगे्रेस शासन सनातनवर बंदी घालण्याच्या सिद्धतेत’ अशा चौकटी प्रकाशित करण्यात आल्या आहेत. वारंवार येणार्या या चौकटी म्हणजे बकर्या चारायला जाणार्या मुलाने गावकर्यांची गंमत करण्यासाठी ‘लांडगा आला रे आला’, अशी हूल दिली होती, तशी हूलच आहे, असे काही जणांना वाटत आहे. प्रत्यक्षातील स्थिती मात्र खूपच वेगळी आहे. काँग्रेस शासनाच्या माध्यमातून मांत्रिकांनी सनातनवर कधीच बंदी आणली असती आणि सहस्रावधी साधकांना कारागृहात डांबले असते; मात्र सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निरपेक्ष कार्यामुळे श्रीकृष्णानेच संतांच्या माध्यमातून सनातनला या भीषण संकटातून वाचवले आहे.
गेल्या वर्षभरात अनेकदा ‘काँगे्रेस शासन सनातनवर बंदी घालण्याच्या सिद्धतेत’ अशा चौकटी प्रकाशित करण्यात आल्या आहेत. वारंवार येणार्या या चौकटी म्हणजे बकर्या चारायला जाणार्या मुलाने गावकर्यांची गंमत करण्यासाठी ‘लांडगा आला रे आला’, अशी हूल दिली होती, तशी हूलच आहे, असे काही जणांना वाटत आहे. प्रत्यक्षातील स्थिती मात्र खूपच वेगळी आहे. काँग्रेस शासनाच्या माध्यमातून मांत्रिकांनी सनातनवर कधीच बंदी आणली असती आणि सहस्रावधी साधकांना कारागृहात डांबले असते; मात्र सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निरपेक्ष कार्यामुळे श्रीकृष्णानेच संतांच्या माध्यमातून सनातनला या भीषण संकटातून वाचवले आहे.
कदाचित आजचा अंक शेवटचा असेल !
काँग्रेस शासन ‘दैनिक सनातन प्रभात’वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, ‘दैनिक सनातन प्रभात’चा उद्याचा अंक येईल कि नाही, हे माहीत नाही. ‘सनातन प्रभात’वर बंदी आणल्यास आतापर्यंत जे काही दृष्टीकोन ‘दैनिक सनातन प्रभात’च्या माध्यमातून मिळाले, त्या आधारे ईश्वरी राज्याची स्थापना होईपर्यंत वाटचाल करा ! - संपादक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य नसल्याचा चीनचा दावा
बीजिंग, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट भागात ११ सहस्र चिनी सैनिक असल्याचा दावा आज चीनकडून फेटाळण्यात आला आहे; मात्र पाकने येथे सैन्य असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.
रांचीमधील ३९ मंदिरे तोडण्याच्या आदेशाच्या विरोधात विहिंपची निदर्शने
मंदिरे तोडण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात कृती करणार्या विहिंपचे अभिनंदन !
रांची, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - शहरातील शासकीय भूमीवरील ३९ मंदिरे तोडण्याच्या आदेशाच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेने येथे निदर्शने केली. राज्यशासन हिंदु मंदिरांनाच लक्ष्य ठरवते, असा आरोप करत विहिंपने शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
रांची, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - शहरातील शासकीय भूमीवरील ३९ मंदिरे तोडण्याच्या आदेशाच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेने येथे निदर्शने केली. राज्यशासन हिंदु मंदिरांनाच लक्ष्य ठरवते, असा आरोप करत विहिंपने शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
संस्कृत हीच भारताला जोडणारी एकमेव भाषा
इस्कॉनच्या संस्कृतदिन कार्यक्रमातील वक्त्यांचे प्रतिपादन
बेंगळुरू, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - संस्कृत हीच भारताला जोडणारी एकमेव भाषा आहे. संस्कृत ही अभिजात भाषा झाली पाहिजे. संस्कृत भाषा लोप पावू नये यासाठी या भाषेचा आपल्या नेहमीच्या जीवनात वापर झाला पाहिजे, असे मत इस्कॉनकडून आयोजित संस्कृतदिन कार्यक्रमात वक्त्यांनी व्यक्त केले.
