<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869</id><updated>2012-01-31T00:37:00.040+05:30</updated><category term='फोरम फॉर हिंदु अवेकनिंग'/><category term='लव्ह जिहाद'/><category term='६० टक्के पातळी'/><category term='साधकांना सूचना'/><category term='अनुभूति'/><category term='सुघोष'/><category term='प.पू. डॉक्टर'/><category term='धर्मशिक्षण'/><category term='लेख'/><category term='इतर'/><category term='धर्मशक्ती सेना'/><category term='चौकटी'/><category term='सर्वांसाठीचे उपाय'/><category term='संपादकीय'/><category term='फलक प्रसिद्धी'/><category term='`एस्.एस्.आर्.एफ्.&apos;'/><category term='बातम्या'/><category term='बातम्या'/><category term='वाचकांचे विचार'/><category term='क्रिकेट'/><category term='आकाशओळ'/><category term='हिंदु जनजागृती समिती'/><category term='दिनविशेष'/><category term='गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी'/><title type='text'>Dainik Sanatan Prabhat</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default?start-index=101&amp;max-results=100'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>11737</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7668442097201895541</id><published>2012-01-31T00:37:00.006+05:30</published><updated>2012-01-31T00:37:00.046+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>अण्णा हजारे यांना चुकीची औषधे देऊन आजारी पाडण्यात आले ! - योगऋषी रामदेवबाबा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काँग्रेसच्या सत्तेला कायमस्वरूपी सुरूंग लावण्याचे मोठे कार्य श्री. अण्णा हजारे, तसेच योगऋषी रामदेवबाबा करत असल्याने अण्णा आणि रामदेबाबा यांच्या जिवांपुढे आव्हानच निर्माण झाले आहे. योगऋषी रामदेवबाबा यांच्या जिवावर रामलीला मैदानात प्रसंग गुदरला होता, तर अण्णांच्या जिवावर वेगळ्या माध्यमातून प्रयत्न झाल्याचे रामदेवबाबा यांच्या आरोपातून दिसून येत आहे. लोकहो, भ्रष्टाचार संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांनाच संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या राज्यकर्त्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवा ! - संपादक&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) - ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांच्यावर चुकीचे औषधोपचार केल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. अण्णा आजारी पडावेत यासाठी त्यांना चुकीची औषधे दिली गेली. चुकीची औषधे देणार्‍या डॉक्टरांना पद्मभूषणचे बक्षीस दिले आहे, असे योगऋषी रामदेवबाबा यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात झालेल्या अण्णांच्या चिकित्सेनंतर&amp;nbsp; रामदेवबाबा यांच्या या आरोपाचे आता पुरावे मिळू लागले आहेत; मात्र ही डॉक्टरांची चूक होती कि एखाद्या व्यापक कटाच्या अन्वये अण्णांवर चुकीची औषध योजना केली गेली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हे वृत्त दैनिक नवभारत टाइम्स या हिंदी भाषेतील नियतकालिकाने दिले आहे.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन छेडणार्‍या श्री. अण्णा हजारे यांना रविवारी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात चिकित्सेसाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी अण्णांची सखोल शारीरिक चिकित्सा केली असता अण्णांना अतिशय धोकादायक आणि अनावश्यक औषधे देण्यात आली आहेत, असे उघड झाले आहे. या औषधांच्या कुप्रभावामुळे अण्णांचे शरीर सुजले आहे. शरिरात अनेक ठिकाणी पाणी भरलेले आहे. अण्णांचा रक्तदाब धोकादायक स्थितीला असून त्यांना दमही लागत आहे. त्यांना पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर जळजळ होण्याचा त्रास होत आहे.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अण्णांची मेदांता रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर प्रथम अण्णांचे सहकारी श्री. अरविंद केजरीवाल यांनी अण्णांच्या पुणे येथील रुग्णालयात झालेल्या चिकित्सेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. श्री. केजरीवाल यांनी संचेती रुग्णलयाचे नाव न घेता पत्रकारांना माहिती देतांना म्हटले आहे, ‘‘मी इतके जरूर सांगू शकतो की, अण्णा पुणे येथील रुग्णालयातून बाहेर आले ते अधिक रुग्णाईत होऊनच !’’ &lt;b&gt;(श्री. अण्णा हजारे यांच्यासारख्या राष्ट्रीय व्यक्तीमत्त्वाची एका प्रसिद्ध रुग्णालयातील आधुनिक वैद्यांकडून अशी अक्षम्य हेळसांड होत असेल अथवा त्यांच्याकडून एखाद्या कटाच्या अंतर्गत चुकीची औषधे दिली जात असतील, तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. दोन्ही स्थितीत हे रुग्णालयच दोषी ठरते. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी, अन्यथा राजकारण्यांच्या विशेषत्वाने सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढणार्‍यांना अशा पद्धतीनेच सक्तीने हुतात्मा बनवले जाईल ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अण्णांच्या दुसर्‍या एका सहकार्‍यांने या सर्व घटनाक्रमावर म्हटले आहे, ‘‘अण्णांवर उपचार करणार्‍या पुणे येथील डॉक्टरांनी पहिल्या दिवसापासून अण्णांना एक महिन्याच्या विश्रांतीची आवश्यकता आहे, असे वारंवार सांगितले होते. त्यांच्या या सेवेसाठी केंद्रशासन त्यांना बक्षीस देत आहे. हे सर्व पहाता या सर्व प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी.’’&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7668442097201895541?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7668442097201895541'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7668442097201895541'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5294.html' title='अण्णा हजारे यांना चुकीची औषधे देऊन आजारी पाडण्यात आले ! - योगऋषी रामदेवबाबा'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5131502946634576938</id><published>2012-01-31T00:36:00.006+05:30</published><updated>2012-01-31T00:36:00.031+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>ब्रिटीश खासदाराची भारतातील काँग्रेस शासनावर टीका</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;इंग्लंडमधील लोकप्रतिनिधी भारतातील काँग्रेस शासनावर वास्तववादी टीका करतात; कारण ते परिस्थितीचा अभ्यास करतात. भारतात असा एकतरी लोकप्रतिनिधी आहे का ?&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; लंडन, ३० जानेवारी (वृत्तसंस्था) - ब्रिटनमधील एका खासदाराने भारताच्या अंतर्गत प्रकरणांत नाक खुपसतांना सत्तारूढ काँग्रेसवर टीका केली आहे. हे वृत्त ‘दिव्य मराठी भास्कर डॉट कॉम’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तानुसार येथील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये दिलेल्या भाषणात लेबर पक्षाचे खासदार बॅरी गार्डनर यांनी केवळ भारताच्या अंतर्गत प्रकरणांचा उल्लेख केला नाही, तर त्यांनी भारतीय दूतावासावर देखील टीप्पणी केली. भारतीय दूतावासाचे कामकाज हे ‘दिशाहीन' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; &lt;b&gt;(भारतातील राजकीय परिस्थितीविषयी जे एका ब्रिटीश खासदाराला समजते ते भारतातील सत्तारूढ काँग्रेस शासनाला का समजत नाही ? - संपादक) &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भारतातील भ्रष्टाचाराविषयी ते म्हणाले, ‘भ्रष्टाचारविरोधी अभियान चालवणारे श्री. अण्णा हजारे आणि त्यांच्या समर्थकांवर आक्रमण करण्यात आले. त्यांना सर्व पक्षाच्या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला. काँग्रेस पक्षाने तर भ्रष्टाचार संपवण्यासाठी पाऊल उचलण्यासही नकार दिला आहे. गार्डनर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतःची बाजू मांडताना भारत स्वतःच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यास असमर्थ ठरल्याचे सांगितले. गार्डनर यांच्या वक्तव्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील राजनैतिक संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5131502946634576938?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5131502946634576938'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5131502946634576938'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2568.html' title='ब्रिटीश खासदाराची भारतातील काँग्रेस शासनावर टीका'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1523179166394672467</id><published>2012-01-31T00:35:00.010+05:30</published><updated>2012-01-31T00:35:00.202+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>मध्यप्रदेशातील भोजशाळा (धार) येथे श्री वाग्देवी माता सरस्वतीची पालखी यात्रा भाजपच्या शासनाने रोखली</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;दुसरी मोगलाई&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसच्या वाटेने निघालेला भाजप म्हणजे दुसरी काँग्रेसच होय !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; धार (मध्यप्रदेश), ३० जानेवारी - भोजशाळा (धार) येथे वसंत पंचमीला ‘वाग्देवी माता सरस्वती जन्म महोत्सव समिती’च्या वतीने काढण्यात येणारी श्री वाग्देवी माता सरस्वतीची पालखी यात्रा भाजपच्या शासनाने रोखून हिंदुद्वेष्टेपणा करण्यात आम्ही हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस शासनापेक्षाही चार पावले पुढे आहोत, हे दाखवून दिले आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;१. भोजशाळा येथून भव्य पालखी यात्रा काढण्यासाठी संघाचे माजी प्रचारक श्री. नवलकिशोर शर्मा आणि त्यांच्या साथीदारांनी गेल्या चार दिवसांपासून प्रयत्न चालवले होते; परंतु भाजप शासनाच्या झुंडशाहीमुळे त्यांचे प्रयत्न फलद्रूप होऊ शकले नाहीत. श्री. शर्मा यांना आमरण उपोषणाला बसलेल्या ठिकाणाहून पोलिसांकरवी बलपूर्वक उचलून कारागृहात डांबण्यात आले. तसेच त्यांच्या १५० साथीदारांनाही त्यांच्या घरांमधून उचलून कारागृहात टाकण्यात आले. &lt;b&gt;(मुसलमान अथवा खिस्ती यांच्या संदर्भात असे करण्याचे धैर्य भाजपच्या या हिंदुद्वेष्ट्या शासनाला झाले असते का ? तसेच हिंदुत्ववाद्यांना त्यांच्या घरातून उचलून कारागृहात टाकण्याचे महापाप करून या शासनाने क्रूरकर्मा औरंजेबावरीही मात केली आहे. हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;२. शनिवार २८ जानेवारी या दिवशी पालखी यात्रा काढण्यासाठी सुमारे ४० कार्यकर्ते भोजशाळा परिसरात एकत्रित झाले होते; परंतु स्थानिक प्रशासनाने पूर्ण शक्तीनिशी त्यांना विरोध केल्याने ते पालखी यात्रा काढू शकले नाहीत. &lt;b&gt;(हिंदूंच्या समोर शक्तीचे प्रयोग करणार्‍या भाजपच्या या उद्दाम शासनाने त्यांची ही शक्ती कधी राष्ट्रद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी वापरलेली आहे, हे दिसून आलेले नाही. दंगलीच्या काळात तर राज्यकर्ते आणि पोलीस मुसलमानांच्या समोर नांगीच टाकतात ! - संपादक) &lt;/b&gt;&lt;br /&gt;३. एका बाजूला श्री. नवलकिशोर शर्मा आणि त्यांच्या साथीदारांना स्थानिक प्रशासन, भाजपचे शासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी पालखी यात्रा काढण्यास रोखले, तर दुसर्‍या बाजूला स्थानिक प्रशासन, राज्य शासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी ‘महाराजा भोज स्मृती वसंतोत्सव समिती’च्या नावाने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले. &lt;b&gt;(हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न होय ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;४. ‘महाराजा भोज स्मृती वसंतोत्सव समिती’ने त्यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शनिवारी एका धर्मसभेचे आयोजन केले होते. या धर्मसभेला जनता पक्षाचे अध्यक्ष श्री. सुब्रह्मण्यम स्वामी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;आम्ही आर्य अथवा द्रविड नव्हे, तर हिंदु आहोत - सुब्रह्मण्यम स्वामी &lt;/b&gt;&lt;br /&gt;भोजशाळा येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, ‘‘ब्रिटिशांनी ब्रिटनमध्ये नेलेली श्री सरस्वतीदेवीची मूर्ती नक्की भारतात परत येणार. या देशात ८३ टक्के हिंदू आहेत; परंतु प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला लढावे लागते आहे. वैâलास मानससरोवर बंद होते. मी प्रयत्न करून तेथील यात्रा आरंभ केली. आज आमच्यावर इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव आहे. त्यामुळे आमच्या संस्कृतीचा आम्ही तिरस्कार करतो. एका वर्षात माता सरस्वतीची मूर्ती इंग्लंडमधून भारतात परत येईल, याविषयी मला पक्का विश्वास आहे. आज आमच्या देशात चेतनाशक्तीची आवश्यकता आहे. हिंदूंच्या विराट संघटनाची आवश्यकता आहे. द्रविड आणि आर्य असा भेद आमच्यामध्ये करण्यात आला आहे. आम्ही फक्त हिंदु आहोत, असे आम्ही सांगितले पाहिजे’’. &lt;b&gt;(श्री. स्वामी त्यांच्यामागे आर्थिक अथवा कार्यकर्त्यांचे पाठबळ नसतांना ठामपणे सांगतात आणि त्याप्रमाणे कृती करतात, तसे बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांना आर्थिक आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ असतांना का जमत नाही ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1523179166394672467?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1523179166394672467'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1523179166394672467'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5062.html' title='मध्यप्रदेशातील भोजशाळा (धार) येथे श्री वाग्देवी माता सरस्वतीची पालखी यात्रा भाजपच्या शासनाने रोखली'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6577532816859429196</id><published>2012-01-31T00:34:00.002+05:30</published><updated>2012-01-31T00:34:00.085+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिनविशेष'/><title type='text'>आज तिथीनुसार प्रजासत्ताकदिन</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-DKmiCCo2ddQ/TybUEIScHuI/AAAAAAAAOSs/dxkwDUvUId4/s1600/zenda.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://4.bp.blogspot.com/-DKmiCCo2ddQ/TybUEIScHuI/AAAAAAAAOSs/dxkwDUvUId4/s320/zenda.jpg" width="196" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6577532816859429196?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6577532816859429196'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6577532816859429196'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5105.html' title='आज तिथीनुसार प्रजासत्ताकदिन'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-DKmiCCo2ddQ/TybUEIScHuI/AAAAAAAAOSs/dxkwDUvUId4/s72-c/zenda.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7368435294722660341</id><published>2012-01-31T00:33:00.006+05:30</published><updated>2012-01-31T00:33:00.043+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिनविशेष'/><title type='text'>कोल्हापूर येथे आज महालक्ष्मी किरणोत्सवास प्रारंभ</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-eNOakVo2lrc/TybT2Z5mTzI/AAAAAAAAOSk/UhSHxJ_ED84/s1600/Mahalakshmi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/-eNOakVo2lrc/TybT2Z5mTzI/AAAAAAAAOSk/UhSHxJ_ED84/s320/Mahalakshmi.jpg" width="239" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7368435294722660341?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7368435294722660341'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7368435294722660341'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6457.html' title='कोल्हापूर येथे आज महालक्ष्मी किरणोत्सवास प्रारंभ'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-eNOakVo2lrc/TybT2Z5mTzI/AAAAAAAAOSk/UhSHxJ_ED84/s72-c/Mahalakshmi.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4459809170022636447</id><published>2012-01-31T00:32:00.002+05:30</published><updated>2012-01-31T00:32:00.112+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिनविशेष'/><title type='text'>कोटी कोटी प्रणाम !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&lt;b&gt;प.पू. राऊळमहाराज यांची&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&lt;b&gt;आज पुण्यतिथी (दिनांकानुसार)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-4UtyKesXjLM/TybTbXKnT4I/AAAAAAAAOSc/vhbTCXJ92X0/s1600/raulbaba.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/-4UtyKesXjLM/TybTbXKnT4I/AAAAAAAAOSc/vhbTCXJ92X0/s320/raulbaba.jpg" width="231" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4459809170022636447?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4459809170022636447'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4459809170022636447'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7293.html' title='कोटी कोटी प्रणाम !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-4UtyKesXjLM/TybTbXKnT4I/AAAAAAAAOSc/vhbTCXJ92X0/s72-c/raulbaba.