हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे भंजन करणारे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रहित होणे, हा हिंदूंचा विजय !
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) - हिंदु धर्मावर घाला घालणारे तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक अखेर चार वर्षांनंतर रहित करण्यात आले. विधिमंडळ सचिवालयाने राज्यशासनाला तसे कळवले असून शासनाची इच्छा असल्यास आता नव्याने हे विधेयक विधिमंडळात मांडावे लागणार आहे. (शिवसेना, भाजप, हिंदुत्वादी संघटना आणि संप्रदाय यांनी हिंदु धर्मावर घाला घालणार्या धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला केलेल्या प्रखर विरोधामुळे ते आता रहित झाले आहे. हिंदूंनो, या यशाबद्दल ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा आणि हे विधेयक पुन्हा येणार नाही, यासाठी पूर्वीप्रमाणेच विरोध करण्यास सज्ज व्हा ! - संपादक)
केंद्रातील निधर्मी (अधर्मी) राज्यकर्ते सनातनवर बंदी घालण्यास उतावीळ !
धर्मनिष्ठ सनातनवरील बंदीची प्रक्रिया अंतीम टप्प्यात; न्यायालयीन लढाई लढणे, हाच पर्याय शिल्लक !
नवी दिल्ली, ११ मार्च - सध्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीने सनातन संस्था एकदम प्रकाशझोतात आहे. राज्यकर्त्यांना काहीही करून सनातनवर बंदी घालायचीच आहे. त्यामुळे बंदीच्या विषयासंदर्भात सनातन संस्थेची स्थिती फारच नाजूक आहे, असे दिल्ली येथील विशेष सूत्रांकडून समजले.
नवी दिल्ली, ११ मार्च - सध्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीने सनातन संस्था एकदम प्रकाशझोतात आहे. राज्यकर्त्यांना काहीही करून सनातनवर बंदी घालायचीच आहे. त्यामुळे बंदीच्या विषयासंदर्भात सनातन संस्थेची स्थिती फारच नाजूक आहे, असे दिल्ली येथील विशेष सूत्रांकडून समजले.
पुतीन भारताच्या भेटीवर
नवी दिल्ली, ११ मार्च (वृत्तसंस्था) - रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांचे आज येथे दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी आगमन झाले. ऊर्जा, सुरक्षा आणि विमान वाहतूक या विषयांवर ते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच दोन्ही देशांमधील विमानवाहू नौका `अँडमिरल गोर्शकोव्ह' आणि संरक्षणविषयीच्या चार अब्ज डॉलरच्या करारावर सह्या होण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये दोन बाँबस्फोट : दोन ठार
फटाक्यांप्रमाणे बाँब फुटणारा एकमेव देश भारत !
कोलकाता, ११ मार्च (वृत्तसंस्था) - बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगड भागात काल बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात एक जण ठार झाला, तसेच सॉल्टलेक येथे झालेल्या एका बाँबस्फोटात एक जण ठार झाला. या दोन्ही घटनांची पोलीस चौकशी करत आहेत. भांगड येथे फुटलेला बाँब कोणत्या कारणासाठी बनवण्यात येणार होता, याचे अन्वेषण करण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
कोलकाता, ११ मार्च (वृत्तसंस्था) - बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगड भागात काल बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात एक जण ठार झाला, तसेच सॉल्टलेक येथे झालेल्या एका बाँबस्फोटात एक जण ठार झाला. या दोन्ही घटनांची पोलीस चौकशी करत आहेत. भांगड येथे फुटलेला बाँब कोणत्या कारणासाठी बनवण्यात येणार होता, याचे अन्वेषण करण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सर्व पक्षांच्या संमतीनंतरच महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडणार
विधेयकाच्या विरोधात मुस्लीम संघटना एकत्र
नवी दिल्ली, ११ मार्च (वृत्तसंस्था) - सर्व पक्षांची संमती मिळवल्यानंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात येईल, असे आज शासनाच्या वतीने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत सांगितले.
या विधेयकाला विरोधी पक्षांकडून होणारा वाढता विरोध आणि सत्ताधारी घटक पक्षांची नाराजी, तसेच काँग्रेस पक्षातील काही सदस्यांचा विरोध पहाता आज केंद्रशासनाने महिला आरक्षण विधेयकावर काहीशी माघार घेतली. भाजपच्या एका गटाकडून या विधेयकाला होणारा विरोध आणि त्यामुळे त्याच्या विरोधात मतदान करण्याची चेतावणी यामुळे या विधेयकाच्या संमतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीमुळेच अखेर शासनाने सर्वसंमती मिळवूनच हे विधेयक मांडण्यात येईल, असे घोषित केले आहे.
नवी दिल्ली, ११ मार्च (वृत्तसंस्था) - सर्व पक्षांची संमती मिळवल्यानंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात येईल, असे आज शासनाच्या वतीने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत सांगितले.
या विधेयकाला विरोधी पक्षांकडून होणारा वाढता विरोध आणि सत्ताधारी घटक पक्षांची नाराजी, तसेच काँग्रेस पक्षातील काही सदस्यांचा विरोध पहाता आज केंद्रशासनाने महिला आरक्षण विधेयकावर काहीशी माघार घेतली. भाजपच्या एका गटाकडून या विधेयकाला होणारा विरोध आणि त्यामुळे त्याच्या विरोधात मतदान करण्याची चेतावणी यामुळे या विधेयकाच्या संमतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीमुळेच अखेर शासनाने सर्वसंमती मिळवूनच हे विधेयक मांडण्यात येईल, असे घोषित केले आहे.