बेंगळुरू, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - संस्कृत हीच भारताला जोडणारी एकमेव भाषा आहे. संस्कृत ही अभिजात भाषा झाली पाहिजे. संस्कृत भाषा लोप पावू नये यासाठी या भाषेचा आपल्या नेहमीच्या जीवनात वापर झाला पाहिजे, असे मत इस्कॉनकडून आयोजित संस्कृतदिन कार्यक्रमात वक्त्यांनी व्यक्त केले.
हिंदुराष्ट्र सेनेकडून दहीहंडीत राष्ट्रद्रोह्याच्या विरोधात जागृती !
मुंबई शहरातील हिंदुराष्ट्र सेनेने दहीहंडीच्या निमित्ताने केलेल्या गोविंदा पथकासाठी ‘टी शर्ट’ दिले. या ‘टी शर्ट’वर ‘श्रीकृष्णाने कंस मारला, बाळगोपाळांनो कसाब मारा !’ असा संदेश देऊन राष्ट्राच्या शत्रूच्या विरोधात जनजागृती करण्याची संधी साधली.
६० टक्के पाद्री अनैतिक लैंगिक संबंध ठेवतात - माजी पाद्र्याच्या पुस्तकाचा निष्कर्ष
हे आहे खिस्त्यांचे खरे किळसवाणे स्वरूप !
थिरूवनंतपुरम, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - कॅथलिक पाद्र्यांच्या पापांची कबुली ऐकल्यानंतर ६० टक्के पाद्री नन, असाहाय्य विधवा आणि समाजातील महिला यांच्याशी अनैतिक लैंगिक संबंध ठेवतात, असा निष्कर्ष ‘हिअर इज द हार्ट ऑफ प्रिस्ट’ या पुस्तकात काढण्यात आला आहे. केपी शिबू कलमपरमबिल या ११ वर्षे पाद्री राहिलेल्या लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.
थिरूवनंतपुरम, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - कॅथलिक पाद्र्यांच्या पापांची कबुली ऐकल्यानंतर ६० टक्के पाद्री नन, असाहाय्य विधवा आणि समाजातील महिला यांच्याशी अनैतिक लैंगिक संबंध ठेवतात, असा निष्कर्ष ‘हिअर इज द हार्ट ऑफ प्रिस्ट’ या पुस्तकात काढण्यात आला आहे. केपी शिबू कलमपरमबिल या ११ वर्षे पाद्री राहिलेल्या लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निर्माल्याचे काय करावे ?
‘पूजेतील निर्माल्यामध्ये चैतन्य आलेले असल्यामुळे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या निर्माल्य नदीसारख्या वहात्या जलस्रोतात विसर्जित करणे योग्य आहे. निर्माल्य वहात्या जलात विसर्जन केल्यामुळे जलस्रोत चैतन्यमय बनतो. वहात्या जलाबरोबर हे चैतन्य दूरवर पोहोचत असल्याने अनेकांना त्याचा लाभ होतो. वहाता जलस्रोत नसल्यास विहीर, तलाव यांसारख्या जलस्रोतांत निर्माल्य विसर्जित करावे. पाने-फुले असे नैसर्गिक घटक असलेल्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याउलट रासायनिक घटक असलेल्या गोष्टींमुळे जलप्रदूषण होते.
चिदंबरम यांनी जाणीवपूर्वक विधान केले ! - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी देशाच्या पोलीस प्रमुखांच्या परिषदेत भगवा आतंकवाद अस्तित्वात असल्याचे विधान जाणीवपूर्वक केले आहे. या विधानातून चिदंबरम यांनी पोलिसांना हिंदूंच्या विरोधात कारवाई करण्यासाठी चेतवले आहे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी केली आहे. संकेतस्थळावरील ‘ब्लॉग’वर श्री. मोदी यांनी ही टीका केली आहे.
पाककडून १०० भारतीय मच्छिमारांची सुटका
इस्लामाबाद, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - पाकने आज कराची कारागृहात असणार्या आणखी १०० भारतीय मच्छिमारांची सुटका केली. दोन दिवसांपूर्वी १०० मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती. पुढील ४ दिवसांत पाक २४५ मच्छिमारांची सुटका करणार आहे.