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2295252332123653746</id><published>2012-01-31T00:31:00.006+05:30</published><updated>2012-01-31T00:31:00.477+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>‘टाइम्स ऑफ इंडिया’चे अन्वेषण त्वरित पूर्ण करा ! - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;देवतांची चित्रे छापलेली अंतर्वस्त्रे घालणार्‍या ‘मॉडेल’चे छायाचित्र छापल्याचे प्रकरण&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) - ऑस्ट्रेलिया येथील एका ‘मॉडेल’ने श्री लक्ष्मी आणि श्री गणेश या देवतांची चित्रे छापलेली अंतर्वस्त्रे ‘फॅशन शो’मध्ये परिधान केली होती. ते छायाचित्र अन् त्या संबंधीचा सविस्तर वृत्तांत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या ‘बाँबे टाइम्स’च्या पुरवणीत छापल्या प्रकरणी या वृत्तपत्राचे अन्वेषण त्वरित करण्यात यावे, असा आदेश आज&amp;nbsp; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कानडे यांनी दिला. &lt;b&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;(अन्वेषण किती दिवसांत पूर्ण करावे, हेही न्यायालयाला सांगवे लागत असेल, तर जनतेने कर भरून पोलिसांना पोसायचे तरी कशाला ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;१. &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ८ मे २०११ या दिवशी उपरोक्त ‘मॉडेल’चे छायाचित्र छापण्यात आले होते. &lt;br /&gt;२. तसेच बाजूलाच खिस्ताब्द २००५ मध्ये लंडनमध्ये चपलांवर ‘ॐ’, ‘शिव’, ‘श्रीराम’ या देवतांची चित्रे छापलेल्या चपलांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. &lt;br /&gt;३. ती आक्षेपार्ह छायाचित्रे जाणीवपूर्वक या वृत्तासमवेत पुन्हा छापली होती. &lt;br /&gt;४. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत श्री. एस्. बालकृष्णन हे या वृत्तपत्राच्या विरोधात त्याच दिवशी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भां.द.वि. २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम चेंबूर अन् त्यानंतर समता नगर पोलीस ठाण्यात गेले; परंतु दोन्ही ठिकाणी पोलिसांनी नकार दिल्यामुळे अखेरीस &lt;br /&gt;श्री. बालकृष्णन मुंबई उच्च न्यायालयात आले. &lt;b&gt;(अशी तक्रार मुसलमानांनी पोलीस ठाण्यात येऊन केली असती, तर पोलिसांनी ती नाकारली असती का ? आणि मुळात मुसलमान कधीही अशा प्रकारची कृती करत नाही, तर थेट रस्त्यावर उतरून हिंसा करतात आणि त्यांच्यासमोर पोलीस शेपूट घालतात ! हिंदु सहिष्णु असल्याने सनदशीर मार्गाचा अवलंब करतात ! हिंदूंनीही मुसलमानांच्या वाटेने जायचे, अशी पोलिसांची इच्छा आहे का ? - संपादक) &lt;/b&gt;&lt;br /&gt;५. तेव्हा न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या आदेशामुळे सप्टेंबर २०११ मध्ये गुन्हा दाखल झाला; परंतु तेव्हापासून आज चार महिने झाले, तरी अद्याप अन्वेषण चालूच आहे. &lt;br /&gt;६. हे अन्वेषण पूर्ण का होत नाही, असा प्रश्न याचिकाकर्ताचे अधिवक्ता विजय पाटील यांनी आज न्यायालयात उपस्थित केला. &lt;br /&gt;७. तेव्हा शासनाच्या अधिवक्त्याने सांगितले, ‘‘या प्रकरणी तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून अन्वेषण चालू आहे. त्याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येईल.’’&lt;br /&gt;८. त्यावर न्यायमूर्ती कानडे यांनी सांगितले, ‘‘या प्रकरणाचा अहवाल त्वरित सादर करा, जर दिरंगाई झाली, तर याचिकाकर्ता पुन्हा न्यायालयात येऊ शकतो.’’अशा प्रकारांना न्यायालयाची कदापी संमती नाही ! - न्यायमूर्ती कानडे &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; युक्तीवाद करतांना अधिवक्ता पाटील म्हणाले, ‘‘काल खासदार अडसूळ यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर छापल्याप्रकरणी शिवसैनिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्राच्या इमारतीची तोडफोड केली. त्याचे पोलिसांनी दुसर्‍याच दिवशी अन्वेषण पूर्ण केले. मग पोलीस या प्रकरणाचेही अन्वेषण तत्परतेने का पूर्ण करत नाहीत ? हे देखील हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर एक प्रकारचे आक्रमणच आहे. जर न्यायालयाला याविषयी काही भाष्य करायचे नसेल, तर न्यायालयाची या प्रकराला संमती आहे, असे समजावे का ?’’ त्यावर न्यायमूर्ती कानडे म्हणाले, ‘‘या अशा प्रकारांना न्यायालयाची कधीच समंती नाही. याही प्रकरणाकडे तितक्याच गंभीरतेने पहाणे आवश्यक आहे.’’&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2295252332123653746?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2295252332123653746'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2295252332123653746'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4063.html' title='‘टाइम्स ऑफ इंडिया’चे अन्वेषण त्वरित पूर्ण करा ! - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8092548103523017666</id><published>2012-01-31T00:30:00.009+05:30</published><updated>2012-01-31T00:30:02.706+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>मंदिरात हिंदूंकडून सामूहिक आरती आणि घंटानाद</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: red;"&gt;भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथील श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात घंटा न वाजवण्याच्या औरंगजेबी फतव्याच्या विरोधात हिंदू एकटवले !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भाग्यनगर, ३० जानेवारी - भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथील भाग्यलक्ष्मी मंदिरात घंटा न वाजवण्याच्या विरोधात हिंदूंनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंदिरात सामूहिक आरती आणि घंटानाद केला. तसेच या महाआरतीच्यावेळी श्री भाग्यलक्ष्मी देवीचा जयजयकार केला.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;१. भाग्यनगरचा चारमिनार हा भाग ‘छोटा पाकिस्तान’ म्हणून ओळखला जातो. या भागात सर्वत्र मुसलमानच दृष्टीस पडतात. अशा ठिकाणी हिंदू मोठ्या संख्येने एकत्र आल्याने पोलीस आणि स्थानिक मुसलमान आश्चर्यचकित झाले. &lt;br /&gt;२. हिंदू एकत्र आल्याचे लक्षात येताच स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात केले. आरती संपताच पोलिसांनी दुपारी १ वाजता ‘मुसलमानांना नमाज पडायचे आहे’, असे कारण सांगून हिंदूंना तेथून तातडीने निघून जाण्यास सांगितले. &lt;b&gt;(पोलिसांना हिंदूंपेक्षा मुसलमानांची चिंता जास्त वाटते, हे यातून स्पष्ट होते. यावरून आपण भारतात आहोत कि पाकिस्तानात, असा प्रश्न निर्माण होतो ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;३. हिंदूंनी तीव्र विरोध केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आरतीनंतर देवदर्शन घेण्याची अनुमती दिली. शेवटी पोलिसांनी चारमिनारच्या सभोवती बंदी आदेश जारी केला. &lt;b&gt;(यावरून पोलीस मुसलमानांच्या समोर नेहमी गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;४. सामूहिक आरतीचे नियोजन करणार्‍या श्री राजा सिंह यांना पोलिसांनी सकाळपासूनच वैâदेत ठेवले होते. &lt;b&gt;(समाजविघातक कृत्ये करणार्‍या मुसलमानांना नव्हे, तर स्वतःच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणार्‍या हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारणारे मुसलमानधार्जिणे पोलीस ! - संपादक) &lt;/b&gt;या महाआरतीची चर्चा संपूर्ण शहरात चालू होती. या महाआरतीला महिला, पुरुष आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने आली होती. हे सर्व जण श्री भाग्यलक्ष्मीदेवीचा मोठ्याने जयजयकार करत होते.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8092548103523017666?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8092548103523017666'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8092548103523017666'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9832.html' title='मंदिरात हिंदूंकडून सामूहिक आरती आणि घंटानाद'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7053949751435747429</id><published>2012-01-31T00:29:00.001+05:30</published><updated>2012-01-31T00:29:00.156+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>प्रज्ञासिंग यांची राष्ट्रपतींकडे तक्रार !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नवी दिल्ली - मालेगावबाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांनाआंतकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी तुरुंगात चामडी पट्ट्याने बेदममारहाण आणि शिवीगाळ केली. या विरोधात साध्वी प्रज्ञासिंग यांनीराष्ट्रपतींना पत्र लिहून तक्रार केली आहे. &lt;b&gt;(या पत्राला राष्ट्रपतींनीकेराची टोपली दाखवल्यास आश्चर्य ते काय ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7053949751435747429?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7053949751435747429'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7053949751435747429'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9795.html' title='प्रज्ञासिंग यांची राष्ट्रपतींकडे तक्रार !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3959220384512863293</id><published>2012-01-31T00:28:00.012+05:30</published><updated>2012-01-31T00:28:00.162+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>हिंदूंच्या हिंदुस्थानमध्ये हिंदुत्ववाद्यांना चुकीचे ठरविले जाणे, हे राज्यकर्त्यांनी हिंदु धर्माच्या सातत्याने केलेल्या पायमल्लीचे विषारी फळ !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘पाकचा ध्वज फडकावून फॅसिस्टवादी संघपरिवार शांतीचा भंग करू पहात आहे, असा आरोप करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सुळ्या (कर्नाटक) विभागाकडून खिस्ताब्द २०१२ च्या जानेवारी मासात निषेधमोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)’ चे राज्य समितीचे सदस्य हनीफ खान कोडाजे म्हणाले, `हिंदू आणि मुसलमान कुठल्याही चुका करत नाहीत. हिंदुत्व म्हणणारे चुका करत आहेत.’&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3959220384512863293?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3959220384512863293'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3959220384512863293'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9796.html' title='हिंदूंच्या हिंदुस्थानमध्ये हिंदुत्ववाद्यांना चुकीचे ठरविले जाणे, हे राज्यकर्त्यांनी हिंदु धर्माच्या सातत्याने केलेल्या पायमल्लीचे विषारी फळ !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5123255175373692139</id><published>2012-01-31T00:27:00.001+05:30</published><updated>2012-01-31T00:27:00.620+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>निवडणुकीच्या वेळी भ्रष्टाचारी, जात्यंध आणि गुंडगिरी करणार्‍या व्यक्तींना तिकिटे देणे, हे आहे भारतीय राजकीय पक्षांचे खरे स्वरूप !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5123255175373692139?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5123255175373692139'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5123255175373692139'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2990.html' title='निवडणुकीच्या वेळी भ्रष्टाचारी, जात्यंध आणि गुंडगिरी करणार्‍या व्यक्तींना तिकिटे देणे, हे आहे भारतीय राजकीय पक्षांचे खरे स्वरूप !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5619572163688551005</id><published>2012-01-31T00:26:00.003+05:30</published><updated>2012-01-31T00:26:00.605+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करून सत्तेसाठी साठमार्‍या करत आहेत. सामान्य लोकांच्या मूलभूत गरजा पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा यांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष नाही ! (लोकजागर)</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5619572163688551005?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5619572163688551005'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5619572163688551005'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8187.html' title='सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करून सत्तेसाठी साठमार्‍या करत आहेत. सामान्य लोकांच्या मूलभूत गरजा पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा यांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष नाही ! (लोकजागर)'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-251243684598603409</id><published>2012-01-31T00:25:00.000+05:30</published><updated>2012-01-31T00:25:00.595+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस तक्रारदाराकडून पैशाची अपेक्षा करतात का ?</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांची कानउघाडणी &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) - एखादा तक्रारदार जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी येतो, तेव्हा ती तक्रार नोंद करून घेणे, हे त्या वेळी तेथे उपस्थित असणार्‍या पोलीस अधिकार्‍याचे आद्यकर्तव्य आहे; मात्र तसे न करता तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस तक्रारदारांकडून पैशाची अपेक्षा करत असतात का, असा थेट प्रश्न विचारत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कानडे यांनी पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(पोलिसी मनोवृत्तीची चुणूक ! - पोलिसांची वृत्ती किती भ्रष्ट झाली आहे, हे न्यायालयाने आणखी किती स्पष्ट शब्दांत सांगावे ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इक्बाल खान नावाच्या एका इंधन वाहतूक करणार्‍या उद्योजकाची नाशिक येथील पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली नाही. इक्बाल यांच्या चालकाने १५ डिसेंबर २०११ या दिवशी इंधनाने भरलेला टँकर घेऊन जातांना त्यांतील इंधनाची चोरी करून विक्री केली. या प्रकरणी इक्बाल यांची तक्रार पोलीस नोंदवून घेत नव्हते. अखेरीस ते उच्च न्यायालयात आल्यावर न्यायालयाच्या निर्देशानुसार १२ जानेवारी २०१२ या दिवशी या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल दाखल करण्यात आला. यासाठी विलंब का लावण्यात आला, अशी विचारणा आता याचिकाकर्ता करू लागला आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती कानडे म्हणाले, ‘‘डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांना नवीन वर्षाची भेट मिळावी, अशी अपेक्षा होती का ? या प्रकरणी इक्बाल यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडेही तक्रार केली होती. मोटार चोरी झाल्यावर तिच्या विम्याचे पैसे मिळावे, याकरता प्रथमदर्शनी अहवालाची प्रत दाखवावी लागते, अशा वेळी पोलीस नेहमीच आडमुठेपणा का करतात ? या प्रकरणी पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस ठाण्यांना ‘भा.दं.वि. १५४ अंतर्गत’ घडणार्‍या सर्व गुन्ह्यांविषयीच्या तक्रारी त्वरित नोंद करून घ्याव्यात’, अशा आशयाचे आदेशपत्र पाठवावे, तसेच इक्बाल यांची तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनीही या प्रकरणाचे स्पष्टीकरण येत्या दोन आठवड्यांत द्यावे.’’&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-251243684598603409?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/251243684598603409'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/251243684598603409'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5098.html' title='गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस तक्रारदाराकडून पैशाची अपेक्षा करतात का ?'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1161642681631842329</id><published>2012-01-31T00:24:00.014+05:30</published><updated>2012-01-31T00:24:00.209+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>प्रदर्शन पाहून प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यास सिद्ध होईल ! – डोंबिवलीतील राष्ट्रप्रेमी नागरिक</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-7HdGJmCyOHk/TybUg5NqYJI/AAAAAAAAOS0/nr7CYfxu6Ww/s1600/Dombivli.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://2.bp.blogspot.com/-7HdGJmCyOHk/TybUg5NqYJI/AAAAAAAAOS0/nr7CYfxu6Ww/s320/Dombivli.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;प्रदर्शन पहातांना शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र उपसंघटक &lt;br /&gt;श्री. प्रभाकर चौधरी, श्री. दिनेश अचलकर व इतर शिवसैनिक&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;डोंबिवली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रप्रेम जागृत करणारे क्रांतिकारकांचे प्रदर्शन !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; डोंबिवली, ३० जानेवारी (वार्ता.) – येथील पूर्व भागातील गणेश मंदिर संस्थानामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रप्रेम जागृत करणारे क्रांतिकारकांचे प्रदर्शन, तसेच ‘फॅक्ट’निर्मित `आतंकवादाचे भीषण सत्य’ हे छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले. याला समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी समाजातील १००० हून अधिक जणांनी याचा लाभ घेतला.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेनेचे डोंबिवलीचे विधानसभा क्षेत्र उपसंघटक श्री. प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले; परंतु आजचे राज्यकर्ते मात्र या बलिदानाला विसरले आहेत. क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या आठवणींची ज्योत आजच्या युवा शक्तीमध्ये प्रज्वलित करून त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गणेश मंदिर संस्थानच्या सहकार्यवाहिका सौ. अल्का मुतालिक, श्री. धुदे, शिवसेनेचे श्री. दिनेश अचलकर आदी मान्यवर उपस्थित होते. &lt;br /&gt;&lt;b&gt;क्षणचित्र &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;ul style="text-align: left;"&gt;&lt;li&gt;निळजे गावातील सर्वोदय विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.&lt;/li&gt;&lt;li&gt;प्रदर्शन पाहून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;प्रतिक्रिया&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&lt;/b&gt;१. श्री. प्रभाकर चौधरी, विधानसभा क्षेत्र उपसंघटक - आपल्या राष्ट्रपुरुषांनी देशासाठी जे बलिदान केले आहे आणि आजच्या परिस्थितीत आपले कर्तव्य काय आहे, याची जाणिव करून देणारे अतिशय उद्बोधक असे हे प्रदर्शन आहे.