बरेलीत मुसलमानांनी घडवलेली दंगल पूर्वनियोजित
बरेली, ११ मार्च (वृत्तसंस्था) - उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यात असणार्या चाहाबाई आणि गुद्दडबाग या ठिकाणी २ मार्चला मुसलमानांनी चालू केलेली दंगल पूर्वनियोजित होती, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. (मुसलमान हिंदूंवर आक्रमण करण्यासाठीच अशा दंगली पूर्वनियोजितपणे घडवतात, हे आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या प्रत्येक दंगलीवरून उघड झाले आहे. हिंदूंनो, निधर्मी (अधर्मी) राज्यकर्ते या दंगेखोरांवर कारवाई करणार नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक)
हुजीच्या दोन आतंकवाद्यांना जन्मठेप
नवी दिल्ली, ११ मार्च (वृत्तसंस्था) - हुजी या आतंकवादी संघटनेच्या दोन आतंकवाद्यांना २००७ मध्ये काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी तीस हजारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना प्रत्येकी ६ आणि ७ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जम्मूमधील महंमद अमीन वानी ऊर्फ खालिद आणि बांगलादेशी असणारा लुतफूर रहमान ऊर्फ हारून अशी या दोघांची नावे आहेत.
नरेंद्र मोदी यांना माजी खासदाराच्या हत्येप्रकरणी समन्स
कर्णावती (अहमदाबाद), ११ मार्च - गुजरात दंगलीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या हत्येच्या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांना विशेष अन्वेषण पथकाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत चौकशीसाठी उपस्थित रहाण्याची समयमर्यादा देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेले हे विशेष पथक या हत्येची चौकशी करत आहे. या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री. मोदी यांची चौकशी करण्यात येणार आहे, असे पथकाकडून सांगण्यात आले आहे.
अबू आझमी यांचे अतिरेक्यांना साहाय्य
दिल्ली बाँबस्फोटातील अतिरेक्याचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली, ११ मार्च - दिल्ली बाँबस्फोटातील प्रमुख संशयित असलेला `इंडियन मुजाहिदीन'चा अतिरेकी शहजाद अहमद याने समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आसीम आझमी यांची मुंबईत भेट घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहजादने त्याचा साथीदार जुनैद याच्यासह कुलाबा येथील कार्यालयात जाऊन आझमींची १२ ऑक्टोबर २००८ या दिवशी भेट घेतली. आझमी यांनी त्याला आठ सहस्र रुपयांचे साहाय्यही केले, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर दोघांनी उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते अब्दुल सलाम यांची भेट घेतली. (जनहो, अल्पसंख्यांक दुखावू नयेत म्हणून राज्यकर्ते आझमी यांच्यावर कारवाई करणार नाहीत; पण तुम्ही आतंकवाद्यांशी संबंध ठेवणार्यांना लक्षात ठेवा. - संपादक)
नवी दिल्ली, ११ मार्च - दिल्ली बाँबस्फोटातील प्रमुख संशयित असलेला `इंडियन मुजाहिदीन'चा अतिरेकी शहजाद अहमद याने समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आसीम आझमी यांची मुंबईत भेट घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहजादने त्याचा साथीदार जुनैद याच्यासह कुलाबा येथील कार्यालयात जाऊन आझमींची १२ ऑक्टोबर २००८ या दिवशी भेट घेतली. आझमी यांनी त्याला आठ सहस्र रुपयांचे साहाय्यही केले, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर दोघांनी उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते अब्दुल सलाम यांची भेट घेतली. (जनहो, अल्पसंख्यांक दुखावू नयेत म्हणून राज्यकर्ते आझमी यांच्यावर कारवाई करणार नाहीत; पण तुम्ही आतंकवाद्यांशी संबंध ठेवणार्यांना लक्षात ठेवा. - संपादक)
साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावरील अत्याचारासंबंधीची याचिका फेटाळली
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) - मालेगाव बाँबस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना २००८ मध्ये अतिरेकीविरोधी पथकाने कह्यात घेतल्यानंतर त्यांना मारहाण केली. त्यांच्याशी पोलिसांनी अश्लील वर्तन केले. तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची शारीरिक आणि मानसिक छळवणूक केली. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण अतिरेकीविरोधी पथकाकडून काढून घेऊन ते केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता विजय पाटील यांनी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली.
हिंदु संतांवरील अन्यायाच्या विरोधात बांबवडे येथे `रस्ता बंद', तर गडहिंग्लज येथे धरणे आंदोलन !