चिदंबरम यांना मंत्रीमंडळातून काढा ! - डॉ. तोगाडिया
राजकोट, २ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - पी. चिदंबरम यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी त्यांनी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे. ते क्षमा मागत नसतील, तर पंतप्रधानांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी आज येथे केली. जन्माष्टमीनिमित्त येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अयोध्येत राममंदिर उभारणारच, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !
शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी अदखलपात्र ठरवणारे दंडविधान आणि पोलीस ईश्वरी राज्यात नसतील !
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा आजचा २७६ वा दिवस !
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा आजचा २७६ वा दिवस !
हिंदुत्व लोपल्यामुळे मुसलमानांसमोर सपशेल लोटांगण घालणार्या केरळमधील...
हिंदुत्व लोपल्यामुळे मुसलमानांसमोर सपशेल लोटांगण घालणार्या केरळमधील हिंदुत्ववादी संघटना आणि निष्क्रीय हिंदू !
शाळेतील हिंदु विद्याथ्र्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी काहीही न करणारे आणि मुसलमान विद्याथ्र्यांना नमाज पढण्याची सोय करून देणारे मुसलमानप्रेमी हिंदु मुख्याध्यापक !
‘केरळमधील एका जातीय संघटनेच्या वतीने चालवण्यात येणार्या एका शााळेत १ सहस्रपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यांतील बहुतांश मुले हिंदूच आहेत. केवळ १० मुले मुसलमान आहेत. मुसलमानांना खुश करण्यासाठी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी (जे स्वतः एक हिंदूच आहेत) या मुलांना प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी एक खोली रिकामी करून दिली. काही धर्माभिमान्यांनी मुख्याध्यापकांना विचारणा केल्याने सध्या हा प्रकार बंद झाला आहे.’
शाळेतील हिंदु विद्याथ्र्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी काहीही न करणारे आणि मुसलमान विद्याथ्र्यांना नमाज पढण्याची सोय करून देणारे मुसलमानप्रेमी हिंदु मुख्याध्यापक !
‘केरळमधील एका जातीय संघटनेच्या वतीने चालवण्यात येणार्या एका शााळेत १ सहस्रपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यांतील बहुतांश मुले हिंदूच आहेत. केवळ १० मुले मुसलमान आहेत. मुसलमानांना खुश करण्यासाठी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी (जे स्वतः एक हिंदूच आहेत) या मुलांना प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी एक खोली रिकामी करून दिली. काही धर्माभिमान्यांनी मुख्याध्यापकांना विचारणा केल्याने सध्या हा प्रकार बंद झाला आहे.’
हिंदूंच्या रक्षणासाठी अवतीर्ण होण्याकरिता भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करा ! - रमेश शिंदे
वहाळ (जिल्हा रत्नागिरी) येथे हिंदुसंघटन मेळावा
चिपळूण, २ सप्टेंबर (वार्ता.) - आज हिंदु धर्म आणि देवता यांची अपकीर्ती केली जात आहे; मात्र अन्य पंथियांच्या विरोधात बोलण्याचे धैर्य कोणी करत नाही. कंस, दुर्योधनरूपी पुढार्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अवतीर्ण व्हावे, यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. वहाळ येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या सभागृहात समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदुसंघटन मेळाव्या’त बोलत होते. मेळाव्याच्या प्रारंभी शिरंबे येथील धर्माभिमानी श्री. बाळकृष्ण भावे आणि श्री. शिंदे यांनी दीपप्रज्वलन केले. श्री. शिंदे यांचा सत्कार वहाळचे सरपंच श्री. रवींद्र धामणे यांनी केला.
चिपळूण, २ सप्टेंबर (वार्ता.) - आज हिंदु धर्म आणि देवता यांची अपकीर्ती केली जात आहे; मात्र अन्य पंथियांच्या विरोधात बोलण्याचे धैर्य कोणी करत नाही. कंस, दुर्योधनरूपी पुढार्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अवतीर्ण व्हावे, यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. वहाळ येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या सभागृहात समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदुसंघटन मेळाव्या’त बोलत होते. मेळाव्याच्या प्रारंभी शिरंबे येथील धर्माभिमानी श्री. बाळकृष्ण भावे आणि श्री. शिंदे यांनी दीपप्रज्वलन केले. श्री. शिंदे यांचा सत्कार वहाळचे सरपंच श्री. रवींद्र धामणे यांनी केला.
