अशोक चव्हाण यांनी ६५ लक्ष रुपयांची लाच घेतल्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा आरोप
‘आदर्श’ घोटाळ्याचे प्रकरण
मुंबई, ३० एप्रिल - ‘आदर्श गृहनिर्माण संस्थे’मध्ये सदनिका घेण्यासाठी २००९ मध्ये मुख्यमंत्रीपदावर असतांना अशोक चव्हाण यांनी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून ६५ लक्ष रुपये कर्ज म्हणून नव्हे, तर लाच म्हणून घेतले होते, असा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने केला आहे. (महाराष्ट्राच्या स्थापनेला ५१ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराची उघडकीस येत असलेली ही
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात देवीतत्त्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करूया !
![]() |
| श्री. प्रशांत हरिहर |
१. महिलांच्या प्रवेशामुळे महालक्ष्मी मंदिरातील देवीचे तत्त्व लयाला जाऊ लागणे आणि केवळ काही संतांच्या संकल्पामुळेच ते थोडेफार टिकून असणे : ‘पूर्वी महालक्ष्मी मंदिरात देवी जागृत असायची. मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर तिचे तत्त्व हळूहळू संपुष्टात येऊ लागले. भक्तांच्या भक्तीमुळे तिचे तत्त्व थोडे तरी टिकून होते; पण ‘महिलांना गाभार्यात प्रवेश मिळावा’, याविषयी चर्चा चालू झाल्यावर भक्तांना खरी भक्ती दाखवण्याची अनोखी संधी मिळाली होती. प्रवेश न मिळण्यासाठी पुष्कळ विरोध करणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. शेवटी काय, महिलांनी मंदिरात प्रवेश केला ! यामुळे देवी रुसली (कोप पावली असून) असून तिचे तेथील तत्त्व आता थोडेफारच शिल्लक आहे. तेही केवळ काही संतांच्या संकल्पामुळेच !
समस्त हिंदु बांधवांनो, धर्मावर होणारे आघात उघड्या डोळ्यांनी न पहाता त्या विरोधात संघटितपणे वैध मार्गाने कृती करा !
![]() |
| श्री. प्रतीक घोंगाणे |
१. धर्मद्रोही हिंदु धर्माचे कुत्र्याप्रमाणे लचके तोडत असतांना हिंदू हे उघड्या डोळ्यांनी पाहून शांत रहात असणे : ‘मंदिरांच्या संदर्भात घडणार्या सर्व अयोग्य घटना या संपूर्ण समाजाला लांच्छनास्पद आहेत. हिंदु बांधवांनो, इतर धर्मीय स्वतःच्या धार्मिक स्थळांविषयी सतत जागरूक राहून प्राण पणाला लावून प्रयत्न करतात. आपण हिंदू मात्र हे धर्मद्रोही हिंदु धर्माचे कुत्र्याप्रमाणे लचके तोडतांना उघड्या डोळ्यांनी पाहूनही शांत रहातो. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी पशूंनासुद्धा देवाने कला आणि शक्ती दिली आहे; पण आपण तर थाटात मानव असल्याचे सांगतो. कदाचित आपणास आई महालक्ष्मी आपली ‘आई’ वाटत नसावी !
महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र हा देशात ६ व्या क्रमांकावर
जय जय महाराष्ट्र निधर्मी राज्यकर्त्यांचा !
मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) - राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात २००७ ते २०१० या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या ५ सहस्त्र ४३५ तक्रारींपैकी २ सहस्त्र ३६२ तक्रारी प्रलंबित आहेत. या कालावधीत
वैमानिकांच्या बेमुदत संपामुळे एअर इंडियाची १३० उड्डाणे रहित
दीड सहस्त्र वैमानिक संपावर
मुंबई, ३० एप्रिल - एअर इंडिया आस्थापनातील वैमानिकांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये सहभागी झालेल्या वैमानिकांची संख्या आता सलग चौथ्या दिवशी दीड सहस्त्र इतकी वाढली असून त्यामुळे आज दिवसभरात
अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे भरकटलेले हेलिकॉप्टर भूतानमध्ये उतरले
बेंगळुरू, ३० एप्रिल (वृत्तसंस्था) - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर तावांग परिसरातून उड्डाणानंतर काही क्षणातच भरकटले होते. तीन तास या हेलिकॉप्टरचा काहीच ठावठिकाणा लागत
शासनाने जैतापूर प्रकल्पातील त्रुटी दूर कराव्यात - राज ठाकरे
मुंबई, ३० एप्रिल - जपानमध्ये त्सुनामी आली, भूकंप झाला म्हणून महाराष्ट्रालाही धोका निर्माण होण्याची भीती दाखवत जैतापूरला विरोध करता, मग मुंबईतील ‘बीएआर्सी'विषयी गप्प का बसता ?