शासनाला जाब विचारा - शिवसेना
कोल्हापूर, ११ मार्च (वार्ता.) - सध्याचे आघाडी शासन साधूसंत आणि धर्मगुरु यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची अपकीर्ती करत आहे. याच्या विरोधात आज जिल्ह्यातील बांबवडे येथील बसस्थानक चौकात शिवसेनेच्या वतीने `रस्ता बंद', तर गडहिंग्लज येथे प्रांतकार्यालयासमोर हिंदु संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. संतांवर अन्याय करणार्या शासनाला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. जयवंतराव काटकर यांनी केले. (हिंदु संतांवरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्या शाहूवाडी तालुक्यातील शिवसैनिक आणि गडहिंग्लज येथील हिंदुत्ववादी यांचे अभिनंदन ! - संपादक)
कोल्हापूर, ११ मार्च (वार्ता.) - सध्याचे आघाडी शासन साधूसंत आणि धर्मगुरु यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची अपकीर्ती करत आहे. याच्या विरोधात आज जिल्ह्यातील बांबवडे येथील बसस्थानक चौकात शिवसेनेच्या वतीने `रस्ता बंद', तर गडहिंग्लज येथे प्रांतकार्यालयासमोर हिंदु संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. संतांवर अन्याय करणार्या शासनाला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. जयवंतराव काटकर यांनी केले. (हिंदु संतांवरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्या शाहूवाडी तालुक्यातील शिवसैनिक आणि गडहिंग्लज येथील हिंदुत्ववादी यांचे अभिनंदन ! - संपादक)
दंगलीच्या मागे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते - बजरंग पाटील
विकास सूर्यवंशीला चिरडण्याचा प्रयत्न केल्यास उग्र आंदोलन
मिरज दंगलीचे प्रकरण
सांगली, ११ मार्च (वार्ता.) - राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रतिदिन दंगलीच्या सूत्रधारास अटक करू, अशी रोज घोषणाबाजी करत आहेत. प्रत्यक्षात त्याविषयी कोणतीच ठोस कृती ते करत नाहीत. कदाचित दंगलीच्या मागे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते असण्याची शक्यता असल्याने मुख्य सूत्रधारावर कारवाई होत नसावी. विविध गुन्ह्यांखाली अडकवून विकास सूर्यवंशीला चिरडण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे.
मिरज दंगलीचे प्रकरण
सांगली, ११ मार्च (वार्ता.) - राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रतिदिन दंगलीच्या सूत्रधारास अटक करू, अशी रोज घोषणाबाजी करत आहेत. प्रत्यक्षात त्याविषयी कोणतीच ठोस कृती ते करत नाहीत. कदाचित दंगलीच्या मागे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते असण्याची शक्यता असल्याने मुख्य सूत्रधारावर कारवाई होत नसावी. विविध गुन्ह्यांखाली अडकवून विकास सूर्यवंशीला चिरडण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे.
बांगलादेशाबरोबरच्या गुन्हेगार हस्तांतरण कराराअभावी आरोपी मोकाट !
कायद्यातील त्रुटींमुळे गुन्हेगारांनी मोकाट सुटणे, म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहनच !
गुलशन कुमार हत्या प्रकरण
गुप्तचर यंत्रणेची खंत
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) - `कॅसेटकिंग' गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला आरोपी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट हा बांगलदेशात पळून गेला. त्याला तेथे बांगलादेशात अटक करण्यात आली आहे; परंतु बांगलादेशासमवेत गुन्हेगार हस्तांतरणाचा करार अस्तित्वात नाही. परिणामी मर्चंट मोकाट आहे. त्यामुळे मर्चंटला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे भारतीय गुप्तचर यंत्रणेने इतिवृत्तात म्हटले आहे.
गुलशन कुमार हत्या प्रकरण
गुप्तचर यंत्रणेची खंत
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) - `कॅसेटकिंग' गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला आरोपी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट हा बांगलदेशात पळून गेला. त्याला तेथे बांगलादेशात अटक करण्यात आली आहे; परंतु बांगलादेशासमवेत गुन्हेगार हस्तांतरणाचा करार अस्तित्वात नाही. परिणामी मर्चंट मोकाट आहे. त्यामुळे मर्चंटला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे भारतीय गुप्तचर यंत्रणेने इतिवृत्तात म्हटले आहे.
फौजिया खान म्हणे, ``शासकीय योजनेच्या लाभासाठी अल्पसंख्यांकांनी मोठी आंदोलने करावी !''
अल्पसंख्यांक राज्यमंत्र्यांकडून काँग्रेसला घरचा अहेर !