&lt;br /&gt;२. श्री. दाबके - हे प्रदर्शन राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारे आहे. यामुळे प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यास सिद्ध होईल.&amp;nbsp; &lt;br /&gt;३.&amp;nbsp; श्री. विजय पाटील - देशभक्तांच्या असामान्य कार्याची उजळणी झाली. स्वत: काहीतरी करायला हवे, याची जाणिव झाली.&lt;br /&gt;४. सौ. नेहा भोसेकर - हिंदु समाजासाठी आपणही काही योगदान द्यावे, याची स्फूर्ती मिळाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1161642681631842329?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1161642681631842329'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1161642681631842329'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4106.html' title='प्रदर्शन पाहून प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यास सिद्ध होईल ! – डोंबिवलीतील राष्ट्रप्रेमी नागरिक'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-7HdGJmCyOHk/TybUg5NqYJI/AAAAAAAAOS0/nr7CYfxu6Ww/s72-c/Dombivli.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7383008692659203030</id><published>2012-01-31T00:23:00.006+05:30</published><updated>2012-01-31T00:23:00.132+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>आयुर्वेदीय औषधांसंबंधी सनातनचे साधक विनय भावे यांची करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्याशी भेट</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-0fEHFVWNz6Y/TybVpeSjrjI/AAAAAAAAOTE/hVmqy-_xCaU/s1600/shankarachrya.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="232" src="http://4.bp.blogspot.com/-0fEHFVWNz6Y/TybVpeSjrjI/AAAAAAAAOTE/hVmqy-_xCaU/s320/shankarachrya.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती &lt;br /&gt;यांचे मार्गदर्शन घेतांना श्री. विनय भावे&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) - सनातनचे साधक श्री. विनय भावे यांनी २७ जानेवारी या दिवशी येथील करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांची ‘आयुर्वेदीय औषधी’ उत्पादनासंबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी भेट घेतली. श्री. भावे यांनी शंकराचार्यांच्या मठामध्ये ही भेट घेतली. करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी ‘आयुर्वेदीय औषध’ उत्पादनसंबंधी मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आहे. त्यांचा आयुर्वेदीय औषधांचा अभ्यासही खूप चांगला आहे.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7383008692659203030?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7383008692659203030'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7383008692659203030'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2442.html' title='आयुर्वेदीय औषधांसंबंधी सनातनचे साधक विनय भावे यांची करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्याशी भेट'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-0fEHFVWNz6Y/TybVpeSjrjI/AAAAAAAAOTE/hVmqy-_xCaU/s72-c/shankarachrya.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1731063069083497339</id><published>2012-01-31T00:22:00.004+05:30</published><updated>2012-01-31T00:22:00.125+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>राजकारणी नावाची नवी बेशरम जात !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-fpoS8xVWO_0/TqhTKC6skKI/AAAAAAAALcY/euAxpzf0Hkk/s1600/sarshandhan.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-fpoS8xVWO_0/TqhTKC6skKI/AAAAAAAALcY/euAxpzf0Hkk/s1600/sarshandhan.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; काही महानगरपालिका, जिल्हा परिषदा, तसेच अन्य काही राज्यांत विधानसभांच्या निवडणुका घोषित झाल्या असून त्यामुळे लुटालुटीसाठी हातघाईवर येण्याचे प्रकार वाढत आहेत. या पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसर्‍या पक्षाच्या दारात जाऊन हात पसरले जातात, घासाघीस केली जाते. कालपर्यंत मी तुम्हाला नावे ठेवीत होतो; पण आता जेथे मी पहिल्यांदा घरठाव केला तेथे माझे बिनसले असून तुम्ही मला आपला म्हणा म्हणून गळ घातली जाते. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;गडी दणकट असेल तर दुसरे पक्षही त्याला आपला म्हणायला पटकन सिद्ध होतात. निवडणूक जिंकणे हेच एकमेव उद्दिष्ट असते. त्याकरिता जो पक्ष तिकीट देईल तो सगळ्यात चांगला पक्ष आणि जो जिंकणारा असेल, तो सगळ्यात चांगला इच्छुक अशी सोपी समीकरणे बनविली जातात. तत्त्व तकलादू होते आणि सोय सरस ठरते. निवडून का यायचे तर अल्पावधीत कोट्याधीश होण्याचा तो राजमार्ग असतो. राजकारणी नावाची एक नवी जात स्वतंत्र भारतात काँग्रेस संस्कृतीने जन्माला घातली आहे. या जातीला चिरतारुण्याचे वरदान असते. या जातीला कसलेही पाप लागत नाही. ही जात सदैव पुण्याच्या राशीत लोळत असते. म्हणून या जातीत आपला समावेश करून घेण्यासाठी प्रत्येक महत्वाकांक्षी आणि तामस प्रकृतीचा माणूस जीव पाखडत असतो. म्हणजे काँग्रेस संस्कृतीची भारतीय राजानीतीला देणगी काय तर तिने राजकारण्यांची एक स्वतंत्र जात निर्माण केली आणि मग त्या जातीने सगळा हिंदु समाज जातीजातीच्या छोट्याछोट्या तुकड्यात विखरून टाकला. आता प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान बाळगीत स्वच्छंदी व्यक्तीगत जीवन जगायचे आहे. सामाजिक बांधिलकी आणि देशाभिमान हे विषय अडचणीचे आणि कालबाह्य झाले आहेत. या नव्या राजकीय जीवन शैलीचे राष्ट्रवादी पक्षाचे दुर्योधन अजितदादा पवार यांनी उघडेनागडे समर्थन केले आहे. ‘फोडाफोडीत पाप नाही’, असे त्यांना वाटते. कसे वाटणार ? कारण विश्वासघात करून फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रात त्यांचे काका शरद पवार यांनी सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर यशवंतराव चव्हाणांनी अन्य पक्षांतील अनेक धेंडे काँग्रेस संस्कृतीत आणली. तळागाळातील जनतेचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष काँग्रेसकडून होणार नाही, असे वाटून बंडखोरीने ज्यांनी नव्या राहुट्या उभारल्या होत्या, त्यांना परिवर्तनाचा विश्वास देऊन चव्हाणांनी घरी परत बोलावून घेतले होते. नवा धर्म स्थापन करून त्यांच्या झेंड्याखाली गोळा होण्याचे प्रेषिताकडून आवाहन केले जाते तसा तो यशवंतरावांचा आविर्भाव होता. त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. पवार वसंतदादांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. विधानसभा चालू होती. पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली होती. त्यांनी जनता पक्षाशी संगनमत केले आणि दादांची साथ सोडली. पवारांचा स्वार्थ पक्षहितापेक्षा मोठा ठरला. आज पवार महाराष्ट्रातले सगळ्यात श्रीमंत राजकारणी आहेत. कष्ट करून आणि प्रामाणिकपणे एखादा उद्योग चालवून श्रीमंत होता येणार नाही इतके श्रीमंत ते आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील आमदारांचा निवडणुकीच्या प्रचारातील वाहन इंधनाचा सगळा खर्च आपल्या खिशातून करण्याइतके ते धनवान आहेत. या राजकीय शैलीने ते श्रीमंत झाले पण ते मोठे झाले नाहीत. त्यांनी त्यांचा पक्ष मोठा केला नाही. त्यांनी महाराष्ट्र मोठा केला नाही. त्यांनी महाराष्ट्रात अनेक दलाल निर्माण केले. दलाल देवळे निर्माण करीत नाहीत आणि केलीच तरी त्यातून संस्कृती निर्माण होत नाही. संस्कृती म्हटल्यावर सावरकरांचे स्मरण होते. दोन जन्मठेपीचा एक भाग म्हणून ब्रिटिशांनी त्यांचेवर लादलेली १३ वर्षांची रत्नागिरीची स्थानबद्धता मागे घेतली आणि त्यांचेवरील राजकारण बंदीही उठवली तेव्हा पुण्यात केसरीवाड्यात त्यावेळच्या जवळजवळ सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश करून, पहिल्या प्रतीचे देशव्यापी नेतृत्व करून मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. सावरकरांनी त्यांच्या शुभकामनांचा आदर करून त्यांचेशी राजकारणावर सविस्तर चर्चा केली. भ्रांत राष्ट्रवादामुळे स्वातंत्र्यलढ्याचा प्रवास पाकिस्तानच्या दिशेने कसा चालू झाला आहे ते सांगितले. तशा परिस्थितीत हिंदु समाजाला वार्‍यावर सोडणे म्हणजे राष्ट्राचा अवसानघात करणे होईल हे सूचीत केले. मी कोणत्याही पक्षात गेलो किंवा स्वतंत्र पक्ष काढला तरी मी केव्हाही हिंदूंचा पक्ष क्षणभरही सोडणार नाही, अशी घोषणा सावरकरांनी केली. ते हिंदूमहासभेत गेले आणि संपूर्ण भारताचा झंजावाती दौरा करून अल्पावकाशात त्यांनी हिंदूमहासभेला काँग्रेसच्या तोडीस तोड करून दाखविले. आज किती पक्ष आणि किती नेते ‘हिंदूंचा पक्ष आम्ही कदापि सोडणार नाही’, असे म्हणायला पुढे येतील ? जे लाचार नसतील त्यांनाच हे शिवधनुष्य पेलू शकेल. &lt;b&gt;- सुघोष&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1731063069083497339?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1731063069083497339'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1731063069083497339'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6019.html' title='राजकारणी नावाची नवी बेशरम जात !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-fpoS8xVWO_0/TqhTKC6skKI/AAAAAAAALcY/euAxpzf0Hkk/s72-c/sarshandhan.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6352946167208632592</id><published>2012-01-31T00:21:00.001+05:30</published><updated>2012-01-31T00:21:00.074+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>मेळघाट आदिवासी भागात कुपोषित बालकांची संख्या घटल्याचा शासनाचा दावा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) - खिस्ताब्द २००८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मेळघाट या आदिवासी भागात कुपोषित बालकांच्या वाढत्या समस्येच्या विरोधात ‘सुमोटो’ याचिका दाखल करवून घेतली होती. त्या वेळी कुपोषित बालकांची संख्या १४ सहस्र ५०० इतकी होती. त्या वेळी न्यायालयाने निर्देश देतांना सांगितले होते, ‘मेळघाट परिसरातील बालकांना केवळ शिधा न देता अन्न शिजवून द्या, त्या ठिकाणी महिला आणि बालविकास केंद्र स्थापन करा, विविध योजना राबवा, याकरता भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍याची नियुक्ती करा.’&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; आज या प्रकरणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली, तेव्हा शासनाच्या अधिवक्त्याने सांगितले, ‘‘न्यायालयाच्या निर्देशानुसार कृती केल्यामुळे आता येथील कुपोषित बालकांच्या संख्येत घट होऊन ती खिस्ताब्द २०११ च्या अखेरिस ११ सहस्र १९६ होती.’’ &lt;b&gt;(प्रत्येक गोष्टीत न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर कृती करणारे शासन स्वत: कृतीशील कधी होणार ? असा बिनकामाचा शासन नावाचा डोलारा जनतेच्या पैशांतून पोसण्यात काय हशील ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6352946167208632592?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6352946167208632592'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6352946167208632592'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6230.html' title='मेळघाट आदिवासी भागात कुपोषित बालकांची संख्या घटल्याचा शासनाचा दावा'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2435705232462153674</id><published>2012-01-31T00:20:00.002+05:30</published><updated>2012-01-31T00:20:00.560+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>संगमनेर येथे शिवसेना युवा संघटक श्री. अनिल कवडे यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’ ग्रंथांच्या ५ सहस्र छायांकीत प्रतींचे वितरण</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; संगमनेर (जि. नगर) - येथील शिवसेना युवा संघटक श्री. अनिल कवडे यांनी हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या संगमनेर येथील अनेक महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथांच्या ५ सहस्र छायांकीत प्रती काढून विनामूल्य वितरित केल्या. &lt;b&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(‘लव्ह जिहाद’विषयी हिंदूंमध्ये जागृती करणारे शिवसेना युवा संघटक श्री. अनिल कवडे यांचे अभिनंदन ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हिंदूंचे आशास्थान समजल्या जाणार्‍या श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या वाढदिनी आपण काहीतरी वेगळे करूया, असा ध्यास घेऊन आणि माता-भगिनींचे रक्षण झाले पाहिजे, हा बाळासाहेबांचा ध्यास उराशी बाळगून त्यांनी या छायांकीत प्रती काढल्या आणि त्यांचे वितरण केले. ‘लव्ह जिहाद’ ही आता राष्ट्रीय समस्या बनली असून हिंदु माता-भगिनी असुरक्षित झाल्या आहेत. त्यामुळेच आता जागृतीशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन श्री. अनिल कवडे आणि शिवसेना युवा संघटना यांच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ ग्रंथांच्या छायांकीत प्रती वाटून तरूणींची युवा संघटनेत सदस्य नोंदणी करण्यात आली. त्या वेळी २५० विद्यार्थिनींनी सदस्य नोंदणी करून या भीषण समस्येची जागृती समाजात करण्याचा संकल्प केला. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2435705232462153674?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2435705232462153674'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2435705232462153674'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2975.html' title='संगमनेर येथे शिवसेना युवा संघटक श्री. अनिल कवडे यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’ ग्रंथांच्या ५ सहस्र छायांकीत प्रतींचे वितरण'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6230844953533331351</id><published>2012-01-31T00:19:00.002+05:30</published><updated>2012-01-31T00:19:00.113+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>हसन मुश्रीफ, संभाजीराजे, संजय घाटगे यांचे लवकरच जबाब घेणार</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) - खिस्ताब्द २००९ झालेल्या लोकसभा निवडणुकीत मते मिळण्यासाठी ५४ लक्ष रुपये घेतल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी लवकरच कामगारमंत्री हसन मुश्रीफ, संभाजीराजे छत्रपती आणि माजी आमदार संजय घाटगे यांचे जबाब घेण्यात येतील. त्यानंतर गुन्ह्याची पुढील पडताळणी केली जाईल, असे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रचारासाठी माजी आमदार संजय घाटगे यांनी ५४ लक्ष रुपये घेतले होते, असा आरोप कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6230844953533331351?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6230844953533331351'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6230844953533331351'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9281.html' title='हसन मुश्रीफ, संभाजीराजे, संजय घाटगे यांचे लवकरच जबाब घेणार'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9195056320924445601</id><published>2012-01-31T00:18:00.005+05:30</published><updated>2012-01-31T00:18:00.055+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>कतरास (झारखंड) येथे हिंदी मासिक ‘सनातन प्रभात’चा तपपूर्ती सोहळा उत्साहात साजरा !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-McwOvAmrZj8/TybWG0T-94I/AAAAAAAAOTM/Nz1rdEoQ5JQ/s1600/katras.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="299" src="http://2.bp.blogspot.com/-McwOvAmrZj8/TybWG0T-94I/AAAAAAAAOTM/Nz1rdEoQ5JQ/s320/katras.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;डावीकडे श्री. प्रदीप खेमका &lt;br /&gt;आणि उजवीकडे श्री. कमलेश सिंह &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;कतरास (झारखंड) - राष्ट्रहिताचे विचार दृढ करणारा, राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत करणारा, धर्मशिक्षण अन् साधना यांचा ज्ञानसूर्य म्हणजे हिंदी भाषेतील मासिक ‘सनातन प्रभात’! या मासिकाच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील श्री जलाराम मंदिरात ‘तपपूर्ती सोहळया’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे श्री. कमलेश सिंह आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रदीप खेमका यांनी त्यांचे विचार मांडले. सोहळ्याचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘‘मासिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. आज हिंदूंच्या हिताचा विचार करणारे धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांच्या दृष्टीत सलतात आणि त्यांचा विरोध ओढवून घेतात. मासिक ‘सनातन प्रभात’ असाच विरोध ओढवून घेऊनही सर्व हिंदु समाजाला संघटित करणारे नियतकालिक आहे’’, असे श्री. कमलेश यांनी त्यांच्या भाषणात मासिक ‘सनातन प्रभात’च्या कार्याचे कौतुक करतांना म्हटले. त्यानंतर श्री. प्रदीप खेमका यांनी ‘सनातन प्रभात, एक साधना' या विषयावर बोलतांना मागील १२ वर्षांत मासिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेतून साधकांना आणि समाजाला झालेले लाभ सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, ‘‘मासिक ‘सनातन प्रभात' हे कर्महिंदूंना समर्थ बनवणारे आणि राष्ट्र अन् धर्मद्रोह्यांना दग्ध करणारे पत्र आहे.’’ कु. निशाली सिंह यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या वेळी मासिक ‘सनातन प्रभात’ला संतांनी दिलेले आशीर्वाद वाचून दाखवण्यात आले. तसेच वाचकांनी ‘सनातन प्रभात’ घरी येऊ लागल्यापासून आलेल्या अनुभूती सांगितल्या. या सोहळ्यास धनबाद, मालकेरा, भेलाटांड, सिजुआ आणि कतरास येथील ८१ मान्यवर, हितचिंतक, वाचक उपस्थित होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9195056320924445601?