स्वामी आसिमानंद यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ मेपर्यंत वाढ
जयपूर, ३० मे (प्रे.ट्र.) - अजमेर बाँबस्फोटातील संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेले स्वामी आसिमानंद यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी काल राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने
योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांचे उद्या खारघर येथे मोफत योग-विज्ञान शिबीर
नवी मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) - नवभारत घडवण्याच्या उद्देशाने भारत स्वाभिमान यात्रा आणि मोफत योग-विज्ञान शिबीर यांचे आयोजन पंतजली योग समिती, वाशी आणि पनवेल यांच्या वतीने
योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांची आज महाडमध्ये जनसभा
महाड, ३० एप्रिल (वार्ता.) - पतंजली योग समिती, जिल्हा रायगड मार्फत योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांचे ‘भारत स्वाभिमान’च्या अंतर्गत निःशुल्क ‘योग-विज्ञान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.
योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांच्यासारख्या संतांचा सनातनवर असलेला हा विश्वास म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य जोमाने करण्यासाठी सनातनला मिळालेली आशीर्वादरूपी शक्तीच होय !
एका जिल्ह्यात प.पू. रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित पत्रकारांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना ‘‘तुम्ही सनातन संस्थेला तुमच्या
साधकांना सूचना
हिंदु धर्मजागृती सभेचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी
श्रीकृष्णाच्या चरणी पुढील प्रार्थना करा !
आज अमळनेर, जिल्हा जळगाव येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचे आणि त्या सभेच्या सेवेत सहभागी होणारे साधक आणि धर्माभिमानी यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होऊ दे. सभेमध्ये विघ्न आणणार्या वाईट शक्तींना तुझी शस्त्रे लागू देत आणि सभा निर्विघ्नपणे पार पडू देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !
फलक प्रसिद्धीकरता
लोकहो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या राज्यात महिला असुरक्षित आहेत, हे सत्य जाणा !
महिलांवरील अत्याचारांत देशात महाराष्ट्राचा ६ वा क्रमांक लागतो, अशी माहिती ‘समर्थन - अर्थसंकल्प अध्ययन केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेने खिस्ताब्द २०११-२०१२ या वर्षाच्या अर्थसंकल्पातील अहवालात दिली आहे.
अयोध्येतील वादग्रस्त भूखंडावर श्रीराममंदिर आणि मशीद बांधण्याचा महंत ज्ञानदास यांचा प्रस्ताव !
मुसलमानांची जिहादी मानसिकता समजू न शकलेले हिंदु महंत !
अयोध्या, ३० एप्रिल (वृत्तसंस्था) - अयोध्या वादावर न्यायालयाच्या बाहेर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी महंत ज्ञानदास आणि या प्रकरणी याचिका दाखल केलेले एक प्रमुख
‘बेस्ट’ बेकरी प्रकरणी मुख्य साक्षीदार महिलेची उच्च न्यायालयात धाव
तिस्ता सेटलवाड यांच्या सांगण्यावरूनच खोटी साक्ष दिली !
मुंबई, ३० एप्रिल - खिस्ताब्द २००२ मध्ये घडलेल्या ‘बेस्ट बेकरी’ हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सरकारी साक्षीदार शेख यास्मीनबानो हिने तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या विरोधात
साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना, तसेच या तिथींच्या दोन दिवस आधी अन् दोन दिवस नंतर वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होत असल्याने प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ : चैत्र कृ चतुर्दशी अमावास्या (२.४.२०११) सकाळी १०.२४ वाजता
प्रारंभ : चैत्र कृ चतुर्दशी अमावास्या (२.४.२०११) सकाळी १०.२४ वाजता
समाप्ती : चैत्र अमावास्या (३.४.२०११) दुपारी १२.२१ वाजता
उद्या अमावास्या आहे.
‘जेथे जेथे हिंदुभाव लुप्त झाला आहे, तेथे भारत दुर्बळ झाला.’ - मोहन भागवत (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)
कलीने जवळ येण्याचे धाडस केल्याने त्याला शाप देण्यासाठी उग्र रूप धारण करून सिंहगर्जना करणारी श्री महालक्ष्मीदेवी !
‘चैत्र शु. चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११३ (१७.४.२०११) या दिवशी पहाटे ४.३० वाजता आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीची मानसपूजा केली.
धर्मशिक्षण : धार्मिक पद्धतीने विवाह करण्याचे महत्त्व आणि लाभ
१. महत्त्व - विवाहामुळे वधू-वरांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होणे आणि वासनेपेक्षा मानसिक स्तरावर अन् आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास आध्यात्मिक स्तरावर मीलन होण्यास साहाय्य होणे : `धार्मिक पद्धतीने विवाह करतांना त्यात अनेक विधी
हिंदूंच्या देवतांच्या नग्न चित्रांना संरक्षण देऊ म्हणणारे काँग्रेसचे मुख्यमंत्री !