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) - आज भारतात १८ प्रतिशत असलेल्या अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. (`१३ प्रतिशत लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणार्यांनाच अल्पसंख्यांक समजावे', या घटनेत नमूद केलेल्या धोरणाचे उल्लंघन होऊनही त्याविषयी काही न करणारे राज्यकर्ते, हेच अल्पसंख्यांकांच्या वाढत्या अवास्तव मागण्यांना उत्तरदायी ! - संपादक)
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) - आज भारतात १८ प्रतिशत असलेल्या अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. (`१३ प्रतिशत लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणार्यांनाच अल्पसंख्यांक समजावे', या घटनेत नमूद केलेल्या धोरणाचे उल्लंघन होऊनही त्याविषयी काही न करणारे राज्यकर्ते, हेच अल्पसंख्यांकांच्या वाढत्या अवास्तव मागण्यांना उत्तरदायी ! - संपादक)
शिवरायांचे गुण अंगी बाणवून शौर्यपूजन करणे, हीच खर्या अर्थाने शिवजयंती ! - राष्ट्रीय कीर्तनकार साळेगांवकर
अकोला, ११ मार्च (वार्ता.) - मोगल सैन्याच्या तुलनेत मूठभर असलेल्या; मात्र जिवास जीव देणार्या मावळयांना संघटित करून रयतेला हिंदवी स्वराज्य मिळवून देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगी बाणवून त्यांच्या शौर्याचे पूजन करणे, हीच खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करणे होय, असे मौलीक मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगांवकर यांनी अकोला येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भिरड मंगल कार्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
आळंदी येथील माऊलीच्या मंदिराचे शासकीयीकरण करण्याच्या संदर्भातील प्रतिक्रिया
शासनाने माऊलीचे देवस्थान ताब्यात घेतल्यास कडाडून विरोध करू ! - ह.भ.प. हरिचंद्र महाराज पाटील
आदंळी देवस्थान शासनाच्या वतीने ताब्यात घेऊन देवस्थानची रक्कम अन्यत्र गुंतवण्याचा शासनाचा जो अघोरी प्रयत्न आहे, या प्रयत्नाला आम्हा सर्व महाराष्ट्रातील वारकर्यांचा कडक विरोध राहील. तीर्थस्थान, देवस्थान ही शासकीय मालमत्ता नाही. भगवंताच्या कृपेने आणि साधूसंतांच्या आशीर्वादाने तीर्थमहिमा वृद्धिंगत झालेला आहे. हा महिमा वाढवण्यासाठी शासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. वारकरी सद्भक्त यांच्या आगमनाने तीर्थ महिमा वाढलेला आहे.
आदंळी देवस्थान शासनाच्या वतीने ताब्यात घेऊन देवस्थानची रक्कम अन्यत्र गुंतवण्याचा शासनाचा जो अघोरी प्रयत्न आहे, या प्रयत्नाला आम्हा सर्व महाराष्ट्रातील वारकर्यांचा कडक विरोध राहील. तीर्थस्थान, देवस्थान ही शासकीय मालमत्ता नाही. भगवंताच्या कृपेने आणि साधूसंतांच्या आशीर्वादाने तीर्थमहिमा वृद्धिंगत झालेला आहे. हा महिमा वाढवण्यासाठी शासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. वारकरी सद्भक्त यांच्या आगमनाने तीर्थ महिमा वाढलेला आहे.
संक्षिप्त वृत्त
आकलुज जिल्ह्यातील शेतकी महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू
आकलूज, ११ मार्च - येथील शेतकी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या वेळी बाहेरून विद्यार्थी आल्याने प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह येथील `वॉटर पार्क'मध्ये मिळाला. प्राचार्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांमध्येच मारामारी झाली. पोलिसांनी या प्रकरणी तीन प्राध्यापक आणि २ शिपाई यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस फिर्यादीचीही कसून चौकशी करत आहेत.
----------------------------------
नवी मुंबईत तीन चोरांना अटक
नवी मुंबई, ११ मार्च - वाशी रेल्वे आरक्षकांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे. एका फरार चोरट्याचा शोध चालू आहे.
२१ फेब्रुवारीला हितेश मारू यांच्यावर मानखुर्द रेल्वेस्थानकावर या चोरट्यांनी आक्रमण करून वार केले, तसेच त्यांचा भ्रमणध्वनी आणि पैसे चोरले. त्यांच्या तक्रारीवरून या चोरट्यांना पकडण्यात आले. सोहेल सय्यद, ईशाद अली अन्सारी, बद्रेअली आलम अशी चोरट्यांची नावे आहेत. (गुन्हेगारीत सर्वत्र मुसलमानांचे प्रमाण अधिक ! - संपादक)
आकलूज, ११ मार्च - येथील शेतकी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या वेळी बाहेरून विद्यार्थी आल्याने प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह येथील `वॉटर पार्क'मध्ये मिळाला. प्राचार्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांमध्येच मारामारी झाली. पोलिसांनी या प्रकरणी तीन प्राध्यापक आणि २ शिपाई यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस फिर्यादीचीही कसून चौकशी करत आहेत.
----------------------------------
नवी मुंबईत तीन चोरांना अटक
नवी मुंबई, ११ मार्च - वाशी रेल्वे आरक्षकांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे. एका फरार चोरट्याचा शोध चालू आहे.
२१ फेब्रुवारीला हितेश मारू यांच्यावर मानखुर्द रेल्वेस्थानकावर या चोरट्यांनी आक्रमण करून वार केले, तसेच त्यांचा भ्रमणध्वनी आणि पैसे चोरले. त्यांच्या तक्रारीवरून या चोरट्यांना पकडण्यात आले. सोहेल सय्यद, ईशाद अली अन्सारी, बद्रेअली आलम अशी चोरट्यांची नावे आहेत. (गुन्हेगारीत सर्वत्र मुसलमानांचे प्रमाण अधिक ! - संपादक)
निलंबित खासदारांच्या प्रश्नांवरून राज्यसभा दोन वेळा स्थगित
नवी दिल्ली, ११ मार्च (वृत्तसंस्था) - महिला आरक्षण विधेयकाच्या सूत्रावरून राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या ७ सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी आज भाजप, द्रमुक आणि डावे पक्ष यांनी एकत्रित येऊन केली. मात्र काँग्रेसने या खासदारांनी क्षमा मागावी, अशी मागणी केली. यावरून झालेल्या गदारोळामुळे आज दोन वेळा राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. (संसदेला आखाड्याचे स्वरूप देणारे लोकप्रतिनिधी ! अशा प्रकारे गोंधळ घालून सभागृहाचा वेळ वाया घालवणारे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे पक्ष यांच्याकडून त्यांनी कामकाज थांबवल्याने होणार्या आर्थिक हानीची भरपाई करून घ्यावी, तरच याला पायंबद बसेल ! - संपादक)
फलक प्रसिद्धीकरता
हिंदूंनो, अन्य पंथियांचे तुमच्यावरील नियोजनबद्ध आक्रमण जाणा !