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9195056320924445601'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9195056320924445601'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8352.html' title='कतरास (झारखंड) येथे हिंदी मासिक ‘सनातन प्रभात’चा तपपूर्ती सोहळा उत्साहात साजरा !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-McwOvAmrZj8/TybWG0T-94I/AAAAAAAAOTM/Nz1rdEoQ5JQ/s72-c/katras.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-438985376760983058</id><published>2012-01-31T00:17:00.005+05:30</published><updated>2012-01-31T00:17:00.358+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>ज्येष्ठराज सिद्धीविनायक मंदिराच्या वतीने लक्ष मोदक अर्चन</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पनवेल, ३० जानेवारी - ज्येष्ठराज सिद्धीविनायक मंदिर, जोशीआळी पनवेल यांच्या वतीने माघी जन्मोत्सवास जोडून लक्ष मोदक अर्चन करण्याचा कार्यक्रम पार पडला. लक्ष मोदकाच्या अर्चनाचा कार्यक्रम कर्नाटकात अनेक वेळा झाल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात असा सोहळा प्रथमच झाला आहे. आद्य शंकराचार्य शृगेरी पीठात अनेक वेळा लक्ष मोदक हवन झाले असल्याने या उत्सवासाठी देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मुरलीधर जोशी यांनी शृगेरी येथे जाऊन शंकराचार्यांची भेट घेतली आणि या कार्यक्रमासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; त्यानुसार २७ आणि २८ या दोन दिवसांत लक्ष मोदक अर्चनाचा सोहळा पार पडला. या वेळी वेदमूर्ती विवेकशास्त्री गुरुजी यांचे ‘दिनचर्या कशी असावी’ यावर भाविकांसाठी प्रवचन झाले. २९ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता पूर्णाहुती झाली. यामध्ये १० सहस्र मोदक हवन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आचार्य वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले हे सातारा येथील कृष्ण यजुर्वेद पाठशाळेचे प्रमुख आहेत आणि त्यांचे सहकारी वेदमूर्ती मंदार गुरुजी खळदकर हेही पुणे येथे स्वतंत्र ऋग्वेदी पाठशाळा चालवतात. या कार्यक्रमाचा आणि मोदक प्रसादाचा अनेक भाविकांना लाभ झाला. वेदमूर्ती मंदार गुरुजी यांनी ‘गणेश सहस्रनाम’ महती सांगितली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-438985376760983058?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/438985376760983058'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/438985376760983058'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_999.html' title='ज्येष्ठराज सिद्धीविनायक मंदिराच्या वतीने लक्ष मोदक अर्चन'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-278509218765971160</id><published>2012-01-31T00:16:00.007+05:30</published><updated>2012-01-31T00:16:00.553+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासमवेत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती नको !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;आरक्षणाचा भस्मासूर !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) - पुणे येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षित विभागातून उमेदवारी घेण्यासाठी इच्छूक असणारे प्रकाश पवार यांनी घटनात्मक तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हान याचिकेत असे म्हटले आहे की, ‘भारतीय घटना १९५०च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६८ अंतर्गत कलम १२ (अ) या घटनात्मक तरतुदीनुसार उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर करतांना त्या समवेत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडने सक्तीचे आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;ही तरतूद सध्या अडचणीची ठरत आहे; कारण अनेकांचे जात पडताळणीसाठीचे अर्ज प्रलंबित असल्याने त्यांना उमेदवारी अर्ज भरणे कठीण बनले आहे. त्यामुळे ही तरतूद रहित करावी. या प्रकरणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राज्याचे महाधिवक्ता रवी कदम यांना नोटीस बजावली आहे.&lt;b&gt; (निवडणुकीत जातीच्या आधारे प्रभाग आणि विभाग आरक्षित केल्यामुळे प्रत्येक जण येनकेन प्रकारेण मागासवर्गीय होण्यास धडपडत आहे. हे प्रगतीचे लक्षण आहे का ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-278509218765971160?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/278509218765971160'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/278509218765971160'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8426.html' title='निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासमवेत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती नको !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3379461035432903343</id><published>2012-01-31T00:15:00.001+05:30</published><updated>2012-01-31T00:15:00.418+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>धर्मप्रसार सभेच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; वणी (जि. यवतमाळ) - येथील धर्मप्रसार सभेच्या वतीने तीळगुळ वाटप आणि हळदी-कुंकू कार्यक्रम भावसार समाजाच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी सौ. कल्पना खामनकर यांनी महिलांना सात्त्विक वाणाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ १२० धर्माभिमान्यांनी घेतला. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3379461035432903343?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3379461035432903343'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3379461035432903343'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_598.html' title='धर्मप्रसार सभेच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2322948210379832230</id><published>2012-01-31T00:14:00.000+05:30</published><updated>2012-01-31T00:14:00.370+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>भिवंडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने `स्नेहमेळावा'  !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;भिवंडी, ३० जानेवारी (वार्ता) - येथील पारीवली या गावात मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सुमारे ६० ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या वेळी `मकरसंक्रांत' आणि `दृष्ट कशी काढावी' या धर्मशिक्षण देणार्‍या ध्वनीचित्र तबकड्या दाखवण्यात आल्या. या प्रसंगी समितीच्या सौ. मनीषा क्षीरसागर यांनी `धर्मशिक्षणाची आवश्यकता' याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर श्री. अभिजीत भोजणे यांनी स्नेहमेळावा घेण्यामागील उद्देश आणि महत्त्व सांगितले. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या प्रसंगी सर्वांना तीळगुळ आणि महिलांना सात्त्विक वाण देऊन हळदी-कुंकू समारंभही पार पाडण्यात आला. या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. सर्वांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या सौ. सुप्रिया गायकवाड यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता श्रीगुरूंच्या श्लोकाने करण्यात आली.&lt;br /&gt;&lt;b&gt;क्षणचित्र :&lt;/b&gt; धर्मशिक्षणवर्गात येणार्‍यांनी स्नेहमेळाव्याची संपूर्ण सिद्धता करण्यास सहकार्य केले.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2322948210379832230?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2322948210379832230'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2322948210379832230'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8571.html' title='भिवंडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने `स्नेहमेळावा&apos;  !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8349318671189791779</id><published>2012-01-31T00:13:00.000+05:30</published><updated>2012-01-31T00:13:00.538+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>भारतीय राज्यघटनेचा पाया सतत डळमळण्याची कारणे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;१. ‘जनसामान्यांचे अज्ञान&lt;br /&gt;२. राजकारण्यांचा भयंकर भ्रष्टाचार &lt;br /&gt;३. उच्चवर्णीय सुशिक्षितांची भयावह उपेक्षा.’&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;b&gt;- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी &lt;/b&gt;(साप्ताहिक सनातन चिंतन, १७.६.२०१०)&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8349318671189791779?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8349318671189791779'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8349318671189791779'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5539.html' title='भारतीय राज्यघटनेचा पाया सतत डळमळण्याची कारणे'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1179064853753915068</id><published>2012-01-31T00:12:00.000+05:30</published><updated>2012-01-31T00:12:00.041+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फलक प्रसिद्धी'/><title type='text'>फलक प्रसिद्धीकरता</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="color: red; text-align: justify;"&gt;टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदूंनो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या राज्यात तुमच्या धर्मश्रद्धा धोक्यात आहेत, हे सत्य जाणा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मध्यप्रदेशातील भोजशाळा (धार) येथे ‘वाग्देवी माता सरस्वती पालखी यात्रा’ या समितीच्या वतीने श्री वाग्देवीची पालखी काढण्यात येणार होती. या पालखीला मध्यप्रदेश शासनाने बंदी घालून समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1179064853753915068?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1179064853753915068'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1179064853753915068'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8368.html' title='फलक प्रसिद्धीकरता'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5772423447108273346</id><published>2012-01-31T00:07:00.002+05:30</published><updated>2012-01-31T00:07:00.749+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभूति'/><title type='text'>तापानंतर आलेल्या घामाचा वास न येता अनाहतचक्राच्या ठिकाणी सुगंध येणे आणि ते प.पू. डॉक्टरांचे संरक्षककवच असल्याचे जाणवणे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘पौष शुद्ध अष्टमी, कलियुग वर्ष ५११३ (१.१.२०१२) या दिवशी मी माहेरी पुण्याला गेले होते. त्या वेळी थंडी, ताप &lt;br /&gt;आणि सर्दी असल्यामुळे मी सायंकाळपासून झोपून होते. दुसर्‍या दिवशी ठीक वाटत असल्याने मी स्वच्छता करत होते. तेव्हा मी खाली वाकल्यावर मला अनाहतचक्राच्या ठिकाणी सुगंध येत असल्याचे जाणवले. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;माझी आई आणि भाऊ यांनाही तेथे सुगंध येत असल्याचे जाणवले. प्रत्यक्षात रात्री तापासाठी औषध घेतल्याने पुष्कळ घाम आला होता. तरीही घामाचा वास न येता सुगंध येत होता. तेव्हा हा सुगंध म्हणजे प.पू. डॉक्टरांचे संरक्षककवच असल्याचे मला जाणवले आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; यापूर्वीही माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या मुळाशी, तसेच तर्जनी अन् अंगठ्याचे टोक जोडल्यावर होणार्‍या पोकळीतून सुगंध येत होता.’ - सौ. आश्विनी सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5772423447108273346?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5772423447108273346'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5772423447108273346'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_1561.html' title='तापानंतर आलेल्या घामाचा वास न येता अनाहतचक्राच्या ठिकाणी सुगंध येणे आणि ते प.पू. डॉक्टरांचे संरक्षककवच असल्याचे जाणवणे'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8444214756587284847</id><published>2012-01-31T00:06:00.001+05:30</published><updated>2012-01-31T00:06:00.101+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतर'/><title type='text'>राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-2JBLQxm5hx8/Tyahi7RbN2I/AAAAAAAAOR8/MiDJt34JpWk/s1600/lokaho+jagrut+vha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="145" src="http://3.bp.blogspot.com/-2JBLQxm5hx8/Tyahi7RbN2I/AAAAAAAAOR8/MiDJt34JpWk/s320/lokaho+jagrut+vha.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-2JBLQxm5hx8/Tyahi7RbN2I/AAAAAAAAOR8/MiDJt34JpWk/s1600/lokaho+jagrut+vha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;/a&gt;सौ. लीना जैन यांनी देशातीलविदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि जनताद्रोही आहे,हेच त्यांच्या या सूत्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;अर्थव्यवस्थेचे खच्चीकरण होण्यास विद्यमान लोकशाही उत्तरदायी ! &lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;देशालास्वतःची अर्थव्यवस्था देऊन त्याचा विकास करण्याचे दायित्व शासनाचे आहे;परंतु भारतात घटनेची पायमल्ली करून सार्वजनिक क्षेत्रातून मिळणारे उत्पन्नभांडवलशाही लोकांना अत्यल्प किमतीत दिले जाते. यामुळे भांडवलशाही लोकअर्थव्यवस्थेला दरिद्री करून राजकीय नेत्यांशी युती करून जनतेला मनस्तापदेत आहेत. न्यायव्यवस्था नागरिक या नात्याने या युतीला आक्षेप न घेतात्यांच्या अनियमित अनुचित व्यवहाराला प्रोत्साहन देत आहेत. प्रसारमाध्यमेभांडवलशहा अन् राजकीय नेते यांची काळीकुट्ट पार्श्वभूमी जनतेसमोर प्रकाशातआणत नाहीत. आज ते सर्व सार्वजनिक निधीच्या लूटमारीचे साक्षीदार बनले आहेतआणि याला भारतातील विद्यमान लोकशाही उत्तरदायी आहे. - सौ. लीना जैन&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-2JBLQxm5hx8/Tyahi7RbN2I/AAAAAAAAOR8/MiDJt34JpWk/s1600/lokaho+jagrut+vha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8444214756587284847?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8444214756587284847'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8444214756587284847'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_327.html' title='राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-2JBLQxm5hx8/Tyahi7RbN2I/AAAAAAAAOR8/MiDJt34JpWk/s72-c/lokaho+jagrut+vha.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1635179173425730836</id><published>2012-01-31T00:05:00.005+05:30</published><updated>2012-01-31T00:05:00.956+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>अडचणींमुळे साधनेपासून दूर जाणारे साधक पाहून सौ. अंजली गाडगीळ यांना त्याविषयी विचारणे आणि ‘खिस्ताब्द २०१२ पर्यंत जे साधक टिकून रहातील, ते माझे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याचे सौ. अंजलीताइंनी सांगणे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘सध्या साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास, तसेच स्वभावदोष आणि अहं यांमुळे होणारा संघर्ष पाहून एकदा मी सौ. अंजली गाडगीळ यांना विचारले, ‘‘पूर्वी साधक घरी अडचणी असूनही रात्री उशिरापर्यंत प्रसाराच्या सेवेसाठी थांबत असत. आता प्रत्येक जण काही तरी अडचण सांगत असतो. असे का ?’’ तेव्हा अंजलीताई म्हणाल्या, ‘‘मीही अशाच स्वरूपाचा प्रश्न प.पू. डॉक्टरांना विचारला होता. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘ज्यांना साधना समजली, ते खिस्ताब्द २०१२ पर्यंत टिकून रहातील आणि जे टिकून रहातील, ते माझे !’’ हे सूत्र आठवून ‘जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, मानसिक त्रास झाला, तरी देवाने ते सहन करण्याचे बळ देऊन आपल्या चरणांशी ठेवावे’, अशी प्रार्थना झाली.’ &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - सौ. आरती प्रसाद म्हैसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1635179173425730836?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1635179173425730836'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1635179173425730836'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7430.html' title='अडचणींमुळे साधनेपासून दूर जाणारे साधक पाहून सौ. अंजली गाडगीळ यांना त्याविषयी विचारणे आणि ‘खिस्ताब्द २०१२ पर्यंत जे साधक टिकून रहातील, ते माझे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याचे सौ. अंजलीताइंनी सांगणे'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1331933102750985773</id><published>2012-01-31T00:04:00.001+05:30</published><updated>2012-01-31T00:04:00.130+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>प.पू. पांडे महाराजांच्या खोलीतील ‘एक्झॉस्ट’ पंख्यातून नाद ऐकू येणे, तेव्हा खोलीत सुगंध आणि शीतल लहरी पसरून तेथील चैतन्य वाढणे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘पौष शुद्ध दशमी, कलियुग वर्ष ५११३ (३.१.२०१२) या रात्री ९.३० वाजता प.पू. पांडे महाराजांच्या खोलीतील ‘एक्झॉस्ट’ पंख्यातून नाद ऐकू येत होता. तेव्हा खोलीत सुगंध आणि शीतल लहरी पसरून तेथील चैतन्य वाढले होते. हा सुगंध आणि शीतल लहरी खिडकीतून खोलीच्या बाहेरसुद्धा येत होत्या. इतर वेळी एक्झॉस्ट पंखा चालू असतांना नाद ऐकू येतो; परंतु सुगंध आणि शीतल लहरी येत नाहीत.’ &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - कु. सुदेष्णा पिंपळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1331933102750985773?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1331933102750985773'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1331933102750985773'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8791.html' title='प.