‘गोव्यातील चित्रकार जुझे परेरा यांनी काढलेल्या हिंदूंच्या देवतांच्या नग्न आणि अश्लील चित्रांना विरोध झाल्याने प्रदर्शन गुंडाळावे लागल्याचा निषेध म्हणून अभिनेता आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी गोवा सुवर्णमहोत्सव
स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्म्याला त्यांचे निधन झाले म्हणून सुटी दिलेली आवडेल कि राष्ट्रासाठी कार्य केलेले आवडेल ?
‘स्वातंत्र्य सैनिक रवींद्र केळेकर यांच्या निधनाचा दुखवटा म्हणून गोवा शासनाने शासकीय कार्यालये, शाळा आणि विद्यालये यांना शुक्रवारी दुपारनंतर आणि शनिवारी पूर्ण दिवस सुटी घोषित केली.’
धार्मिक वाद निर्माण झाल्यास मनुस्मृतीने सांगितलेले धर्मशास्त्र !
मनुस्मृति जाळणार्यांनो, हे लक्षात घ्या !
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय राजकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. त्याविषयी हिंदूंच्या कोणत्याही धर्माचार्यांचा सल्ला घेण्यात आला नाही.
साधकांना सूचना : मूर्तिकारांकडून शाडूमातीची मूर्ती बनवून घ्या !
१. गणेश मूर्तीची मापे देऊन त्यामागचा उद्देश सांगणे.
२. मूर्तीचा मुकुट आणि चौरंग यावरील नक्षी ठसठशीत असावी. साच्यामध्ये नक्षीकाम सुस्पष्ट येईल असे पहावे.
मूर्तीकारांनो, नामजप करत श्रीगणशमूर्ती बनवा अन् श्रीगणेशाचा कृपाशीर्वाद मिळवा !
मूर्तीकारांनो, तुमचे भाग्य म्हणून तुम्ही जीवनातील अधिकांश काळ श्रीगणेशाच्या म्हणजेच ईश्वराच्या सानिध्यात असता. श्रीगणेशाच्या या सानिध्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळवण्यासाठी त्याचा ‘ॐ गँ
‘दैनिक सनातन प्रभात’चा वर्धापनदिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !
![]() |
| श्री. शिवाजी वटकर |
‘दैनिक सनातन प्रभात’ हा हिंदूंच्या दुःखमय जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. सनातन प्रभातमुळे हिंदूंना विश्वातील घडामोडीचे ज्ञान होते आणि ते धर्माचरण करून कृतीशील होत आहेत. त्यातून ते अत्यंत आनंदी जीवन जगत आहेत. लक्षावधी जिवांसाठी ‘दैनिक सनातन प्रभात’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा या दैनिकाचा वर्धापनदिन रविवार, २२ मे २०११ या दिवशी होणार आहे. त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या अंकासाठी जाहिराती मिळवणे, सोहळ्याचा प्रसार करणे ही साधक, वाचक आणि हितचिंतक यांना सेवेसाठी सुवर्ण संधी आहे.
संकलक : श्री. शिवाजी वटकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मुंबई, ठाणे आणि रायगड
सनातनच्या आश्रमात सत्ययुगातील वातावरण ! - धर्माभिमानी श्री. लक्ष्मीशा गब्लडका, कर्नाटक.
![]() |
| श्री. लक्ष्मीशा गब्लडका |
कर्नाटक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रामाणिकपणे कार्य करणारे श्री. लक्ष्मीशा गब्लडका हे काही काळाने संघावरील राजकीय प्रभावामुळे दु:खी झाले. देवतांपेक्षा राष्ट्राला प्राधान्य देणे, धर्माला दुय्यम स्थान देणे आदी संघातील शिकवण मुळातच साधकवृत्ती असलेल्या श्री. गब्लडका यांना असाहाय्य झाली. सध्या ते कर्नाटकात हिंदु जनजागृती समितीच्या समवेत हिंदु धर्मजागृतीचे कार्य करत आहेत. त्यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिली, तेव्हा त्यांची ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. नित्यानंद भिसे यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत.
१० ते ६, डेसीबल आणि पोलिसांचा पक्षपात
गणेशभक्त, देवीभक्त, शिवप्रेमी, जैन, आंबेडकर अनुयायी यांनाच प्रतिवर्षी काडतुसांनी भरलेल्या बंदुकीचा धाक दाखवून लाठ्या उगारत पोलीस न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करतात. हे करतांना आपण उघड उघड पक्षपात करतो, हे पोलीस खात्याने जाणावे. पोलीस अधिकार्यांनो, कायदा राबवायचा तर सर्वांसाठी, सवलत द्यायची तर सर्वांना असे तरी धोरण ठेवा ! या लेखात मांडलेली उदाहरणे सोलापूर शहरातील असली तरी ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. असाच अनुभव सर्वच ठिकाणी येत असतो.