चंगळवादी जन्महिंदूंच्या उंचच उंच दहीहंड्यांत गैरप्रकारांना उधाण !
सध्या श्रीकृष्णजन्माष्टमी म्हणजे ‘पैशांच्या स्पर्धेच्या दहीहंड्या फोडणे’ असे समीकरण झाले आहे. गोकुळाष्टमीच्या सणाचे धार्मिक महत्त्व लोप पावून त्याला चंगळवादाचे अत्यंत विकृत आणि पैशाची उधळण करणारे बाजारी स्वरूप आले आहे आणि राजकीय पक्ष त्यात उतरल्याने अतिशय खालच्या दर्जाचे राजकारणही आले आहे ! या सर्वांमुळे हिंदूंची अनन्वित हानी होत आहेच, तसेच या दिवशी होणार्या आध्यात्मिक लाभापासून ते वंचित रहात आहेत.
‘भगवा दहशतवाद’ वाक्य उच्चारणार्या केंद्रीय गृहमंत्र्यांचा हिंदु महासभेच्या वतीने निषेध
जळगाव, २ सप्टेंबर - स्वतःला निधर्मी म्हणवणार्या केंद्रीय मंत्र्यांनी ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरून हिंदूंचा अपमान केला आहे. त्यांचा निषेध करण्याचा ठराव जळगाव हिंदु महासभेच्या वतीने नुकताच करण्यात आला.
मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी
मथुरा, २ सप्टेंबर (प्रे.ट्र.) - दहा लाखांपेक्षा अधिक भाविकांनी उत्तरप्रदेशातील मथुरा, गोवर्धन, वृंदावन, गोकुल येथील मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तीभावाने साजरा केला. येथे १०० हून अधिक भंडारे आयोजित करण्यात आले होते. याशिवाय भारतात गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांतही मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी आणि दहिकाला साजरा करण्यात आला.
फलक प्रसिद्धीकरता
हिंदूंनो, हिंदुद्रोही आणि लोकराज्यद्रोही काँग्रेसच्या राज्यातील तुमची दयनीय स्थिती जाणा !
गंगाधर वराट (वय २७ वर्षे) या मानसिकदृष्ट्या आजारी तरुणाला आंध्रप्रदेशच्या मेहबूबाबाद येथे गोहत्या बंदीची मागणी करणार्या, तसेच काँग्रेसच्या विरोधात आणि भारतमातेच्या विजयाच्या घोषणा दिल्याबद्दल अज्ञातांनी जिवंत जाळले.
गंगाधर वराट (वय २७ वर्षे) या मानसिकदृष्ट्या आजारी तरुणाला आंध्रप्रदेशच्या मेहबूबाबाद येथे गोहत्या बंदीची मागणी करणार्या, तसेच काँग्रेसच्या विरोधात आणि भारतमातेच्या विजयाच्या घोषणा दिल्याबद्दल अज्ञातांनी जिवंत जाळले.
‘इमोशनल अत्याचार’ चित्रपटाच्या सुनावणीमुळे अन्य जनहित याचिकांच्या सुनावण्या रहित
मुंबई, २ सप्टेंबर (वार्ता.) - उद्यापासून प्रदर्शित होणार असलेला ‘इमोशनल अत्याचार’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला. तातडीची सुनावणी म्हणून आज मुख्य न्यायमूर्तींनी दिवसभर या याचिकेवर सुनावणी घेतली; परिणामी ५३ जनहित याचिकांवरील सुनावणी होऊ शकली नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या याचिकाकत्र्यांनी न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
जादूटोणाविरोधी विधेयक आगामी अधिवेशनात मंजूर करण्याचे अंनिसचे मुख्यमंत्र्यांना साकडे
हिंदूंनो, सावधान ! अंनिसच्या कावेबाजपणाला प्राणपणाने विरोध करा !