उत्तरप्रदेशमधील बरेलीत २ मार्चला मुसलमानांनी चालू केलेली दंगल पूर्वनियोजित होती, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. या दंगलीचे पूर्वनियोजन पोलिसांनाही माहीत होते; मात्र त्यांनी निष्क्रीयता दर्शवल्याचेही या यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.
टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
उत्तरप्रदेशमधील बरेलीत २ मार्चला मुसलमानांनी चालू केलेली दंगल पूर्वनियोजित होती, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. या दंगलीचे पूर्वनियोजन पोलिसांनाही माहीत होते; मात्र त्यांनी निष्क्रीयता दर्शवल्याचेही या यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.
टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
पाकवर वचक ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उपायांची अंमलबजावणी न करून राजनैतिक ...
पाकवर वचक ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उपायांची अंमलबजावणी न करून राजनैतिक युद्धातही देशाला चितपट करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते !
`भारताला पाकवर वचक ठेवण्यास प्रत्यक्ष युद्ध करण्याव्यतिरिक्त इतर पर्याय वेळोवेळी उपलब्ध होते. १९७० च्या दशकात असलेले पर्याय, २००० च्या दशकात असलेले पर्याय २०१० साली नाहीसे झाले. त्या त्या वेळी योग्य ते निर्णय न घेतल्याने आपल्यासमोर हे पर्याय उरले नाहीत. आता २०१० मधील पर्यायांवर आपण कृती केली नाही, तर २०१५ पर्यंत तेही नाहीसे होतील !' - मेजर जनरल (निवृत्त) विनोद सैगल
`भारताला पाकवर वचक ठेवण्यास प्रत्यक्ष युद्ध करण्याव्यतिरिक्त इतर पर्याय वेळोवेळी उपलब्ध होते. १९७० च्या दशकात असलेले पर्याय, २००० च्या दशकात असलेले पर्याय २०१० साली नाहीसे झाले. त्या त्या वेळी योग्य ते निर्णय न घेतल्याने आपल्यासमोर हे पर्याय उरले नाहीत. आता २०१० मधील पर्यायांवर आपण कृती केली नाही, तर २०१५ पर्यंत तेही नाहीसे होतील !' - मेजर जनरल (निवृत्त) विनोद सैगल
प.पू. आसारामबापूंच्या आश्रमाला मालमत्ता करावरून नोटीस
कर्णावती (अहमदाबाद), ११ मार्च (वृत्तसंस्था) - कर्णावती (अहमदाबाद) महानगरपालिकेच्या महसूल खात्याने शहरातील प.पू. आसारामबापू यांच्या आश्रमाला मालमत्ता कर न भरल्यावरून नोटीस पाठवली आहे.
लोकशाहीला कलंकित करणारी पीतपत्रकारिता !
सामाजिक बांधिलकी विसरून आर्थिक मोहाच्या आहारी गेलेली पत्रकारिता जनहित काय साधणार ? निवडणूक प्रचारावर होत असलेला प्रचंड खर्च आणि हा खर्च म्हणजे निवळ मतदाराला विकत घेण्याचे तंत्र लक्षात घेऊन दोन दशकांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर अनेक निर्बंध घातले. निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या निवडून येण्याच्या तंत्रावर घाव होता. भारतीय संसदेवर निवडून जाणार्या उमेदवारांची पार्श्वभूमी वादग्रस्त असते किंवा त्यांच्यापैकी कित्येक जण कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकलेले असतात, हे आता सर्वज्ञात झाले आहे.
प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आलेल्या अनुभूती
१. वडिलांचा साधनेला विरोध असणे, घरात लग्नाचा विचार चालू झाल्याने साधकाशीच लग्न करायचे असल्याने एक स्थळ सांगितल्यावर तो जातीचा नसल्याने विरोध होणे : `माझ्या वडिलांचा साधनेला विरोध होता. आई साधना करत असल्यामुळे तिचे साहाय्य असायचे. घरात माझ्या लग्नाविषयी विचार चालू झाले. तेव्हा ``मला साधकाशी लग्न करायचे आहे. तुम्ही साधक शोधा'', असे घरी सांगितले. साधना होणे महत्त्वाचे असल्याने एका साधकाविषयी सांगितले. तेव्हा ``तो आपल्या जातीचा नाही; म्हणून लग्न शक्य नाही'', असे घरच्यांनी सांगितले. त्यावर ``तुम्ही साधक शोधायला सिद्ध नाही. तुम्हाला दुसर्या जातीचा साधक चालत नाही. येणार्या मुलाशी बोलू द्यायलाही सिद्ध नसल्याने मला लग्नच करायचे नाही'', असे मी सांगितले. तेव्हा सर्वांचाच विरोध व्हायला लागला.