पू. पांडे महाराजांच्या खोलीतील ‘एक्झॉस्ट’ पंख्यातून नाद ऐकू येणे, तेव्हा खोलीत सुगंध आणि शीतल लहरी पसरून तेथील चैतन्य वाढणे'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1957352482563511107</id><published>2012-01-31T00:03:00.003+05:30</published><updated>2012-01-31T00:03:00.112+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याची आवश्यकता</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-P4detlIORs0/TyafV3UJZYI/AAAAAAAAOR0/o_sJ8TYk0dI/s1600/savarkar+10_06_2010.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-P4detlIORs0/TyafV3UJZYI/AAAAAAAAOR0/o_sJ8TYk0dI/s1600/savarkar+10_06_2010.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;२४ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २७ ते २९ या कालावधीत लातूर येथे पार पडले. त्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य संमेलनाची आवश्यकता काय आहे, हे या लेखात विशद केले आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;- लेखक -&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;श्री. शंकर दत्तात्रेय गोखले, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;सावरकर साहित्य अभ्यास मंडळाची मुहूर्तमेढ&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २८ मे १८८३ ते फेब्रुवारी १९६६ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ऐहिक जीवनकाळ ! धन्योऽहं धन्योऽहं ! ‘अनादी मी अनंत मी !’ असा घोष करीत २६ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रयोपवेषनाने आत्मार्पण केल्यानंतर पुढील वर्षीच १० एप्रिल १९६७ च्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी ‘सावरकर सदन’मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई’ या संस्थेची स्थापना झाली. सावरकरांचे स्वीय साहाय्यक कै. शांताराम शिवराम तथा बाळराव सावरकर यांनी पुढाकार घेऊन स्वा. सावरकरांच्या तेजस्वी आणि राष्ट्रोधारक साहित्याच्या माध्यमातून अभिजात निरपेक्ष देशभक्तीचा वारसा भावी पिढ्यांना मिळत रहावा, त्याचा प्रसार आणि प्रचार सातत्याने अखंड होत रहावा, या मुख्य उद्देशाने प्रेरित असलेल्या संस्थेची स्थापना व्हावी, अशा विचारांची संकल्पना बैठकीत सादर केली. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या बैठकीस श्री. अंनत काणेकर, प्रा. व.दि. कुलकर्णी. के.वि. घारपुरे, सुधीर फडके, दत्तप्रसन्न काटदारे, ज.द. जोगळेकर, प्रा. सं.ग. मालशे, दि.वि. गोखले, रा.म. आठवले, अप्पा कासार, विद्याधर गोखले, पुण्याचे शंकरराव तथा मामा दाते आदी विचारवंत आणि सावरकरप्रेमी मंडळी उपस्थित होती. मी या बैठकीचा एक साक्षीदार होतो. बैठकीत श्री. रा.म. आठवले यांनी वरील संस्था स्थापन व्हावी, असा ठराव मांडला आणि संस्थेच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वा. सावरकरांच्या अभिजात, प्रतिभाशाली, राष्ट्र अभ्युदायी, साहित्याचा, वाङ्मयाचा आणि त्यांच्या राष्ट्रहितैषी तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा की, ज्यामुळे देशाची भावी पिढी राष्ट्रप्रेमाने प्रेरित आणि समृद्ध व्हावी, असे व्यापक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून गेली ४४ वर्षे अभ्यास मंडळ विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; स्वा. सावरकर जन्मशताब्दीच्या वर्षापासून सावरकर साहित्य संमेलन हा उपक्रम मंडळाने हाती घेतला आहे. आतापर्यंत अशी २३ साहित्य संमेलने विविध ठिकाणी पार पडली असून भविष्यात होत रहातील, असा मंडळास विश्वास वाटतो. साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यासंगी, विचारवंत आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळात सहभागी झाले आहेत. सावरकर साहित्य प्रेरणादायी आहेच; पण त्याशिवाय राष्ट्राच्या भविष्याचा मार्गदीप म्हणून त्याची महती आहे. विविध स्थळी संपन्न झालेल्या सावरकर साहित्य संमेलनातून त्यामुळे विज्ञानवादी राष्ट्रभक्तीच्या विचारांना उजाळा आणि उत्तेजन मिळाल्याचे अनुभवास आले आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणार्‍या साहित्यासाठी सावरकरांच्या साहित्य संमेलनाची आवश्यकता&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;सध्या मराठी साहित्य संमेलनाला उत्सवाचे आणि राजकारणाचे स्वरूप आले आहे. त्यात देशभक्तीचे साहित्य नसते. ललीत साहित्याचेच ते संमेलन असते. अन्य साहित्य संमेलने प्रतिक्रिया म्हणून जातीय दृष्टीकोनातून भरविली जातात. मराठी साहित्याचा प्रवाह शृंगार आणि अश्लीलतेच्या दिशेने वाहतो आहे. देशभक्ती किंवा राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणारे साहित्य सध्या अभावाने निर्माण होते. म्हणूनच सावरकर साहित्य संमेलन भरविणे अत्यावश्यक आहे, असे वाटते. हे संमेलन देशभक्तीने भारलेल्या सर्व साहित्याचे आहे. आज स्वातंत्र्य आहे; पण सुराज्य कुठे आहे ? एक राजकीय स्वातंत्र्य आहे; पण बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक पारतंत्र्य आहे. जे साहित्य भारतीय संस्कृतीची निंदानालस्ती करते, त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतात. &lt;br /&gt;&lt;b&gt;देशाच्या अधःपतनाकडे चाललेल्या प्रवाहाला थोपवण्यासाठी सावरकरांसारख्या साहित्याची आवश्यकता&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मराठीला दैन्यवस्था प्राप्ती झाली आहे. इंग्रजांच्या काळात जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या, तेवढ्या आज आहेत. इंग्रजी माध्यमामुळे मराठी साहित्य वाचणारी पिढी कमी होत आहे. हिंदुत्वाची गर्जना करणारेसुद्धा आपल्या मुलांना आणि नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करीत आहेत. मराठी, स्वदेशी यांची सर्वत्र टिंगलटवाळी होत आहे. बहुराष्ट्रीय आस्थापनांनी सारे जीवन व्यापले आहे. दूरदर्शन, प्रसारमाध्यमे विकृत आणि असंस्कृत प्रचार करीत आहेत. भ्रष्टाचाराने थैमान मांडले आहे. परकीय शत्रूंनी आणि अंतर्गत शत्रूंनी देश पोखरला आहे. अशा स्थितीत देशाचा प्रवाह अधःपतनाकडे चालला आहे. तो पुन्हा देशभक्तीकडे न्यायचा असेल, तर सावरकर साहित्याशिवाय पर्याय नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;करमणूक हे काही साहित्याचे कर्तव्य नाही - सावरकर&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना सावरकरांनी त्यांचे साहित्यविषयक विचार स्पष्टपणे मांडले आहेत. ‘‘मनुष्याचे अधिकाधिक हित ज्यामुळे साधले जाते, ते साहित्य’’ ही सावरकरांची व्याख्या आनंद नि करणमणूक मानवास हितकारक आहे म्हणून त्याचा अंतर्भाव साहित्यात योग्य प्रमाणात झाला पाहिजे; पण केवळ करमणूक हे काही साहित्याचे कर्तव्य नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;नवसाहित्य केवळ पुरोगामी आहे, म्हणून ग्राह्य नव्हे !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सावरकर अत्यंत पुरोगामी होते. पण पुरोगामी साहित्याविषयी मत मांडतांना म्हणतात, ‘वाङ्मय केवळ पुरोगामी आहे, नवीन आहे म्हणून ते ग्राह्य किंवा अग्राह्य ठरत नाही. नवीन साहित्य सत्य आणि तथ्य या निकषावर टिकले पाहिजे, तरच ते ग्राह्य धरावे.’ सावरकरांच्या हा साहित्य विचार त्यांच्या तीव्र बुद्धीवादाचा द्योतक आहे. सावरकरांनी साम्यवादी आणि काम्यवादी साहित्यावर कडाडून हल्ला केला. काम्यवादी साहित्य प्रâॉईडच्या विकृत कामाविचारावर आधारलेले आहे. तर साम्यवादी साहित्य द्वेषाने, रागाने पछाडले आहे. नवसाहित्य बीभत्स आणि ओंगळवाण्या भाषेत आहे. केवळ राष्ट्राचा, समाजाच्या हिताचा विचार करून लिहिलेले सावरकर साहित्य आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सावरकरांचे साहित्य&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; स्वदेश आणि स्वधर्म हे राष्ट्राचे श्वास आणि उच्छ्वास आहेत. ते जर पुनरुज्जीवित करायचे असतील, तर सावरकर साहित्य हेच रामबाण औषध आहे. राष्ट्रभावना जागृत करणे, हाच सर्व समस्येवरचा उपाय आहे. देशभक्ती जर निर्माण झाली, तर भ्रष्टाचार संपेल. परदेशी जाणारे आणि गेलेले बुद्धीवान तरुण परत देशात येऊन देशाची सेवा करतील. सावरकर साहित्यामुळे देशभक्ती तरुणांच्या रक्तात निर्माण होईल. युवा पिढी शूर आणि पराक्रमी होईल. सर्वसाधारण त्याग करण्याची भावना समाजात निर्माण करण्यासाठी सावरकर साहित्य आदर्श ठरेल. &lt;br /&gt;&lt;b&gt;सावरकरांचे क्रांतीकारी जीवनच साहित्यात उतरलेले !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; तर सावरकर साहित्य आणि सावरकर जीवनही अभिन्नच आहेत. सावरकरांचे जीवन म्हणजे एक साहित्याची अखंड स्वरधारा होती. त्यांचे जीवन म्हणजे महाकाव्य. त्यांचे जीवन म्हणजे एक महानाट्य. त्यांचे जीवन अलौकिक आणि त्यांचे साहित्यही अलौकिक साहित्य. सावरकरांचे साहित्य त्यांच्या जीवनापासून वेगळे काढताच येत नाही. कारण सावरकरांच्या जीवनाची जी प्रेरणा, तीच त्यांच्या साहित्याची प्रेरणा. सावरकरांच्या जीवनाचा जो ध्येयवाद तोच त्यांच्या साहित्याचा ध्येयवाद. सावरकर जसे जीवन जगत होते, तसे त्यांच्या जीवनाला अनुरूप असे साहित्य प्रसवत होते. सावरकरांच्या साहित्यातून सावरकर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकट होतात. साहित्यात आशयाला महत्त्व की, व्यक्तीला हा प्रश्न उपस्थितीत केला जातो. सावरकर अभिव्यक्तीपेक्षा आशयाला महत्त्व देतात, असे दिसते. कलावंताने सामाजिक बांधिलकी स्वीकारावी, असा त्यांचा आग्रह असे. सावरकरांचे जीवन कि साहित्य मोठे असा संभ्रम निर्माण होतो, याचे कारण त्यांच्या जीवनाइतकेच त्यांचे साहित्य भव्य आणि उदात्त आहे. कारण त्यांचे जीवन जेवढे प्रेरणादायी तेवढेच त्यांचे साहित्यही प्रेरणादायी. महाकाव्याचा विषय व्हावा, असे जीवन जगलेले हा महाकवि आहे. महाकाव्याचा विषय व्हावा, असे संघर्षमय जीवन जगलेला हा नाटककार आहे़&amp;nbsp; महान साहित्यिक आपल्या साहित्यातून स्वतःचे असे नवीन संकेत निर्माण करीत असतो. सावरकर अशा साहित्यिकांमध्ये अग्रणी होते. &lt;br /&gt;&lt;b&gt;सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील स्वातंत्र्य सुक्ते !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सावरकरांचे साहित्य हे साहित्य शास्त्रांच्या सर्व निकषावर उतरणारे साहित्य आहे. साहित्य म्हणजे ‘हितेन सहितं’ ज्यामध्ये सार्‍या विश्वाचे हित सामावलेले आहे, त्याला साहित्य म्हणतात. सावरकर साहित्य देशाच्या आणि जगाच्या कल्याणासाठी निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जशी विश्वकल्याणाची इच्छा केली, तशी सावरकरांनी केली. त्यांची स्वतंत्रता देवी ही केवळ भारताची नाही, तर विश्वाची आहे. सावरकरांचे साहित्य देशासाठी आहे. सावरकरांनी आपले साहित्यच काय, सर्व शक्ती मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील स्वातंत्र्य सुक्ते आहेत.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सावरकर म्हणतात, ‘साहित्य हे राष्ट्राच्या बुद्धीचे, शौर्याचे प्रतिक आहे. जे राष्ट्र दुबळे, खुरटे असते, त्यांचे साहित्य खुरटे असते. त्यांचे साहित्यिकसुद्धा खुरटे आणि दुबळे असतात.’ ‘राष्ट्रासाठी साहित्य’ हा विचारच सावरकरी आहे. राष्ट्र हा त्यांचा देव होता म्हणून त्यांचे साहित्य राष्ट्राला समर्पित आहे. सावरकरांचा साहित्य विचार स्वतंत्र आहे. त्यांना राष्ट्र स्वतंत्रता जशी हवी होती, तशी साहित्य स्वतंत्रताही हवी होती. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; देशभक्तीपर साहित्य लिहिणारे अनेक साहित्यिक होऊन गेले; पण त्यांच्यात आणि सावरकरांत एक फरक आहे. ते लेखक प्रथम साहित्यिक आहेत आणि नंतर देशभक्त आहे; पण सावरकर प्रथम देशभक्त आणि नंतर साहित्यिक होते. त्यांचे साहित्य विचार, भारतीय साहित्य शास्त्राच्या विचारांशी सुसंगत आहे. नंतर देशभक्तीने तो फुलला आहे. त्यांचे साहित्य इहवादी आहे; पण पारलौकिक दुर्लक्षणारे नाही. बुद्धीवादी आहे; पण नास्तिक नाही. सुधारणावादी आहे; पण दिव्य परंपरेची आणि उज्वल इतिहासाची निंदा करणारे नाही. त्यामुळे तत्त्वज्ञान, अध्यात्म, व्यवहार आणि कर्मयोग यांचे अपूर्व मिश्रण त्यांच्या साहित्यात आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;आजच्या प्रत्येक राष्ट्रीय समस्येला सावरकर साहित्यात उत्तर !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;सावरकरांना महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात अग्रगण्य स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या साहित्यात हिमालयाची भव्यता, सागराची सखोलता, गरुडाची झेप आणि विजेची चमक हे गुण आहेत. ‘लेखणी आणि वाणी या शक्ती ज्यांनी देशाला वाहिल्या’ असा साहित्यिक संपूर्ण देशात नाही. त्यांचे साहित्य देशभक्ताला स्फूर्ती देणारे तत्त्वचिंतकाला विचार करायला लावणारे, स्वातंत्र्य आणि समाजहित यासाठी शुरा धर्मयुद्धाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या लेखणीच्या धारदार टोकावर हुतात्म्यांची मालिका पोसली. त्यांचे साहित्य वाचून चैनी आणि चंगळवादी तरुण क्रांतीकारक झाले आणि आनंदाने हसत फासावर गेले. भारतीय साहित्याच्या इतिहासातील ही अभूतपूर्वक आणि अजोड घटना आहे. भारत बलशाली, वैभवशाली आणि सुजलाम, सुफलाम करायचा असेल, तर सावरकर साहित्याची संमेलने विविध ठिकाणी संपन्न व्हायला हवीत. एक ना एक दिवस सावरकरांचे साहित्य हा देशभक्तीचा वेद सार्‍या राष्ट्राचे संविधान बनेल यांत शंका नाही. आजच्या प्रत्येक राष्ट्रीय समस्येला सावरकर साहित्यात उत्तर आहे. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी राहील, असे म्हटले जाते. हे तर खरेच आहे; पण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, रामदासांचा दासबोध, लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य आणि सावरकरांचे साहित्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, संपूर्ण सत्य आहे. शेवटी सावरकर असे एकच साहित्यिक या विश्वात आहेत की, त्यांनी प्रसविलेल्या सुमारे ११ सहस्र पृष्ठांच्या साहित्यावर स्वतंत्र साहित्य संमेलने संपन्न झाली आणि भविष्यात होत रहातील. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1957352482563511107?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1957352482563511107'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1957352482563511107'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6681.html' title='स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याची आवश्यकता'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-P4detlIORs0/TyafV3UJZYI/AAAAAAAAOR0/o_sJ8TYk0dI/s72-c/savarkar+10_06_2010.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6096179696434482320</id><published>2012-01-31T00:02:00.002+05:30</published><updated>2012-01-31T00:02:00.213+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प.पू. डॉक्टर'/><title type='text'>अखंड सहजावस्थेत असणारे आणि साधकभावानेच वावरणारे सनातनचे संत !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-N6quNuUdeII/Tyaoab6oZHI/AAAAAAAAOSM/wvxs-pvKEd8/s1600/saha+sant.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="150" src="http://1.bp.blogspot.com/-N6quNuUdeII/Tyaoab6oZHI/AAAAAAAAOSM/wvxs-pvKEd8/s400/saha+sant.JPG" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;डावीकडून पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. अतुल दिघे, पू. अनुराधा वाडेकर, प.पू. डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी, पू. मुकुल गाडगीळ आणि पू. महादेव नकातेकाका&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;सनातनच्या सहा संतरत्नांनी प.पू. डॉक्टरांच्या उपस्थितीत एकमेकांशी साधलेला संवाद !&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;संत कसे दिसतात, कसे बोलतात, ते एकमेकांशी संभाषण कसे करतात, यांविषयी साधकांना, तसेच समाजालाही कुतूहल असते. सध्या समाजात वावरणारे संत सातत्याने इतरांना काहीतरी शिकवण्याच्या भूमिकेतच असतात आणि ते त्यांचा आहार, विहार, रहाणे अन् वेशभूषा या सर्वच विषयांत वेगळेपणा जपतात. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्यामुळे संत म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करणारे; प्रवचन, कीर्तन आदी करून समाजाला मार्गदर्शन करणारे, असेच चित्र सामान्यजनांच्या डोळ्यांसमोर येते. संत कसे बोलतात, वागतात, ते एकमेकांशी कसे संभाषण करतात, हे समजावे, यासाठी २१.१.२०१२ या दिवशी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. महादेव नकातेकाका, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. अनुराधा वाडेकर आणि पू. संदीप आळशी या सनातनच्या संतांनी अन् पू. अतुल दिघे या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांनी एकमेकांशी केलेल्या संभाषणाचे चित्रीकरण करण्यात आले. हे संभाषण प.पू. डॉ. जयंत आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी त्यांनाही संतांनी काही प्रश्न विचारले.  समाजात जे संतांचे रूप दिसते, त्याला हे संत अपवाद आहेत. संतपद गाठले, तरी अहं अल्प असल्याने साधकांमध्ये सहजतेने वावरणारे किंबहुना स्वतः साधकभावातच रहाणारे सनातनच्या शिकवणीनुसार साधना करणारे हे संत म्हणजे विश्वातील एकमेवाद्वितीय उदाहरण आहे, याचीच प्रचीती या सोहळ्याच्या वेळी साधकांनी घेतली. या संभाषणाच्या आरंभाला प.पू. डॉक्टरांनी या संभाषणाचा उद्देश स्पष्ट केला. हा उद्देश, संतांचे संभाषण आणि या संभाषणाचे दोन साधिकांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;लेखांक २&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२ ए. अंतर्मनात केवळ आनंद वाटतो, तेच खरे अनुसंधान !&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पू. गाडगीळकाका : नकातेकाका, अनुसंधान कसे साधायचे ? मी काही वेळा प्रयत्नपूर्वक प्रार्थना, कृतज्ञता करतो; पण प्रार्थना करायची कि नामजप करायचा, हे कळत नाही !&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पू. नकातेकाका : शिवाच्या पिंडीवर कसे पाण्याचे थेंब सतत पडतात, तेच अनुसंधान आहे !&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;प.