लातूर, २ सप्टेंबर - राज्यात वाढत असलेल्या अंधश्रद्धा आणि कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी तयार केलेले जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सर्वसंमतीने मंजूर करण्यात यावे, असे साकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्री. नरेंद्र दाभोलकर यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक लातूर येथे नुकतीच पार पडली. त्या बैठकीत डॉ. दाभोलकर म्हणाले की, सर्वसंमतीने शक्य नसल्यास विधानसभेतील बहुमताच्या आधारावर हे विधेयक पारीत करण्यात यावे.
लातूर, २ सप्टेंबर - राज्यात वाढत असलेल्या अंधश्रद्धा आणि कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी तयार केलेले जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सर्वसंमतीने मंजूर करण्यात यावे, असे साकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्री. नरेंद्र दाभोलकर यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक लातूर येथे नुकतीच पार पडली. त्या बैठकीत डॉ. दाभोलकर म्हणाले की, सर्वसंमतीने शक्य नसल्यास विधानसभेतील बहुमताच्या आधारावर हे विधेयक पारीत करण्यात यावे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना, उरण यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा सत्कार
उरण (रायगड), २ सप्टेंबर (वार्ता.) - महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, उरण यांच्या वतीने दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक सत्कार आणि विद्यार्थी दत्तक पालक योजना कार्यक्रम वशेणी येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. मनोहरशेठ भोईर यांनी या वेळी सांगितले की, परमेश्वरावर विश्वास ठेवून आपण आपले कार्य करत राहिलो, तर आपली शिक्षक सेना उरणपुरती मर्यादित न रहाता पूर्ण रायगडभर वाढेल, तसेच हे कार्य करतांना निःस्वार्थीपणे आपला अहं वाढू न देता कार्य करत रहा, तरच या कार्याला यश येईल. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून श्री. महादेव ठाकूर यांनी सामाजिक आणि हिंदु संघटनाचे कार्य केल्याबद्दल श्री. ठाकूर यांना स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथील पाच गणेश मंडळांमध्ये ‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्याचे निश्चित
जळगाव, २ सप्टेंबर (वार्ता.) - जळगाव शहरातील श्रीगणेश मंडळांपैकी पाच गणेशमंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. जळगाव गणेशोत्सव महामंडळाच्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांची आदरणीय उपस्थिती होती.
पणजी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित वृक्षारोपणाचे नगरसेविकेकडून कौतुक
जळगाव, २ सप्टेंबर (वार्ता.) - वृक्षांचा वाढता र्हास थांबवण्यासाठी पणजी सनातन संस्थेच्या वतीने नुकताच वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. द्रौपदीनगर परिसरातील मार्गाच्या कडेला सप्तपर्ण या वृक्षांचे वृक्षारोपण या प्रभागाच्या नगरसेविका सौ. प्रतिभाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ‘‘सनातन संस्थेचे सर्व कार्य उल्लेखनीय असते. माझे अशा कार्याला नेहमीच सहकार्य राहील’’, असे प्रतिपादन सौ. देशमुख यांनी या वेळी केले. पणजी सनातन संस्थेच्या सौ. आरती कोमटी, सौ. उषा बडगुजर, सौ. नागणे, सौ. निलिमा वाघुळदे, सौ. आशा शिंदे, सौ. शोभा हेंबाडे या प्रसंगी उपस्थित होत्या. सौ. कोमटी यांनी सनातन संस्थेची ओळख उपस्थितांना करून दिली.
गुरुपौर्णिमेला आलेली अनुभूती आणि झालेले त्रास
१. गुरुपूजनाच्या वेळी देवतेला आवाहन करण्यास सांगितल्यावर त्या त्या देवतेची भव्य मूर्ती डोळ्यांसमोर येऊन ती देवता प्रत्यक्ष उपस्थित असल्याचे जाणवणे आणि प.पू. भक्तराज महाराजांची पूजा प.पू. डॉक्टरच करत असल्याचे वाटणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनाच्या सेवेची संधी मिळाल्याने सातत्याने कृतज्ञता व्यक्त होत होती. आपली लायकी नसतांनाही केवळ गुरुकृपेनेच आपल्याला ही संधी मिळाली, याची जाणीव होऊन ‘भावपूर्ण सेवा तुम्हीच करवून घ्या’, अशी सातत्याने प्रार्थना होत होती. प.पू. डॉक्टरांच्या चरणी शरणागत झाल्यानंतर आतूनच प्रार्थना झाली, ‘प.पू. डॉक्टर, आजच्या सेवेतून गुरुचरणांशी स्थिरता द्या. माझे मन, बुद्धी, चित्त आणि शरीर आपल्या चरणी अर्पण होऊ द्या. माझे स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ द्या.
राखीपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या अनुभूती
१. राखीपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच श्रीकृष्ण समवेत असल्याचे भासून प्रत्येक कृती करतांना बोलत असणे आणि कार्यक्रमाच्या वेळेस शांत वाटणे : ‘श्रावण पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११२ (२४.८.२०१०) या राखीपौर्णिमेच्या दिवशी मला सकाळपासूनच ‘श्रीकृष्ण माझ्यासमवेत आहे’, असे भासत होते. तो प्रत्येक कृती करतांना माझ्यासमवेत बोलत होता. दुपारी मला ठीक वाटत नसल्यामुळे मी विश्रांती घेत होते. झोपेतून जाग आल्यानंतर माझ्याकडून एखाद्या व्यक्ती समवेत बोलावे, तसे मोठ्याने श्रीकृष्णासमवेत बोलल्या गेले. मला शारीरिक त्रास होत असला, तरी आतून पुष्कळ आनंद वाटत होता. कार्यक्रमाच्या वेळेसही मला शांत वाटत होते. - सौ. अनुभूती टवलारे, अमरावती
२. श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : राखीपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये स्तवनाच्या वेळी आणि राखी बांधतांना मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.’ - श्री. नीलेश टवलारे, अमरावती
रत्नाकर मराठेकाकांच्या सान्निध्यात असतांना ‘काही दिवसांतच त्यांची पातळी ६० टक्के होईल’, असा विचार मनात येणे : ‘श्रावण कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११२ (२५.८.२०१०) या दिवशी अमरावतीचे साधक श्री. रत्नाकर मराठेकाका यांची पातळी ६० टक्के झाल्याचे कळले. तेव्हा पुष्कळ आनंद वाटून कृतज्ञता व्यक्त झाली. अमरावती येथे असतांना काकांच्या आजारपणात त्यांची आणि त्यांच्या संगणकाची सेवा करण्याची संधी मिळाली होती. काकांच्या सान्निध्यात असतांना ‘काही दिवसांतच त्यांची पातळी ६० टक्के होईल’, असा विचार मनात आला. तसे सौ. अनुभूतीला बोलून दाखवले होते. हा विचार अंदाजे २५ दिवसांपूर्वीचा आहे. माझ्याकडून काकांची सेवा करून घेतल्यामुळे आणि अमरावती जिल्ह्याला ही अमूल्य भेट दिल्याने प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
- श्री. नीलेश टवलारे, अमरावती
२. श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : राखीपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये स्तवनाच्या वेळी आणि राखी बांधतांना मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.’ - श्री. नीलेश टवलारे, अमरावती
रत्नाकर मराठेकाकांच्या सान्निध्यात असतांना ‘काही दिवसांतच त्यांची पातळी ६० टक्के होईल’, असा विचार मनात येणे : ‘श्रावण कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११२ (२५.८.२०१०) या दिवशी अमरावतीचे साधक श्री. रत्नाकर मराठेकाका यांची पातळी ६० टक्के झाल्याचे कळले. तेव्हा पुष्कळ आनंद वाटून कृतज्ञता व्यक्त झाली. अमरावती येथे असतांना काकांच्या आजारपणात त्यांची आणि त्यांच्या संगणकाची सेवा करण्याची संधी मिळाली होती. काकांच्या सान्निध्यात असतांना ‘काही दिवसांतच त्यांची पातळी ६० टक्के होईल’, असा विचार मनात आला. तसे सौ. अनुभूतीला बोलून दाखवले होते. हा विचार अंदाजे २५ दिवसांपूर्वीचा आहे. माझ्याकडून काकांची सेवा करून घेतल्यामुळे आणि अमरावती जिल्ह्याला ही अमूल्य भेट दिल्याने प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
- श्री. नीलेश टवलारे, अमरावती
साधकांनो, काही विशिष्ट साधकांचा सत्संग लाभावा, असे वाटण्यापेक्षा...