रुग्णालयात असतांना आलेल्या अनुभूती
१. उंदराच्या माध्यमातून वाईट शक्ती त्रास देत असल्याचे जाणवणे : (१७.१.२०१०) या दिवशी आमच्या घरात एक मोठा उंदीर शिरला होता. त्याने घरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. माझे यजमान म्हणाले, ``ही एक प्रकारची वाईट शक्तीच आहे.'' त्या वेळी आम्ही वास्तूशुद्धीचे उपाय केले. त्यानंतर दोन दिवसांनी मला श्वसनाचा फारच त्रास होऊ लागला. झोपून राहिल्यावरही धाप लागत होती. त्या कालावधीत मला जेवणाचीही इच्छा होत नव्हती.
एका प्रसंगात मनाच्या स्थितीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. नाहक आरोप होत असल्याचे वाटून विकल्प आणि राग येणे अन् `पुण्य-पाप' या ग्रंथातील उदाहरण वाचल्यावर सकारात्मक विचार मनात येऊन हलके वाटणे : `एकदा एका प्रसंगात साधकाने माझी चूक झाल्याचे सांगून मला प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. मी स्थुलातून अशी कोणतीही चूक केल्याचे मला आठवत नव्हते. तेव्हा माझ्या मनात `साधक खोटे का बोलतात', असा विचार आला. स्थुलातून अशी कोणतीही चूक केली नसल्याने मी ठाम होतो. याविषयी बुद्धीने विचार केल्यावर माझ्या मनात विकल्प येऊ लागले. त्या साधकाचा मला राग आला. `आता कोणाशीच बोलायचे नाही', असे ठरवले. त्यानंतर लगेचच `पुण्य-पाप' या ग्रंथातील एका उदाहरणाची आठवण झाली. या उदाहरणात एका दांपत्याला गेल्या जन्मीच्या पापांचे फळ म्हणून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागल्याचे उदाहरण आहे.
धर्मप्रेमींनो, अत्याचार सहन करायला सिद्ध होऊया आणि शासनाच्या पापांचे घडे भरूया !
१. केंद्रशासन आणि राज्यशासन यांचा हिंदुद्वेष ! : `परवा `सामना' वृत्तपत्रात वृत्त वाचले, `इंडियन मुजाहिदीन' या संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्रशासनाचा कोणताही विचार नाही.' हे वाचून हेच केंद्रशासन आणि राज्यशासन केवळ दोन बॉम्बस्फोटांमध्ये सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून पूर्ण सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहे, याचे आश्चर्य वाटले. जे कोणी समाजात सुबुद्ध आणि सुजाण नागरिक आहेत, त्यांना ही विसंगती लक्षात येत नाही का ? हैद्राबाद येथील मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटात `इंडियन मुजाहिदीन'चा सहभाग सिद्ध झालेला आहे.
धर्मशिक्षण : सण साजरा करण्यापूर्वी करावयाची सिद्धता !
सणाच्या एक-दोन दिवस आधी घराची स्वच्छता, रंगरंगोटी वगैरे करावी. घराच्या प्रवेशद्वारावर श्री गणपतीच्या चित्राची स्थापना करावी. घरापुढे मोकळी जागा, अंगण असल्यास तेथे मांडव घालावा जमीन सारवून स्वस्तिक, कमळ इत्यादी शुभचिन्हांनी युक्त अशी रांगोळी काढावी. सणाच्या दिवशी नवीन कपडे आणि आभूषणे परिधान करावीत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन, `सण, धार्मिक उत्सव व व्रते')
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन, `सण, धार्मिक उत्सव व व्रते')
प.पू. डॉक्टरांनी वापरलेले कपाट आणि एका साधिकेने त्याची प्रतिकृती म्हणून तसेच बनवून घेतलेले कपाट यांच्यातील भेद
`प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असणार्या खोलीत त्यांनी वापरलेले एक कपाट आहे. त्या कपाटातील खणांमुळे साधकांवर उपाय होऊन त्यांना विविध अनुभूती येतात. एका साधिकेने त्या कपाटाच्या छायाचित्रावरून त्या कपाटाची लहान आकारातील प्रतिकृती उपायांसाठी सिद्ध करून घेतली. (प्रतिकृती पाहिल्यास ती फारच सुंदर आणि वाखाणण्याजोगी आहे.)
सनातन संस्थेवर बंदीच्या संदर्भात पडलेली स्वप्ने
१. स्वप्नामध्ये एका साधकाने कालावधी अल्प असल्याने सेवा लवकर आटपायला सांगणे, सत्संग चालू असतांनाच आश्रमाच्या फाटकाजवळ आरक्षक आलेले दिसणे : `फाल्गुन कृ. सप्तमी, कलियुग वर्ष ५१११ (७.३.२०१०) या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी आणि अन्य एक साधिका सेवा करत होतो. इतक्यात तेथे एक साधक आले आणि आम्हाला म्हणाले, `बंदीचा कालावधी मार्च मासात आहे. तुम्ही आपापल्या सेवा पटापट आवरा. कालावधी अल्प आहे.' त्यानंतर एका ठिकाणी सत्संग चालू असलेला दिसला. तेथे साधक सेवा करतांना दिसले आणि सत्संग चालू असतांनाच आश्रमाच्या फाटकाजवळ आरक्षक आलेले दिसले. एकापाठोपाठ एक आरक्षक भराभर आत शिरले. हे संकट टळण्यासाठी देवाला प्रार्थना केली. हा प्रसंग समोर दिसत असतांना मी स्थिर होते.