लेखक : ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर, सोलापूर
माणूस खरोखर स्वार्थी आहे काय ?
इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्यात सर्व सद्गुणांचा उत्कर्ष झाला आहे. दया, क्षमा, शांती अशा अनेकानेक गुणसमुच्चयाला मिळून आपण माणुसकी म्हणायला लागलो आहोत. मनुष्य मनोनिग्रह करायला लागला आहे आणि ते लक्षात घेऊन आधुनिक नीतीशास्त्राचे नियम बनले आहेत; परंतु मनुष्याच्या स्वार्थ प्रवृत्तीचे काय करायचे हा प्रश्न अजून पूर्णांशाने मिटलेला नाही. तो न मिटण्याचे कारण पाश्चात्त्य विचारसृष्टी केवळ बाह्य गोष्टींचा विचार करते; अध्यात्मशास्त्राचा विचार करीत नाही, असे टिळकांना वाटते.
लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, समादेशक संपादक, सनातन प्रभात, मुंबई.
प.पू. सत्यसाईबाबांची 'ती' भेट
प.पू. सत्यसाईबाबांकडून होणारे चमत्कार आणि त्यातून निर्माण होणारे वादविवाद हे जसे कायम चर्चेत राहिले तेवढे त्यांनी उभे केलेले समाजोपयोगी, गोरगरिबांना साहाय्य करण्यासाठीचे काम मात्र कधीच चर्चेत आले नाही. प.पू. सत्यसाईबाबांच्या या चमत्कारांवर टीका करणारे तथाकथित सुधारणावादी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, शाम मानव आणि बुद्धीवादी यांनीही प.पू. बाबांच्या या कार्याकडे कधीही लक्ष दिले नाही. काही वर्षांपूर्वी मुंबईतील काही वरिष्ठ पत्रकारांनी प.पू. बाबांची भेट घेतली. त्या वेळी घडलेले प्रसंग आणि त्याविषयी जाणवलेल्या गोष्टी त्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि आताचे दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक श्री. दिनेश रायकर यांनी लिहिलेला दैनिक ‘लोकमत’मधील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
मराठी माणसाने भारताचे म्हणजे हिंदुत्वाचे राजकारण करावे !
‘संभाजी, बाजीरावांपासून महादजी शिंद्यांपर्यंत अशी शंभर नावे बोलता बोलता सांगता येतील की, ज्यांचे मराठीपण हिंदुत्वात पूर्णपणे विरून गेले होते. म्हणून दोनचार जिल्ह्यांपुरत्या हिंदवी स्वराज्याचे रूपांतर हिंदवी
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत अतीमहत्त्वाचा वाटा उचलणारे राज्यपाल श्रीप्रकाश !
सर्व मराठी आणि गुजराती लोकांचा समावेश असलेल्या मुंबई या महाद्विभाषिक राज्याचे १९५६ ते १९६० या कालखंडात श्रीप्रकाश राज्यपाल होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत अतीमहत्त्वाचा वाटा उचलला होता, किंबहुना तेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर होण्याचा महत्त्वाचा दुवा होते. याविषयी ज्येष्ठ पत्रकार महेश जोशी यांनी सांगितलेली माहिती येथे देत आहोत.
‘धर्मद्रोह करणारे, धर्माची विटंबना करून धर्ममूल्यांचा अनादर करणारे आणि त्याचा प्रसार सर्वत्र करणारे बुद्धीप्रामाण्यवादी’ या सर्वांच्या विरोधात धर्ममोहीम उभी करण्याचा संदेश देणारे प.पू. डॉक्टरांचे लिखाण !
![]() |
| डॉ. आठवले |
प.पू. डॉक्टरांच्या ‘मुसलमानांचे लांगूलचालन करून ......’ या लिखाणावर ‘एक विद्वान’ यांचे भाष्य
डॉ. आठवले : मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना देशोधडीला लावणारे अन् राष्ट्राची अपरिमित हानी करणारे सर्व राजकीय नेते, समाजसेवक, बुद्धीवादी, पुरोगामी, पत्रकार आणि दूरचित्रवाणी वाहिनीवाले यांना ईश्वरी राज्याची स्थापना झाल्यावर पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच शिक्षा योग्य होईल ! (मार्गशीर्ष शु. द्वितीया, कलियुग ५११२ (७.१२.२०१०))
हिंदुजागृतीची आवश्यकता !
धर्म, संस्कृती, शिक्षण, ऐक्य, दूरदृष्टी या सर्व सूत्रांच्या संदर्भात हिंदु समाजाची अधोगती झालेली दिसते. या अधोगतीची आमच्या संग्रहातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत. स्वतःच्या
Subscribe to:
Posts (Atom)




