साधकांनो, काही विशिष्ट साधकांचा सत्संग लाभावा, असे वाटण्यापेक्षा ‘आपले सहसाधक आणि विभागसेवक यांचा आपण लाभ करून घेतो का’, याचा विचार करा !
२१.८.२०१० या दिवशी ध्वनीचित्रीकरण विभागातील साधकांची सकाळी ११ वाजता आणि साधिकांची सायंकाळी ६ वाजता व्यष्टी आढाव्याची बैठक होती. दोन्ही बैठका विभागसेविका सौ. श्रद्धा घेणार होत्या. सायंकाळी ६ च्या बैठकीला गुरुकुलामधे शिकणार्या ४ साधिका, कु. अनुताई, आधुनिक वैद्य (कु.) मायाताई, सौ. शुभांगीताई आणि सौ. बिंदाताई या सर्व जणी आल्या होत्या.
२१.८.२०१० या दिवशी ध्वनीचित्रीकरण विभागातील साधकांची सकाळी ११ वाजता आणि साधिकांची सायंकाळी ६ वाजता व्यष्टी आढाव्याची बैठक होती. दोन्ही बैठका विभागसेविका सौ. श्रद्धा घेणार होत्या. सायंकाळी ६ च्या बैठकीला गुरुकुलामधे शिकणार्या ४ साधिका, कु. अनुताई, आधुनिक वैद्य (कु.) मायाताई, सौ. शुभांगीताई आणि सौ. बिंदाताई या सर्व जणी आल्या होत्या.
महालोकातून आलेली मंगळुरू येथील साधिका कु. प्रतीक्षा आचार्य...
महालोकातून आलेली मंगळुरू येथील साधिका कु. प्रतीक्षा आचार्य (वय १५ वर्षे), हिने काढलेली श्रीकृष्णाची चित्रे
कु. प्रियांका लोटलीकर यांना श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात आलेल्या अनुभूती
१. अंग दुखत असतांना प्रत्येक हाड श्रीकृष्णाचा नामजप करत असल्याने अंगदुखी न्यून होणे : ‘श्रावण कृ. २, कलियुग वर्ष ५११२ (२६.८.२०१०) या दिवशी मला आध्यात्मिक त्रास होत होते. मला थकवा आणि अंगदुखी असल्यामुळे मी खोलीत झोपले होते. त्या वेळी माझ्या छातीच्या बरगड्या आणि पायांचे प्रत्येक हाड दुखत होते. मी ते प.पू. डॉक्टरांना आत्मनिवेदन करून सांगत होते. ते करत असतांना मला अर्धवट झोप लागली असावी; कारण मला वेदना जाणवत होत्या. त्या वेळी माझे प्रत्येक हाड बोलू लागल्याचे मला जाणवले. प्रारंभी बोलण्याचा आवाज मंद होता. प्रत्येक हाड लक्षपूर्वक ‘श्रीकृष्ण, श्रीकृष्ण’, असा नामजप करत होते. ते पाहून माझी अंगदुखी न्यून होऊन मी आनंद अनुभवू लागले. थोड्या वेळाने मला शांत झोप लागली.
साधकांना सूचना
श्री गणेश चतुर्थी आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांविषयीचे सुधारीत प्रबोधनपर हस्तपत्रक उपलब्ध !
सनातन संस्थेने सिद्ध केलेले ‘श्री गणेश चतुर्थी शास्त्र जाणून साजरी करा !’ हे ‘ए-५’ आकाराचे चार पानी हस्तपत्रक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर (पत्त्यावर) ठेवण्यात आले होते. या पत्रकात काही सुधारणा केल्या असून हे सुधारित पत्रक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर (पत्त्यावर) उपलब्ध आहे.