आसुरी शक्तींचे सनातनच्या साधकांवर होत असलेली सूक्ष्मातील आक्रमणे !
आसुरी शक्तींची आक्रमणे
पूर्वजांचे त्रास होऊ नयेत म्हणून आपल्या मृत आई-वडिलांच्या छायाचित्रांच्या मागे दत्ताचे चित्र लावून ठेवल्यावर आई-वडिलांच्या छायाचित्रांवर काळे डाग पडणे : `दैनिक सनातन प्रभात'मध्ये चौकट आल्याप्रमाणे मी आमच्या मूळ घरात मृत आई-वडिलांच्या छायाचित्रांच्या मागे श्री दत्ताचे चित्र लावून उदबत्ती दाखवायला थोरल्या भावाला सांगितले. त्यानंतर साधारण ३ महिन्यांनी आईच्या छायाचित्रावर तिच्या तोंडावळयाच्या डाव्या बाजूला कडांच्या ठिकाणी काळे डाग पडायला आरंभ झाला आणि नंतर तिच्या तोंडावळयापर्यंत डाग वाढत गेले.
पूर्वजांचे त्रास होऊ नयेत म्हणून आपल्या मृत आई-वडिलांच्या छायाचित्रांच्या मागे दत्ताचे चित्र लावून ठेवल्यावर आई-वडिलांच्या छायाचित्रांवर काळे डाग पडणे : `दैनिक सनातन प्रभात'मध्ये चौकट आल्याप्रमाणे मी आमच्या मूळ घरात मृत आई-वडिलांच्या छायाचित्रांच्या मागे श्री दत्ताचे चित्र लावून उदबत्ती दाखवायला थोरल्या भावाला सांगितले. त्यानंतर साधारण ३ महिन्यांनी आईच्या छायाचित्रावर तिच्या तोंडावळयाच्या डाव्या बाजूला कडांच्या ठिकाणी काळे डाग पडायला आरंभ झाला आणि नंतर तिच्या तोंडावळयापर्यंत डाग वाढत गेले.
कु. अनुराधा वाडेकर यांचे मौलिक मार्गदर्शन
आध्यात्मिक त्रास होतांना त्यावर मात करता यावी, याविषयी काही उपयुक्त सूत्रे
१. `देव पाहिजे', तर प्रयत्न करायलाच पाहिजेत, ही जाणीव स्वत:च्या मनावर बिंबवावी.
२. भूतकाळातील एखाद्या प्रसंगामध्ये आपल्याला शिकायला मिळालेले सकारात्मक विचार तसेच भावजागृतीचे प्रसंग आठवावेत.
१. `देव पाहिजे', तर प्रयत्न करायलाच पाहिजेत, ही जाणीव स्वत:च्या मनावर बिंबवावी.
२. भूतकाळातील एखाद्या प्रसंगामध्ये आपल्याला शिकायला मिळालेले सकारात्मक विचार तसेच भावजागृतीचे प्रसंग आठवावेत.
`घरात ठेवलेले संस्थेचे साहित्य प.पू. डॉक्टरांनी सांभाळायला दिले आहे', या भावाने त्याची ...
`घरात ठेवलेले संस्थेचे साहित्य प.पू. डॉक्टरांनी सांभाळायला दिले आहे', या भावाने त्याची प्रत्येक दिवशी पूजा करून त्याला नमस्कार करणारे श्री. देसाईकाका !
`६.३.२००२ या दिवशी आम्ही सेवेनिमित्त एक साधक श्री. देसाई यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा संस्थेचा गोव्यात आश्रम नव्हता. त्यांच्या घरी संस्थेचे काही साहित्य ठेवले आहे. त्यांचे वडील आंघोळीनंतर पूजा करून झाल्यावर सामान ठेवलेल्या त्या खोलीत आले. त्यांनी खोकी ठेवलेल्या कपाटाला फूल वाहून भक्तीभावे नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी तेथे ठेवलेल्या अन्य साहित्यालाही नमस्कार केला. त्याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ``डॉक्टरांचे (प.पू. डॉक्टरांचे) सामान आहे. ते सांभाळण्याचे दायित्व मिळाले आहे. त्यासाठी प्रार्थना करायची. फूल वहाणे, ही एक आमची भावना झाली.'' त्यांचे शब्द ऐकून माझा भाव जागृत झाला.
प.पू. डॉक्टरांनी असे एकेक साधक घडवलेले पाहून त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.' - कु. राजश्री सखदेव
`६.३.२००२ या दिवशी आम्ही सेवेनिमित्त एक साधक श्री. देसाई यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा संस्थेचा गोव्यात आश्रम नव्हता. त्यांच्या घरी संस्थेचे काही साहित्य ठेवले आहे. त्यांचे वडील आंघोळीनंतर पूजा करून झाल्यावर सामान ठेवलेल्या त्या खोलीत आले. त्यांनी खोकी ठेवलेल्या कपाटाला फूल वाहून भक्तीभावे नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी तेथे ठेवलेल्या अन्य साहित्यालाही नमस्कार केला. त्याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ``डॉक्टरांचे (प.पू. डॉक्टरांचे) सामान आहे. ते सांभाळण्याचे दायित्व मिळाले आहे. त्यासाठी प्रार्थना करायची. फूल वहाणे, ही एक आमची भावना झाली.'' त्यांचे शब्द ऐकून माझा भाव जागृत झाला.