पू. डॉक्टर : अनुसंधान हे ध्येय आहे. आरंभी साधक नामजपाच्या माध्यमातून अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करतो. मग मन इतरत्र भरकटते. काही काळाने नामजप अखंड होऊ लागतो. संत झाल्यावर मन नामातील शब्दांच्या पलीकडे जाते. शब्दांच्या पलीकडे जाऊन साधले जाते, ते खरे अनुसंधान ! अनुताइंना अनुसंधान साधणे सोपे आहे; कारण त्यांच्या नावातच ‘अनु’ आहे !&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पू. अनुताई : सगळे मला म्हणतात, आता तू संत झालीस, तुझा नामजप, अनुसंधान चांगले होत असेल ना ? पण माझा नामजप होत नाही; मात्र श्वासावर लक्ष केंद्रित झालेले असते. श्वासाच्या माध्यमातून चैतन्य येते आणि जाते, असे वाटते.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;प.पू. डॉक्टर : तुमचा या जन्मात नामजपाचा टप्पा आला नाही; कारण तो गेल्या जन्मात पूर्ण झाला आहे.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पू. गाडगीळकाका : मला येता-जाता आतमध्ये नामजप चालू आहे, असे वाटते; मात्र त्यावर लक्ष केंद्रित करून पहाण्याचा प्रयत्न केला की, काहीच कळत नाही. &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : नामजप नाही; मात्र अंतर्मनात केवळ आनंद वाटतो, तेच खरे अनुसंधान !&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;b&gt;२ ऐ. सत्त्व-रजप्रधान प्रकृतीप्रमाणे नामजपाची गती असणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. अतुलदादा : गाडगीळकाका, तुमचा नामजप कोणत्या लयीत होतो ? &lt;br /&gt;पू. गाडगीळकाका : पूर्वी कोणी प्रकट असल्यास उपाय करतांना जलद गतीने मारक तत्त्वाचा नामजप होत असे. आता मात्र एकाच लयीत होतो. &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : आपल्या प्रकृतीनुसार नामजप होतो. सत्त्वप्रधान प्रकृती असणार्‍यांचा नामजप संथ लयीत होतो. रजप्रधान मारक तत्त्वाची आवश्यकता असतांना जलद होतो. &lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२ ओ. तीव्र आपत्काळात साधकांना निर्गुण उपायांचीच आवश्यकता असणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. नकातेकाका : साधकांवर उपाय कसे करावेत ? मुद्रा करून सगुण उपाय करायचे कि निर्गुण ? &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : पूर्वी मी उपाय करायचो, तेव्हा साधकांना त्रास देणारे मांत्रिक पहिल्या किंवा दुसर्‍या पाताळातील होते. आता त्रास देणारे मांत्रिक ६ व्या आणि ७ व्या पाताळातील आहेत. अशा वेळी सगुणातून उपाय नको. डोळे मिटून ध्यान लावून निर्गुणातून उपाय करावेत. तुम्हा सर्वांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे अध्यात्माविषयी तुम्हाला सांगणारे कोणीतरी आहे. मला मात्र अध्यात्मातील बहुतांश गोष्टी प्रयोगातूनच शोधाव्या लागल्या आहेत. सगळ्यात जास्त क्रियमाण वापरल्यामुळे मी आज इथे आहे. &lt;br /&gt;पू. संदीपदादा : व्यष्टी त्रास होतो, तेव्हा नामजपातून उपाय होतात. आपले त्रास समष्टी स्तरावरील असल्यामुळे उपाय निर्गुणातूनच करावे लागतील. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२ औ. संतांच्या चैतन्याचा परिणाम &lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. नकातेकाका : काही वर्षांपूर्वी संस्थेतून बाहेर पडलेले साधक स्वतःहून माझ्याकडे येतात. ते मला विचारतात की, आम्ही आता काय करू ?&lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : दिवा असला की, पाखरे येतातच ना ! त्यातलाच हा प्रकार! हाच संतांच्या चैतन्याचा परिणाम आहे. आता स्थूलदेहाने काही करावे लागत नाही. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२ अं. कुटुंबियांपैकी कोणी संत झाल्यास त्यांच्याकडे ‘एक संत’ म्हणून पाहिल्यास इतरांची जलद प्रगती होऊ शकणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. अतुलदादा : संदीपदादा, तुम्ही संत झाल्यापासून अवनीताईला (पू. संदीप आळशी यांच्या पत्नी) कसे वाटते ? पू. संदीपदादा : संत होण्यापूर्वी नवरा-बायको याच नात्याने पहाणे होत होते. आता ती ‘एक संत’ या भावाने माझ्याकडे पहाते. तिचा माझ्याप्रतीचा आदरही वाढला आहे. ईश्वरकृपेने तिला त्याचा लाभही होत आहे. &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : आता सगळ्या नवर्‍यांनी पटापट संत व्हायला पाहिजे ना ? बायको संत झाल्यावर मात्र नवर्‍याला असे प्रयत्न करणे कठीण जाईल ! &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२ क. अहं अल्प असल्यामुळे औषधांच्या पाकिटांना येणारा सुगंध स्वतःमुळे येतो, याची जाणीव नसलेले पू. संदीप आळशी !&lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. संदीपदादा : मी औषधे घेतो, त्या पाकिटांना आता प.पू. डॉक्टरांच्या औषधांच्या पाकिटांप्रमाणेच सुगंध येऊ लागला आहे. माझा आध्यात्मिक त्रास शारीरिक त्रासांच्या माध्यमातूनच व्यक्त होईल, असे प.पू. डॉक्टरांनी पूर्वी सांगितले आहे. त्यामुळे मला वाटते की, माझा जो काही आध्यात्मिक त्रास आहे, तो या सुगंधामुळेच दूर होईल. प.पू. डॉक्टर : तुमच्यातील अहं अल्प असल्यामुळे तुम्हाला असे वाटते. प्रत्यक्षात मात्र शास्त्र असे आहे की, तुमच्यामुळे त्या वस्तूंना सुगंध येतो आहे. ती पाकिटे आता आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना उपायांना द्यायची. तुमच्याऐवजी साधकांना त्यांचा खरा लाभ होईल. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ख. समष्टी भाव असलेले आणि समष्टीशी एकरूप झालेले सनातनचे संत ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. गाडगीळकाका : आता आपण संत आहोत, तर समष्टीला त्याचा लाभ होण्यासाठी मुद्दाम प्रार्थना करायची का ? &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : आरंभीला सगळे करायचे. ते प्रगतीसाठी आवश्यक आहे. तुम्ही ग्रंथांची सेवा करता, त्या ग्रंथांचा तुम्हाला काय उपयोग ? समष्टीसाठीच करतो ना ते ? काय करायचे, काय नाही, हे हळूहळू आपल्याला सुचत जाते.&lt;br /&gt;पू. संदीपदादा : पूर्वी मी आधी व्यष्टीसाठी प्रार्थना करायचो आणि नंतर समष्टीसाठी प्रार्थना व्हायची. आता आधी समष्टीसाठी होते आणि मग व्यष्टीसाठी प्रार्थना होते. &lt;br /&gt;पू. अतुलदादा : पूर्वी प्रसाद ग्रहण करतांना ‘मला लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना व्हायची. आता मात्र ‘सर्वांना लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना होते. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ग. संतांना आतूनच उत्तरे मिळत असल्यामुळे त्यांना उत्तरे कोणाला विचारण्याची आवश्यकता नसणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. संदीपदादा : पूर्वी मला प्रार्थना करतांना श्रीकृष्णाचे चरण दिसायचे. गेल्या ५ - ६ दिवसांपासून काहीच दिसत नाही. त्यामुळे मला समाधान मिळायचे नाही. एक दिवस देवाने विचार दिला, ‘चरण सगुण आहेत. आता निर्गुणाकडे वाटचाल होत आहे.’ &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : हाच अनुसंधानाचा लाभ असतो. उत्तरे कोणाला विचारण्याची आवश्यकता नसते. उत्तरे आपोआप मिळतात. पुढे पुढे बुद्धी सात्त्विक होत जाते. तेव्हा जे सुचते, ते योग्यच असते. काही वेळा उपायांसाठी नामजप शोधतांना बराच वेळ ध्यान लावले, तरी उत्तरे मिळत नाहीत. अशा वेळी वाईट शक्तींनी आपले मन विश्वमनाशी एकरूप होण्यात अडथळे आणलेले असतात. प्रार्थना केल्यावर उत्तरे मिळण्यातील अडथळे दूर होतात. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ घ. संत असूनही जिज्ञासेने प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेणारे सनातनचे संत ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. गाडगीळकाका आणि पू. अतुलदादा : आता पुढील प्रगती कशी करायची ? &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : जे करून तुम्ही संत झालात, तेच प्रयत्न चालू ठेवायचे. &lt;br /&gt;पू. अनुताई : ७० - ८० टक्के पातळीला बुद्धीलय होतो, म्हणजे काय होते ? &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : बुद्धीतून विचार न करता उत्तरे आपोआप सुचतात. &lt;br /&gt;पू. अनुताई : संत झाल्यापासून माझा आध्यात्मिक त्रास अल्प झाला आहे; मात्र तो पूर्ण गेलेला नाही.&lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : प्रारब्ध असेपर्यंत त्रास असणारच आहे. ५ वर्षांत मांत्रिक हरल्यावर त्रास शून्य होईल. &lt;br /&gt;पू. अतुलदादा : मांत्रिक हरतील, म्हणजे काय होईल ? &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : त्रास देणारे मांत्रिक काळी शक्ती मिळवण्यासाठी पुन्हा पाताळात जातील.&lt;br /&gt;पू. अनुताई : मला आध्यात्मिक त्रास आहे, तर कोणावर उपाय करावे लागल्यास काय करायचे ? &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : उपाय करायचे; कारण आपण उपाय करतांना निर्गुणात गेलेलो असतो. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ च. समष्टी कार्य करण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का असणे आवश्यक, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;पू. अनुताई : विदेशातील साधक प्रतिकूल परिस्थितीत साधना करत असूनही त्यांची फलनिष्पत्ती ५० टक्के आहे. भारतातील साधकांची फलनिष्पत्ती मात्र १० टक्केच आहे. भारतातील साधकांची फलनिष्पत्ती वाढण्यासाठी काय करायला हवे ? &lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : ‘पिकते तिथे विकत नाही’, असा येथील प्रकार आहे. भारतातल्या लोकांना धर्म, साधना यांची किंमतच नाही. येथे केवळ श्रवणभक्ती आहे. ‘साधना करा’, असे आपल्याकडच्या प्रवचनांतून इतरांना सांगितले जाते. विदेशातील साधक ते कृतीत आणतात. इतके दिवस आपण कार्याचा आढावा घेतला. आता साधनेचाच आढावा घेऊया. साधनेचा आढावा घेतला की, प्रगती होणार आणि सेवाही चांगली होणार. समष्टी कार्य करण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का हवा ! समष्टी साधना करत असतांना व्यष्टी साधनेला जास्त महत्त्व दिले पाहिजे. कार्य किती होते, यापेक्षा नामजप, स्वभावदोष निर्मूलन, भावजागृती या सूत्रांचा आढावा घ्यावा. आपली साधना अशी हवी की, पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायला नको. भावाच्या स्तरावर साधना हवी ! संत झाले, तरी अभ्यासू वृत्ती असणारे संत, हेच ज्ञानाचे खरे अधिकारी !  या वेळी सर्व संत कागद आणि लेखणी घेऊन आले होते. त्यांच्या ठायी असणारी शिकण्याची आणि अभ्यासू वृत्ती यांमुळेच ते संत झाले असल्याचे प.पू. डॉक्टरांनी या वेळी सांगितले. &lt;br /&gt;&lt;b&gt;३. प.पू. डॉक्टर आणि सनातनचे संत यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचे सूक्ष्म-परीक्षण &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ. कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था. &lt;/b&gt;&lt;br /&gt;‘धन्य तोचि दिन झाले संतांचे दर्शन ।’ असा संतांचा सोहळा सनातनच्या रामनाथी आश्रमात पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२) या दिवशी पार पडला. या दिवशी सनातनचे संत आणि प.पू. डॉक्टर यांच्या आध्यात्मिक वाणीतून सर्वत्र मधुर रस पाझरला.  या सोहळ्याचे सूक्ष्म-परीक्षण करत असतांना मला ‘मी आनंदाच्या डोहात डुंबत आहे आणि परीक्षणापेक्षा आनंदच अनुभवत रहावा’, असे वाटत होते; परंतु मला अनुभवता आलेला आनंद सर्वांना अनुभवता यावा, यासाठी सूक्ष्म-परीक्षण करून ते पुढे देत आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ १. संतांचा एकमेकांशी झालेला प्रश्नोत्तराच्या स्तरावरील संवाद हा ‘साधकांची प्रज्ञा जागृत करणारा ज्ञानाचा प्रकाश’ असल्याचे जाणवणे  &lt;/b&gt;&lt;br /&gt;संत ज्या वेळी एकमेकांना प्रश्न विचारत होते, त्या वेळी ईश्वरी ज्ञानाचा ओघ ईश्वराकडून संतांकडे येत असून त्यांच्या मुखातून वातावरणात चैतन्याच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवले. ही प्रक्रिया पहातांना ‘देवच संतांच्या माध्यमातून प्रश्न विचारत आहे आणि देवच त्यांच्या माध्यमातून उत्तर देत आहे’, असे जाणवले आणि देवाचा हा खेळ केवळ आपल्यासाठीच चालू असल्याचे जाणवले. त्यामुळे संतांचा एकमेकांशी झालेला प्रश्नोत्तराच्या स्तरावरील संवाद हा ‘प्रज्ञा जागृत करणारा ज्ञानाचा प्रकाश’ असल्याचे जाणवले.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ २.&lt;/b&gt; &lt;b&gt;संतांच्या वाणीतून प्रक्षेपित होणार्‍या प्रत्येक चैतन्यस्वरूप शब्दाने अंतर्मनापर्यंत पोहोचून स्थूल आणि सूक्ष्म देहावरील मालिन्य दूर करणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या संतांच्या वाणीतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दाचा स्पर्श मनाला आनंद देणारा होता. त्यांचा प्रत्येक शब्द साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचून स्थूल आणि सूक्ष्मदेहांवरील सर्व मालिन्य दूर करत असल्याचे जाणवले.   &lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ३. संतांची प्रकृती आणि साधनामार्ग यांनुसार त्यांच्यात वेगळेपणा असूनही ते आतून एकरूप असल्याचे जाणवणे&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;संतांची प्रकृती, तसेच साधनामार्ग यांनुसार त्यांच्यामध्ये वेगळेपणा दिसत असला, तरी आंतरिकदृष्ट्या ते एकरूप असून द्वैताकडून अद्वैताकडे वाटचाल करत असल्याचे जाणवले. त्यामुळे प्रकृती वेगवेगळी असूनही त्यांची आध्यात्मिक पातळी समान आहे. जसे विविध स्थानकांतून सुटणार्‍या आगगाड्या अंततः एकाच स्थानकात पोहोचतात, त्याप्रमाणे संतांपैकी कोणी ज्ञानयोगी, कोणी कर्मयोगी, तर कोणी भक्तीयोगी असले, तरी ते अंततः ईश्वरापर्यंत पोहोचणार असल्याचे जाणवले. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ४. ‘ईश्वराशी अनुसंधान’ या विषयावरील संभाषणाच्या वेळी संतांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दातून आनंदाच्या लाटा साधिकेकडे येत असल्याचे जाणवणे &lt;/b&gt; सोहळ्यामध्ये संत ‘ईश्वराशी अनुसंधान’ या विषयावर बोलत असतांना त्यांचे ईश्वराशी सातत्याने अनुसंधान असल्याचे दिसले. प्रत्येकाचे त्यांच्या प्रकृतीनुसार ईश्वराशी अनुसंधान होत असल्याचे दिसले.  या विषयावर संभाषण चालू असतांना ‘संतांच्या मुखांतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दातून आनंदाच्या लाटा माझ्याकडे येत आहेत’, असे मला जाणवले. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ५. संतांची प्रकृती आणि साधनामार्ग वेगवेगळे असले, तरीही त्यांच्यात विविध पैलू असल्याचे जाणवणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;संतांच्या प्रकृती वेगवेगळ्या असल्या, तरी त्या सर्व प.पू. डॉक्टरांतून निर्माण झाल्या असून त्यांच्यात विविध पैलू असल्याचे जाणवले. प्रत्येक संतांच्या साधनामार्गानुसार त्यांच्यामध्ये विविधता असली, तरीही त्यांच्यात प.पू. डॉक्टरांच्या शिकवणीतून निर्माण झालेले विविध पैलू असल्याचे जाणवले. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ६.&lt;/b&gt; पारदर्शक निर्मळ मन संभाषणाच्या वेळी ज्या प्रकारे संत एकमेकांशी संभाषण साधत होते, त्यातून मला त्यांचे पारदर्शक निर्मळ मनच दिसत होते. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ७. संतांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दातून परमानंदाची स्पंदने दूरवर पसरून वायूमंडलातील काळ्या आवरणाचा थर दूर झाल्याचे जाणवणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;या सोहळ्याच्या वेळी त्यांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक अमृतमय शब्दातून परमानंदाची स्पंदने वातावरणात दूरवर पसरत होती, तसेच वायूमंडलातील काळ्या शक्तीचा दाट थर दूर झाल्याचे जाणवले.  प.पू. डॉक्टरांनी संत सोहळ्याच्या वेळी संतांच्या माध्यमातून साधकांना अमूल्य मार्गदर्शन केले, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’(पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२)) &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३ आ. सौ. योया एस्.एस्.आर्.एफ .&lt;/b&gt;&lt;br /&gt;पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टर यांच्या उपस्थितीत सनातनचे सहा संत पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. नकातेकाका, पू. गाडगीळकाका, पू. अतुल दिघे, पू. संदीपदादा आणि पू. अनुताई यांचा अपूर्व संतमेळावा झाला. या सोहळ्याचे एस्.एस्.आर्.एफ.&lt;b&gt;&lt;/b&gt;च्या साधिका सौ. योया यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ १. संतांची गुणवैशिष्ट्ये &lt;/b&gt;&lt;br /&gt;अ. ‘प्रत्येकाची प्रकृती आणि गुणवैशिष्ट्ये भिन्न असून प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाव आहे. &lt;br /&gt;आ. त्यांचा आध्यात्मिक स्तर चांगला असूनही, म्हणजेच ते संतपदाला पोहोचले असूनही ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात आणि शिकायला मिळालेली सूत्रे ते स्वतः कृतीत आणतात. &lt;br /&gt;इ. ते आणि प.पू. डॉक्टर यांच्यामध्ये अद्वैत आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ २. संतांच्या बसण्याची रचना पाहून ‘सहा संत म्हणजे ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग असून अंतिमतः ते सर्व प.पू. डॉक्टरांशी एकरूप झाले आहेत’, असे वाटणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;हे सहा संत एकमेकांच्या शेजारी अर्धवर्तुळाकार बसले होते आणि प.पू. डॉक्टर त्यांच्या समोर बसले होते. त्यांच्या बसण्याची रचना पाहून ‘सहा संत म्हणजे, ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग असून अंतिमतः ते सर्व प.पू. डॉक्टरांशी एकरूप झाले आहेत’, असे वाटले. काही व्यष्टी साधना करून, तर काही समष्टी साधना करून संतपदाला पोहोचले आहेत. साधना करतांना ते एकमेकांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि सतत ईश्वराच्या, म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात असतात.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ ३.&lt;/b&gt; आपण ईश्वरी राज्यात आहोत, अशी अनुभूती येणे  ईश्वरी राज्यात आध्यात्मिक विद्यालये असणार आहेत, तसेच सर्वत्र ईश्वराचेच अस्तित्व आणि अनेक संत असणार आहेत. संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि सात्त्विकता असेल. हेच दृश्य आज चित्रीकरण कक्षात मला पहायला मिळाले. जेव्हा प.