सनातन संस्थेने सिद्ध केलेले ‘श्री गणेश चतुर्थी शास्त्र जाणून साजरी करा !’ हे ‘ए-५’ आकाराचे चार पानी हस्तपत्रक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर (पत्त्यावर) ठेवण्यात आले होते. या पत्रकात काही सुधारणा केल्या असून हे सुधारित पत्रक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर (पत्त्यावर) उपलब्ध आहे.
अध्यात्म दुसर्याला शिकवण्याचे महत्त्व
‘काही जण म्हणतात, ‘अध्यात्म स्वतःला समजल्यावर दुसर्यांना शिकवावे.’ प्रत्यक्षात समजले तेवढे शिकवण्यासाठी त्याचा परत परत अभ्यास करावा लागतो. त्यामुळे स्वतःलाच ते अधिक चांगल्या तर्हेने समजते. दुसर्याला शिकवण्याने समष्टी साधनाही होते. त्यामुळे आध्यात्मिक उन्नती जलद होते. तसे पाहिले, तर अध्यात्म विषय खर्या अर्थाने समजल्यावर बोलणेच बंद होते !’ - डॉ. आठवले (श्रावण कृ. ४, कलियुग वर्ष ५११२ (२९.८.२०१०))
प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून त्यांना अपेक्षित अशी कृती करण्यासाठी प्रयत्नरत...
प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून त्यांना अपेक्षित अशी कृती करण्यासाठी प्रयत्नरत असणार्या कु. प्रियांका लोटलीकर !
सनातनच्या सूक्ष्म-चित्रकत्र्या कु. प्रियांका लोटलीकर यांचा आज श्रावण कृष्ण नवमी, कलियुग वर्ष ५११२ (३.९.२०१०) या दिवशी जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही सूत्रे येथे देत आहेत.
सनातनच्या सूक्ष्म-चित्रकत्र्या कु. प्रियांका लोटलीकर यांचा आज श्रावण कृष्ण नवमी, कलियुग वर्ष ५११२ (३.९.२०१०) या दिवशी जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही सूत्रे येथे देत आहेत.
धर्मशिक्षण
डोके आणि अंग यांवरचे केस अन् वाईट शक्तींचा त्रास
संकलक : स्त्रियांचे केस आखुड होण्याच्या संदर्भातील उत्तरात आपण सांगितले होते की, डोक्यावर आणि अंगावर केस असल्यामुळे वायूरूप वाईट शक्तींचा त्वचेशी संपर्वâ उणावतो. आपण असेही सांगितले आहे की, वाईट शक्ती केसांच्या माध्यमातून आत प्रवेश करू शकतात. या दोन उत्तरांचा समन्वय कसा साधायचा ?
संकलक : स्त्रियांचे केस आखुड होण्याच्या संदर्भातील उत्तरात आपण सांगितले होते की, डोक्यावर आणि अंगावर केस असल्यामुळे वायूरूप वाईट शक्तींचा त्वचेशी संपर्वâ उणावतो. आपण असेही सांगितले आहे की, वाईट शक्ती केसांच्या माध्यमातून आत प्रवेश करू शकतात. या दोन उत्तरांचा समन्वय कसा साधायचा ?
कर्नाटकातील भाजप शासनाने पुरातन हिंदु मंदिरे अनधिकृत ठरवून, ती...
कर्नाटकातील भाजप शासनाने पुरातन हिंदु मंदिरे अनधिकृत ठरवून, ती पाडण्याचे आदेश देणे म्हणजे भाजप काँग्रेसच्या पावलावर पावले टाकत असल्याचे आणखी एक उदाहरण !
‘कर्नाटकमधील भाजप शासनाने २००७ पूर्वीची अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश काढला आहे. या अंतर्गत हिंदूंच्या ६४१ मंदिरांची सूची घोषित करण्यात आली आहे. शासनाने घोषित केलेल्या सूचीपैकी अनेक मंदिरे भारतीय कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची आहेत.’
‘कर्नाटकमधील भाजप शासनाने २००७ पूर्वीची अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश काढला आहे. या अंतर्गत हिंदूंच्या ६४१ मंदिरांची सूची घोषित करण्यात आली आहे. शासनाने घोषित केलेल्या सूचीपैकी अनेक मंदिरे भारतीय कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची आहेत.’
Subscribe to:
Posts (Atom)