प.पू. डॉक्टरांनी असे एकेक साधक घडवलेले पाहून त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.' - कु. राजश्री सखदेव
`दैनिक सनातन प्रभात' वाचून सूक्ष्म आणि दैवी गोष्टीचा अभ्यास होणे !
मी नवी मुंबईत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करतो. माझ्या एका विद्यार्थ्यामुळे तीन वर्षांपूर्वी मला सनातन संस्थेविषयी माहिती मिळाली. नंतर सनातनच्या कार्याविषयी हळूहळू माहिती मिळू लागली. नंतर `दैनिक सनातन प्रभात' मी वाचू लागलो आणि दोन धर्मजागृती सभांना जाऊन आलो. `दैनिक सनातन प्रभात' वाचल्यामुळे आपल्याला अनेक सूक्ष्म अन् दैवी गोष्टी कळतात, हे मला जाणवू लागले.
गिरवली (ता. पनवेल) येथे धर्मशिक्षणवर्गातील युवकांकडून शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल, ११ मार्च (वार्ता.) - तालुक्यातील गिरवली येथे गेल्या दोन महिन्यांपासून धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. दर रविवारी सायंकाळी न चुकता येथील मुले धर्मशिक्षणवर्गाला उपस्थित रहातात. धर्मकार्य करण्यासाठी पुढे यायला हवे या उद्देशाने त्यांनी या वर्षी प्रथमच शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले. ते तारखेनुसार १९ फेबु्रवारीला शिवजयंती साजरी करणार होते; परंतु त्यांना तिथीचे महत्त्व धर्मशिक्षणवर्गात सांगितल्यावर त्यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली.
महू (मध्यप्रदेश) येथे स्थानिक दूरचित्रवाहिनीवरून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन यांच्या धर्मसत्संगांच्या नि:शुल्क प्रसारणास प्रारंभ !
धर्मसत्संगातील धर्मसंदेश ५० सहस्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार !
महू (मध्यप्रदेश), ११ मार्च (वार्ता.) - येथे `एस्.आर्. इन्फो मीडिया'च्या `एस्.आर्. नमन' या दूरचित्रवाहिनीवरून हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेल्या `धार्मिक कृतींमागील शास्त्र' या विषयावरील आणि सनातनने निर्मिलेल्या `ईश्वरप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्र' या विषयावरील धर्मसत्संगांच्या नियमित प्रसारणास प्रारंभ झाला आहे. यापूर्वी जानेवारी मासाच्या प्रारंभी सकाळी ८ ते ९ या वेळेत या वाहिनीवरून केवळ समितीच्या धर्मसत्संगांचे प्रसारण केले जात होते.
महू (मध्यप्रदेश), ११ मार्च (वार्ता.) - येथे `एस्.आर्. इन्फो मीडिया'च्या `एस्.आर्. नमन' या दूरचित्रवाहिनीवरून हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेल्या `धार्मिक कृतींमागील शास्त्र' या विषयावरील आणि सनातनने निर्मिलेल्या `ईश्वरप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्र' या विषयावरील धर्मसत्संगांच्या नियमित प्रसारणास प्रारंभ झाला आहे. यापूर्वी जानेवारी मासाच्या प्रारंभी सकाळी ८ ते ९ या वेळेत या वाहिनीवरून केवळ समितीच्या धर्मसत्संगांचे प्रसारण केले जात होते.
आपण जगणं विसरलो !
दिवाणखान्यात टी.व्ही. आल्यापासून मी बोलणं विसरलो ।
दारात गाडी आल्यापासून मी चालणं विसरलो ।
`एसी'मध्ये बसून झाडाखालचा गारवा विसरलो ।
डांबरच सगळीकडे, मातीचा सुवास विसरलो ।
मनच कष्टी, आता शरीरश्रम विसरलो ।
दारात गाडी आल्यापासून मी चालणं विसरलो ।
`एसी'मध्ये बसून झाडाखालचा गारवा विसरलो ।
डांबरच सगळीकडे, मातीचा सुवास विसरलो ।
मनच कष्टी, आता शरीरश्रम विसरलो ।
।। हरि ॐ तत्सत् ।।
परिस्थितीच देव : परिस्थितीतच देव भेटतो ना ? मग परिस्थितीच
देव आहे.
भावार्थ : परिस्थितीत म्हणजे कठीण परिस्थितीत. देव भेटतो, म्हणजे देवाची आठवण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन `संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')
देव आहे.
भावार्थ : परिस्थितीत म्हणजे कठीण परिस्थितीत. देव भेटतो, म्हणजे देवाची आठवण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन `संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')
शिवरायांचे गुण आत्मसात करणे हीच खरी शिवजयंती ! - कीर्तनकार योगेश महाराज साळेगांवकर
यवतमाळ, ११ मार्च (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ डि.जे. लावून, फटाके उडवून, नाचत मिरवणुका काढून साजरी करण्यापेक्षा शिवरायांचे गुण आत्मसात केल्याने आणि हिंदुसंघटन केल्यानेच खरी शिवजयंती साजरी केल्यासारखे होईल, असे प्रतिपादन सेलू-परभणी येथील शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार योगेश महाराज साळेगांवकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ज्योती मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा साजरा झाला. त्या वेळी ते बोलत होते.
Subscribe to:
Posts (Atom)