पू. डॉक्टर आणि सनातनचे सहा संत एकमेकांशी बोलत होते, तेव्हा ‘मी ईश्वरी राज्यात आहे’, असे मला वाटत होते. त्यांच्या बोलण्यात केवळ प्रेमभाव आणि शिकण्याची वृत्ती होती, कोठेही भावनाशीलता किंवा अहंभाव नव्हता. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ ४. या अपूर्व संतमेळाव्याची जाणवलेली सूक्ष्मातील स्पंदने&lt;/b&gt;&lt;br /&gt;अ. प.पू. डॉक्टरांच्या देहाभोवती असलेले निर्गुण चैतन्य आणि परमानंद वातावरणात प्रक्षेपित होत होते.&lt;br /&gt;आ. तपलोकातून येणारी स्पंदने सर्व संतांच्या देहाभोवती तरंगत होती. &lt;br /&gt;इ. सर्व संत पृथ्वीवर असल्यामुळे त्यांचा पूर्णपणे बुद्धीलय झालेला नाही आणि ईश्वराशी पूर्णपणे एकरूप झाल्यावरच त्यांचा बुद्धीलय होणार आहे.&lt;br /&gt;ई. सर्व संतांकडून विविध प्रकारची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती आणि ती स्पंदने ईश्वराशी एकरूप होत होती. &lt;br /&gt;उ. ते सतत आनंदावस्थेत असतात, तसेच ईश्वराशी अखंड अनुसंधानात असतात; परंतु त्यांना कोणत्याही देवतेचे किंवा प.पू. डॉक्टरांचे रूप किंवा चरण दिसत नाही. निर्गुण रूपातील ईश्वराशी त्यांचे अनुसंधान असते.  (पू. संदीपदादा त्यांच्या स्थितीविषयीची अनुभूती सांगतांना म्हणाले, ‘‘मला आता प्रार्थना करतांना श्रीकृष्णाचे चरण दिसत नाहीत. याचे उत्तर मला आतून मिळाले की, आता आपल्याला ईश्वराचे केवळ अस्तित्व जाणवते. याचा अर्थ तेथे ईश्वराचे निर्गुण चरण असतातच.’’ सौ. योया यांना सूक्ष्मातून जाणवलेला भाग आणि हे सूत्र अगदी जुळून येते. यावरून सौ. योया यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता लक्षात येते. तसेच अध्यात्म म्हणजे केवळ ग्रंथांच्या वाचनातून तात्त्विक भाग समजून घेणे नसून ते कृतीचे, अनुभवण्याचे शास्त्र आहे, हेही लक्षात येते.’ - कु. भाविनी कपाडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)&lt;br /&gt;ऊ. ते ईश्वरेच्छेने वागत असल्यामुळे त्यांना ईश्वराकडून आपोआप, म्हणजे ईश्वराला काही न विचारता आतून मार्गदर्शन मिळत असते.  प.पू. डॉक्टर आणि सनातनचे सहा संत एकमेकांशी बोलत असतांना ते २ घंटे मला पुष्कळ शांत वाटत होते. त्या वेळी सूक्ष्म-परीक्षण करण्यासाठी उपस्थित रहाण्याची संधी मिळाल्यामुळे मी ईश्वरचरणी कृतज्ञ आहे.’ (पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२))&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-rofJyR_TydQ/TyaruLCjuRI/AAAAAAAAOSU/qwfPyTOxXz8/s1600/pp+drFront+Smile+with+tilak+final+0029oct07-cmyk.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-rofJyR_TydQ/TyaruLCjuRI/AAAAAAAAOSU/qwfPyTOxXz8/s1600/pp+drFront+Smile+with+tilak+final+0029oct07-cmyk.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/b&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टरांनी दिली त्यांच्या ईश्वरत्वाची स्वीकृती ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१. प.पू. डॉक्टरांनी एका वाक्याद्वारे ‘सर्वांच्या मुखातून बोलणारा, सोहळा पार पाडणारा मीच आहे’, हे  ध्वनित करणे : &lt;/b&gt;सोहळा संपल्यावर साधिका कु. मधुरा भोसले म्हणाल्या, ‘‘सर्वांनी प्रश्न चांगले विचारले.’’ ते इतरांना सांगतांना प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘ती म्हणाली, मी प्रश्न चांगले विचारले.’’ नंतर ते ‘गंमत केली’, असे म्हणायला विसरले नाहीत; मात्र नकळतपणे ‘सर्वांच्या मुखातून बोलणारा, सोहळा पार पाडणारा मीच आहे’, हेच त्यांनी एक प्रकारे ध्वनित केले. &lt;br /&gt;&lt;b&gt;२. प.पू. डॉक्टरांनी स्वतः दिलेल्या उत्तराविषयी ‘एखाद्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देव आपोआप देतो’, असे सांगणे &lt;br /&gt;&lt;/b&gt;पू. अनुताई :&lt;b&gt; &lt;/b&gt;खिस्ताब्द २००८ मध्येच माझा नामजपाचा टप्पा पूर्ण झाला, असे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आले होते.&lt;br /&gt;प.पू. डॉक्टर : वर्तमानपत्रातून उत्तर दिले का मी ? पहा, कोणाच्या मनात काही प्रश्न असेल, तर देव आपोआप उत्तरे देतो. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6096179696434482320?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6096179696434482320'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6096179696434482320'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_31.html' title='अखंड सहजावस्थेत असणारे आणि साधकभावानेच वावरणारे सनातनचे संत !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-N6quNuUdeII/Tyaoab6oZHI/AAAAAAAAOSM/wvxs-pvKEd8/s72-c/saha+sant.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1043347966735855965</id><published>2012-01-31T00:01:00.003+05:30</published><updated>2012-01-31T00:01:00.256+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='संपादकीय'/><title type='text'>निवडणुकीतील जात्यंधता आणि धंदा !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-7FY5cM-nWpM/Tb7UHcROTBI/AAAAAAAAId4/p_nVQMYbq7o/s1600/sampadakiya.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-7FY5cM-nWpM/Tb7UHcROTBI/AAAAAAAAId4/p_nVQMYbq7o/s1600/sampadakiya.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;लोकसभा निवडणुकीपासून ते अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीवर आधारीत आरक्षणाची तरतूद केल्यामुळे सध्या महाराष्ट्रात होणार्‍या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विविध प्रकारचे ‘धंदे’ तेजीत चालू झाले आहेत.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ज्या दिवशी जातीच्या आरक्षणावर आधारीत महापालिकांचे प्रभाग आणि जिल्हा परिषदांचे विभाग आरक्षित झाले. तेव्हापासून या ‘धंद्या’ना खर्‍या अर्थाने जोर आला आहे. पूर्वी आरक्षित झालेल्या प्रभागांमध्ये सवर्ण जातीचे नगरसेवक मनापासून जनतेची कामे करत होते. आता त्यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने तेथील नगरसेवकांची अक्षरशः राजकीय कुचंबणा झाल्याचे चित्र दिसत आहे. ही गोष्ट राज्यभर बर्‍याच ठिकाणी अनुभवास आली आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी राजकीय पक्षांना पर्यायी मागासवर्गीय जातीचा उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांनी दिसेल त्या व्यक्तींना ‘केवळ ते मागासवर्गीय आहेत’, या एकाच निकषावर उमेदवारी दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हा प्रकार सर्रासपणे घडला होता. आता महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांमध्येही याहून वेगळे चित्र दिसत नाही. ज्याला जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी नाही, ज्याने कधी समाजकारण केले नाही, ज्याला नागरी प्रशासनाच्या कामकाजाचे ज्ञान नाही, अशा व्यक्तीच्या गळ्यात केवळ तो मागासवर्गीय जातीचा आहे; म्हणून राजकीय पक्षांनी उमेदवारीची माळ घातली आहे. सर्व राजकीय पक्षांना आरक्षित विभागांमध्ये उमेदवारी देतांना या महत्त्वाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आपसुकच बर्‍याच ठिकाणी जात्यंधतेमुळे समाजकारण आणि राजकारण यांचा असा खेळ झाला आहे. या ठिकाणी उमेदवाराची निवड करतांना कर्तव्यदक्ष, प्रामाणिकपणा, अभ्यासूवृत्ती, कृतीप्रवण आदी निकष गळून पडले आहेत.&lt;br /&gt;&lt;b&gt;निवडणूक, जातीचे प्रमाणपत्र आणि पैसा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नव्याने आरक्षित झालेल्या प्रभागांमध्ये पुन्हा निवडणूक लढवता यावी, याकरता तेथील तत्कालीन सवर्ण नगरसेवक हे आता स्वतःला येनकेन प्रकारेण मागासवर्गीय जातीचे दाखवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. सध्या जात पडताळणी समितीकडे अशा उमेदवारांचे शेकडो अर्ज प्रलंबित आहेत. हे अर्जही महापालिकेच्या निवडणुकांमधील उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जवळ येईपर्यंत जाणीवपूर्वक निकाली काढण्यात आलेले नाहीत, असाही आरोप आता अनेकजण करत आहेत. त्यामुळे मुदतीच्या आधी उमेदवारी अर्ज भरता यावा, यासाठी मुदतीच्या पूर्वीच जात पडताळणी समितीचे प्रमाणपत्र मिळावे, याकरता प्रत्येक अर्जासाठी ५ लक्ष रुपयांची लाच घेतली जात आहे, असा आरोप स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केला आहे. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या मनोगतामध्ये असे म्हटले आहे, ‘‘मी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांची सूची घोषित होण्याच्या प्रतिक्षेत राहिल्यामुळे माझ्या पक्षाच्या उमेदवारांची सूची घोषित करण्यास विलंब झालेला नाही. मला जातीच्या आरक्षणाने आरक्षित केलेल्या बर्‍याच प्रभागांमध्ये मागासवर्गीय जातीचा नगरसेवक मिळत नव्हता, तो शोधून काढण्यामध्ये विलंब लागला. मला कळत नाही, आपण नेहमी म्हणतो, ‘जातीभेद गाडून टाकला पाहिजे’, मग आपण निवडणुकांमध्ये प्रभाग आणि विभाग जातीच्या आधारे आरक्षित करून जातीभेदाला प्रोत्साहन का देत आहोत ? काही ठिकाणांकडील मागासवर्गीय उमेदवारांकडे जातीचे प्रमाणपत्र नव्हते. ते मिळवण्यासाठी त्यांना बराच खटाटोप करावा लागला आहे. काही जणांना या प्रमाणपत्राकरता ५ लक्ष रुपये लाच द्यावी लागली असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. हे अतिशय क्लेषदायक आहे आणि या पद्धतीला मनसेचा विरोध आहे.’’ ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यातून निवडणुकांमध्ये जातीच्या आरक्षणामुळे कसा भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे स्पष्ट होते आहे. जातीच्या आधारे प्रभाग आणि विभाग आरक्षित झाल्यामुळे ही गोष्ट निवडणुकीच्या काळात प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी भ्रष्टाचार करण्याकरता कशी पर्वणीची ठरली आहे, हेही ठाकरे यांच्या वक्तव्यातून दिसून आले. जातीचे प्रमाणापत्र त्वरित मिळावे, याकरता ७० ते ७५ उमेदवारांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यासाठी आता अधिवक्त्यांचाही ‘धंदा’ तेजीत चालू झाला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते स्वार्थासाठी पक्ष पालटत आहेत. लोकप्रतिनिधी स्वार्थांध आणि सत्तांध बनल्याने ‘निवडणुका जिंकणे म्हणजे जनसेवा करणे’, हा उद्देश राहिला नसून सत्ता उपभोगता यावी, या एकमेव विचारांमुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरांचे पेव फुटले आहे. त्यातच आता जातीच्या आरक्षणामुळे जनसेवेची व्यापक संकल्पना मोडीत निघाली आहे. निवडणुकीत जात्यंधता पसरवणारे शासन आणि प्रशासन देशाचा एकसमान विकास कसा घडवणार ? असे शासन आणि प्रशासन म्हणजे समाजविघातक आहे. त्यामुळे अशा स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1043347966735855965?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1043347966735855965'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1043347966735855965'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2947.html' title='निवडणुकीतील जात्यंधता आणि धंदा !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-7FY5cM-nWpM/Tb7UHcROTBI/AAAAAAAAId4/p_nVQMYbq7o/s72-c/sampadakiya.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8378377388069153776</id><published>2012-01-30T00:37:00.001+05:30</published><updated>2012-01-30T20:22:16.079+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>संपावर गेल्यास हात तोडण्याची बिहारमधील मंत्र्यांची कनिष्ठ डॉक्टरांना धमकी !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-2xfsjcuhoMY/TyWFYZ6Kn2I/AAAAAAAAORs/h24_gUh9qdg/s1600/NIVADNUK.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="179" src="http://4.bp.blogspot.com/-2xfsjcuhoMY/TyWFYZ6Kn2I/AAAAAAAAORs/h24_gUh9qdg/s320/NIVADNUK.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b style="color: red;"&gt;हिंदूंनो, लोकराज्याच्या नावाखाली चालू असलेले गुंडाराज तुम्ही अजून किती काळ चालू देणार ?&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पाटलीपुत्र (पाटणा), २९ जानेवारी - बिहारचे आरोग्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी संपाची धमकी देणार्‍या कनिष्ठ आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) हात तोडण्याची चेतावणी दिली आहे. चौबे यांनी शनिवारी पाटलीपुत्र येथून तीन महिन्यांची ‘जनस्वाथ्य चेतना यात्रा’ चालू केली आहे. या ठिकाणी त्यांनी हा तालिबानी फतवा घोषित केला आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;(आज अनेक ठिकाणी संघटित कर्मचारी शासन, स्थानिक प्रशासन आणि जनता यांना संप करून वेठीस धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा प्रकारे संप करणार्‍यांवर शासनाने कठोर कारवाई करणे जनतेला अपेक्षितच आहे; मात्र त्यांचे हात-पाय तोडण्याची भाषा करणे, ही तालिबानी वृत्ती झाली. त्यापेक्षा शासनाने त्यांच्या मागण्यांचा अभ्यास करून त्या योग्य असतील, तर त्यांची पूर्तता करावी आणि अयोग्य असतील, तर त्यांना नोकरीवरून काढून टाकावे अथवा कारागृहात डांबावे ! समन्वयाची भाषा न करता हात तोडण्याची धमकी देणारे मंत्री असणारे लोकराज्य आता नको, तर जनहितकारी पितृशाही देणारे हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; चौबे यांनी संपाची धमकी देणार्‍या या आधुनिक वैद्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली, तसेच जे आधुनिक वैद्य रुग्णालयातील काम सोडून खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असतील, तर त्यांचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असेही या वेळी सांगितले. &lt;b&gt;(चौबे यांनी केवळ अशी धमकी देण्यापेक्षा खासगी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या किती आधुनिक वैद्यांवर कारवाई केली, ते स्पष्ट करायला हवे ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; वेतनवाढीच्या सूत्रावर कनिष्ठ आधुनिक वैद्यांनी ३१ जानेवारी या दिवसापासून संपावर जाण्याची धमकी दिली आहे.&lt;b&gt; (संप करणे म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय ! जनतेला वेठीस धरणे हा एक प्रकारे देशद्रोहच होय ! या आधुनिक वैद्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करायला हवा. हिंदु राष्ट्रात प्रत्येक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना त्यांच्या योग्यतेनुसार वेतन आणि सवलती दिल्या जातील. हे कर्मचारी राष्ट्र आणि धर्म यांसाठी निरपेक्ष वृत्तीने सेवा म्हणून कार्य करत असतील. त्यामुळे ते कधीच संप करणार नाहीत ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8378377388069153776?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8378377388069153776'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8378377388069153776'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_1223.html' title='संपावर गेल्यास हात तोडण्याची बिहारमधील मंत्र्यांची कनिष्ठ डॉक्टरांना धमकी !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-2xfsjcuhoMY/TyWFYZ6Kn2I/AAAAAAAAORs/h24_gUh9qdg/s72-c/NIVADNUK.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3391153367077399800</id><published>2012-01-30T00:36:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:36:00.390+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>म्हणे, देशात होणारे बाँबस्फोट मुसलमान नव्हे, तर अभिनव भारत, संघ, सनातन यांसारख्या संघटना करतात !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-1iv7CMjdufw/TyWEg87gqjI/AAAAAAAAORk/dN9cWN0ajFQ/s1600/Shashan_Dishabhul.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="168" src="http://4.bp.blogspot.com/-1iv7CMjdufw/TyWEg87gqjI/AAAAAAAAORk/dN9cWN0ajFQ/s320/Shashan_Dishabhul.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;अबू आझमी यांचे पुन्हा विषारी फुत्कार !&lt;/b&gt;&lt;br /&gt;अबू आझमी यांच्यासारखी विधाने हिंदूंच्या नेत्यांनी केली, तर त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तत्परता काँग्रेसी राज्यकर्ते दाखवतात; मात्र अबू आझमी सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करत असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, ही घटना राज्यात कायदा आणि सुव्यवस्था फक्त हिंदूंसाठीच आहे, हेच दर्शवते.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;पत्रकार परिषदेतील आझमी यांची काही अन्य वक्तव्ये...&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; समाजवादी पक्ष सत्तेत आल्यास मुसलमानांना वेगळे आरक्षण देणार &lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; सोलापुरात १५० वर्षांपूर्वीची मशीद बंद करण्याचे धाडस शासनाने केली आहे. निवडणुकीनंतर २५ सहस्र लोकांना घेऊन आंदोलन छेडणार !&lt;b&gt; (उघडउघड शासनाला आव्हान देऊन मुसलमानांना भडकवणार्‍या आझमी यांच्या विरोधात गृहमंत्री कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सोलापूर, २९ जानेवारी - देशात होणारे बाँबस्फोट मुसलमान करत नसून अभिनव भारत, रा.स्व. संघ, सनातन यांसारख्या संघटना करतात, असे उद्गार&amp;nbsp; समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी काढले. &lt;b&gt;(नुकतेच मुंबई बाँबस्फोट प्रकरणी पकडलेले आतंकवादी हे मुसलमानच आहेत. या ताज्या उदाहरणासह देशात घडलेल्या बहुतांश सर्व आतंकवादी आक्रमणांतील आरोपी हे मुसलमान आहेत ! असे असतांना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून धर्मांध वक्तव्य करणार्‍यांच्या समाजवादी पक्षाला आता जागृत हिंदूंनी धडा शिकवला पाहिजे ! - संपादक) &lt;/b&gt;ते बुधवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते, असे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3391153367077399800?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3391153367077399800'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3391153367077399800'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4303.html' title='म्हणे, देशात होणारे बाँबस्फोट मुसलमान नव्हे, तर अभिनव भारत, संघ, सनातन यांसारख्या संघटना करतात !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-1iv7CMjdufw/TyWEg87gqjI/AAAAAAAAORk/dN9cWN0ajFQ/s72-c/Shashan_Dishabhul.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2333910618967252294</id><published>2012-01-30T00:35:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:35:00.202+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>आता हॉलंडच्या शासनाचीही बुरखाबंदी मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यात धन्यता मानणारे काँग्रेसी राज्यकर्ते यातून काही बोध घेणार नाहीत, हे निश्चित !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हेग, २९ जानेवारी - हॉलंडच्या शासनानेही आता बुरखाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तोंडवळा झाकणारे वस्त्र, तसेच शिरस्त्राण घालण्यावरही हॉलंडच्या शासनाने बंदी आणली आहे. ही बंदी झुगारून कोणी बुरखा परिधान केल्यास त्यांना ३८० युरो (२५ सहस्र रुपये) दंड आकारण्यात येणार आहे. फ्रान्स आणि नॉर्वे यांसह युरोपमधील अनेक राष्ट्रांनी यापूर्वीच बुरखाबंदी लागू केली आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हॉलंडचे गृहमंत्री लिसबेध स्पाईज यांनी म्हटले आहे, ‘‘खुल्या समाजात व्यक्ती कोणत्याही बंधनाविना एकमेकांना भेटायला हव्यात. ‘युरोपियन युनियन ऑन ह्युमन राईट्स’ने लोकहिताच्या दृष्टीने काही प्रमाणात धार्मिक स्वातंत्र्याला सीमित करण्याचा अधिकार शासनाला दिला आहे.’’ &lt;b&gt;(हिंदूंच्या अधिकारावर घाला घालणारे सर्वपक्षीय निधर्मी राज्यकर्ते यातून बोध घेऊन राष्ट्रहिताच्या आड येणार्‍या इतर पंथियांच्या प्रथांवर बंदी घालणार नाहीत, हे काही वेगळे सांगायला नको ! हिंदूंनो, अशा राज्यकर्त्यांना तुम्ही अजून किती काळ सहन करणार ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2333910618967252294?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2333910618967252294'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2333910618967252294'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5676.html' title='आता हॉलंडच्या शासनाचीही बुरखाबंदी मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यात धन्यता मानणारे काँग्रेसी राज्यकर्ते यातून काही बोध घेणार नाहीत, हे निश्चित !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8737094897546084311</id><published>2012-01-30T00:34:00.005+05:30</published><updated>2012-01-30T00:34:00.635+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>जगात कुठेही १६०० वर्षांपूर्वीची प्राचीन वास्तू तोडतील का ? हिंदूंच्या मंदिराच्या तोडफोडीच्या वेळी पुरातत्व खाते झोपलेले असते, हे लक्षात घ्या !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘कासारगोडू (केरळ) जिल्ह्यातील कुंबळे येथील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले सोळाशे वर्षांहून अधिक पुरातन श्री गोपालकृष्ण मंदिर हे महामार्गाचे रुंदीकरण करण्याच्या नावाखाली पाडण्याचा कट केरळ मधील काँग्रेस-मुस्लिम लीग यांच्या आघाडी शासनाने रचला आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काँग्रेस शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी कासारगोडू येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ५० सहस्र हिंदूंनी निषेध मोर्चा काढून केरळ शासनाला मंदिर न पाडण्याची चेतावणी दिली. सोळाशे वर्षांहून अधिक पुरातन असलेले हे मंदिर अडुरू, मधुरू, काऊ, कणीपूर आणि कुंबळे या गावांचे प्रमुख मंदिर आहे. श्री गोपालकृष्ण हीच या गावांची प्रमुख देवता आहे. त्याचबरोबर केरळ आणि कर्नाटक राज्यांतील अनेक&amp;nbsp; हिंदु भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. हिंदूंच्या दृष्टीने हे एक पवित्र स्थान आहे.’&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8737094897546084311?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8737094897546084311'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8737094897546084311'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8881.html' title='जगात कुठेही १६०० वर्षांपूर्वीची प्राचीन वास्तू तोडतील का ? हिंदूंच्या मंदिराच्या तोडफोडीच्या वेळी पुरातत्व खाते झोपलेले असते, हे लक्षात घ्या !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1659718436888160225</id><published>2012-01-30T00:33:00.001+05:30</published><updated>2012-01-30T00:33:00.740+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>पारे (जिल्हा सांगली) येथे चिलाई देवीच्या मंदिरात चोरी : साडेचार लक्ष रुपयांचा ऐवज चोरीला गृहमंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यात सलग तीन दिवसांत तीन मंदिरांत चोर्‍या</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-XVGSBUjARLE/Trl2p65vuMI/AAAAAAAALvM/OLkuJmACMrk/s1600/hindu.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://4.bp.blogspot.com/-XVGSBUjARLE/Trl2p65vuMI/AAAAAAAALvM/OLkuJmACMrk/s320/hindu.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदूंनो, मंदिरांतील चोर्‍यांची प्रकरणे वाढतच आहेत. हे हेतूपुरस्सरपणे चालवलेले षड्यंत्र आहे. ते तसेच चालू ठेवून तुमच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यास असमर्थ असणार्‍या राज्यकर्त्यांना तुम्ही किती काळ निवडून देणार ? &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सांगली, २९ जानेवारी (वार्ता.) - जिल्हातील खानापूर तालुक्यात गेल्या सलग तीन दिवसांत मंदिरांमध्ये चोर्‍या झाल्याच्या घटना झाल्या आहेत. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;गृहमंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यात चोरीचे प्रकार घडल्याने जिल्ह्यात पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे, असा प्रश्न भक्तांच्या मनात उपस्थित होत आहे. यापूर्वी झालेल्या अनेक मंदिरांतील चोर्‍यांचे अन्वेषण अपूर्णच आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांमुळे गृहमंत्री गेले तीन दिवस जिल्ह्यात असूनही या प्रकारांविषयी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वाच्यता झाल्याचे ऐकिवात नाही. यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; खानापूर तालुक्यातील पारे येथील चिलाई देवीच्या मंदिरात चोरट्यांनी ८ किलो चांदीचा नक्षीदार पत्रा, चांदीच्या दोन समया, असा ४ लक्ष ४२ सहस्र रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याविषयी शिवाजी बाळासाहेब साळुंखे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; २६ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता खानापूर तालुक्यातील खंडोबा देवाचे सुमारे ५० सहस्र रुपये किमतीचे ३ चांदीचे मुकूट चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भास्कर नथुराम गुजले यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हे देऊळ गावात मध्यभागी आहे. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; दोन दिवसांपूर्वी म्हणजे २७ जानेवारी या दिवशी सांगली शहरात गावभाग येथील विष्णु घाटाजवळ असणार्‍या ३७५ वर्षे प्राचीन श्रीमत् सत्यव्रत तीर्थ स्वामींच्या मठात चोरी झाली. चोरट्याने चांदीचा मुखवटा, चांदीची साखळी, चांदीच्या माळा, पादुका, मूर्ती असा सुमारे ३५ सहस्र रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1659718436888160225?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1659718436888160225'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1659718436888160225'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8043.html' title='पारे (जिल्हा सांगली) येथे चिलाई देवीच्या मंदिरात चोरी : साडेचार लक्ष रुपयांचा ऐवज चोरीला गृहमंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यात सलग तीन दिवसांत तीन मंदिरांत चोर्‍या'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-XVGSBUjARLE/Trl2p65vuMI/AAAAAAAALvM/OLkuJmACMrk/s72-c/hindu.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2727180067905103747</id><published>2012-01-30T00:32:00.001+05:30</published><updated>2012-01-30T00:32:00.307+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>खिस्त्यांच्या व्हॅटिकनमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदूंच्या मंदिरांत गैरव्यवहार होत असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण करणार्‍या महाराष्ट्रातील काँग्रेसी शासनाला मशीद आणि चर्च यांतील गैरव्यवहार दिसत नाहीत. आता ख्रिस्त्यांच्या जागतिक मुख्य केंद्रातील गैरव्यवहार उघड झाल्यावर राज्यातील चर्चमध्ये काय चालू आहे, हे पहायची बुद्धी शासनाला होईल का ?&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; व्हॅटिकन सिटी, २९ जानेवारी - खिस्ती धर्मियांची सर्वोच्च धार्मिक संस्था असणार्‍या युरोपमधील व्हॅटिकनमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणाचे कंत्राट देतांना व्हॅटिकन प्रशासनाने गैरव्यवहार केल्याचा आरोप अमेरिकेतील व्हॅटिकनचे राजदूत आर्चबिशप कालरे मारिया व्हिगानो यांनी केला आहे. या आशयाचे त्यांचे एक पत्र एका वाहिनीने प्रसारित केले आहे.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इटलीतील अत्यंत विश्वासार्ह अशा ‘ला सेव्हन’ या वाहिनीने बुधवारी रात्री ‘द अनटचेबल्स’ या कार्यक्रमात हा प्रकार दाखवला. आर्चबिशप व्हिगानो यांची खिस्ताब्ध २००९ मध्ये व्हॅटिकन शहराचे उपगव्हर्नर म्हणून नेमणूक झाली होती. या काळात गैरव्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्याही निदर्शनास त्यांनी ही बाब आणून दिली. या प्रकरणी गांभीर्याने उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने आर्चबिशप व्हिगानो यांचीच हकालपट्टी केल्याचेही या कार्यक्रमात दाखवण्यात आले.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2727180067905103747?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2727180067905103747'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2727180067905103747'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8611.html' title='खिस्त्यांच्या व्हॅटिकनमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7606015231123501853</id><published>2012-01-30T00:31:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:31:00.111+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>केंद्रीय दक्षता आयोगाकडून ८१ भ्रष्ट अधिकार्‍यांची नावे घोषित !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-OmPkk93KD4Q/Tte8yP6zC4I/AAAAAAAAMLk/W0FegVaOYsM/s1600/bhrashtachar.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-OmPkk93KD4Q/Tte8yP6zC4I/AAAAAAAAMLk/W0FegVaOYsM/s320/bhrashtachar.jpg" width="223" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b style="color: red;"&gt;लोकहो, काँग्रेसचे भ्रष्ट राज्यकर्ते या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करणार नाहीत, याची खात्री बाळगा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली), २९ जानेवारी - अवैध कृतींमध्ये सहभागी असलेल्या ८१ शासकीय अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची शिफारस केंद्रीय दक्षता आयोगाने शासनाकडे केली आहे. यातील ३६ अधिकारी विविध शासकीय अधिकोषांशी संबंधित आहेत.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; &lt;b&gt;(केंद्रीय दक्षता आयोग प्रतिवर्षी अशी सूची घोषित करते. भ्रष्टाचारविरोधी खातेही भ्रष्ट अधिकार्‍यांची सूची घोषित करते; मात्र या दोन्ही खात्यांकडून घोषित होणार्‍या सूचींवर केंद्रशासनाने अथवा राज्यशासनाने काही कृती केल्याचे कधीच जनतेला कळत नाही. थोडक्यात अशा सूची घोषित होणे, वृत्तपत्रांतून अथवा वृत्तवाहिन्यांतून त्यांची माहिती जनतेला मिळणे, हे आता एक कर्मकांडच बनले आहे. हिंदु राष्ट्रात सुरक्षा आणि चौकशी यंत्रणांतील अधिकारी साधना करणारे आणि सूक्ष्मातील जाणणारे असतील त्यामुळे अवैध कृती करणार्‍या अधिकार्‍यांचा प्रश्न प्रलंबित न रहाता त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; केंद्रीय दक्षता आयोगाच्या नोव्हेंबर २०११ च्या अहवालानुसार सिंडिकेट बँक १०, पंजाब नॅशनल बँक ९, स्टेट बँक ऑफ म्हैसूर ५, स्टेट बँक ऑफ इंडिया ४, युनियन बँक ऑफ इंडिया ३, देना बँक २, कॉर्पोरेशन बँक आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा यांचे प्रत्येकी एक अधिकारी हे अवैध कृतींमध्ये सहभागी आहेत. या सर्व संबंधित अधिकोषांना या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना केंद्रीय दक्षता आयोगाने केली आहे. आयोगाने या अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात दंड करावा, असे सांगितले आहे. &lt;b&gt;(केंद्रीय दक्षता आयोगाने या अधिकार्‍यांची नावे घोषित करतांना त्यांनी नेमक्या कोणत्या अवैध कृती केल्या आहेत, याचीही माहिती घोषित करायला हवी होती. तसेच जर या अधिकार्‍यांनी पैशांचा अपहार अथवा घोटाळा केला असेल, तर त्यांच्यावर केवळ दंड बसवून चालणार नाही. त्यांना या देशद्रोही कृत्यासाठी फासावरच लटकवायला हवे ! अर्थात गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्वच राज्यकर्ते भ्रष्टाचाराच्या घाणीत लोळत असल्याने ते अशा अधिकार्‍यांना कधीच शिक्षा करणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे. हिंदु राष्ट्रात या दोषी अधिकार्‍यांवर, तसेच त्यांना पाठीशी घालणार्‍या नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२. &lt;/b&gt;अधिकोषांतील या अधिकार्‍यांबरोबरच वेस्टर्न कोल फिल्डचे ८, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे ८, रेल्वे खात्याचे ७, दिल्ली नगर निगमचे ३, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे ३ आणि केंद्रशासनाच्या इतर खात्यांचे १९ अधिकारी यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने केंद्रशासनाच्या विविध खात्यांच्या अंतर्गत करण्यात आलेल्या खरेदीच्या व्यवहारामध्ये १४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7606015231123501853?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7606015231123501853'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7606015231123501853'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4960.html' title='केंद्रीय दक्षता आयोगाकडून ८१ भ्रष्ट अधिकार्‍यांची नावे घोषित !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-OmPkk93KD4Q/Tte8yP6zC4I/AAAAAAAAMLk/W0FegVaOYsM/s72-c/bhrashtachar.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1114460949561400542</id><published>2012-01-30T00:30:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:30:01.935+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>भाजपच्या राज्य प्रमुखासह १० सहस्र भाविकांच्या विरोधात तक्रार दाखल</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;‘कणिपूर वाचवा’ मिरवणुकीवर हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस शासनाची वक्रदृष्टी ! &lt;br /&gt;दुसरी मोगलाई !&lt;/b&gt;&lt;br /&gt;कासारगोडू, २९ जानेवारी - २४ जानेवारी या दिवशी सहस्रावधी लोकांनी भाग घेऊन ‘कणिपूर क्षेत्र वाचवा’या चळवळीच्या अंतर्गत काढलेल्या मिरवणुकीवर केरळमधील हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस शासनाची वक्रदृष्टी पडली आहे. कासारगोडू पोलिसांनी मिरवणुकीत भाग घेतलेल्या भाजपच्या प्रमुखांसह १० सहस्र भाविकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(काँग्रेसी राज्यकर्त्यांनी असे धाडस खिस्ती अथवा मुसलमान यांच्याविषयी केले असते का ? हिंदूंनो, तुमच्या धर्मभावना पायदळी तुडवणारे, असे राज्यकर्ते तुम्ही किती काळ सहन करणार ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; राष्ट्रीय महामार्ग अभिवृद्धीच्या नावाखाली सहस्रावधी वर्षांचा इतिहास असलेल्या कणिपूर श्री गोपालकृष्ण देवस्थानचा विध्वंस करण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर ५० सहस्र भाविकांनी निषेध मोर्चा नेला होता. या मिरवणुकीत भाग घेतलेल्या भाविकांवर तक्रार&amp;nbsp; दाखल केल्यामुळे जनसामान्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२. &lt;/b&gt;काँग्रेस शासनाने भाजपचे राज्य अध्यक्ष के. सुरेंद्रन्, कासारगोडू जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार शेट्टी पूकट्टे, राधाकृष्ण शेट्टी, दिनेश कुंबळे, मंजुनाथ अळ्वा यांच्यासह १० सहस्त्र भाविकांच्या विरोधात कासारगोडू पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. अनुमती नसतांना मिरवणूक काढणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, इत्यादी आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. &lt;b&gt;(आपल्या श्रद्धास्थानावर होणारा घाला रोखण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने केलेला विरोध मोडून काढण्याचा शासनाचा रझाकारी डाव जनता ओळखून आहे ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; कणिपूर क्षेत्राच्या भक्तांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान पोलिसांनी थांबवावे, अन्यथा त्याविरुद्ध उग्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी विविध संघटनांनी दिली आहे. हे वृत्त २६ जानेवारी या दिवशीच्या ‘आधार होसदिगंत’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;कणिपूर क्षेत्रासाठी फाशी जाण्यासही सिद्ध !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘कणिपूर क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी फाशी जाण्यासही सिद्ध आहे’, असे उद्गार भाजपचे श्री. सुरेंद्रन् यांनी काढले. मंगळवारच्या मिरवणुकीला मिळालेला भाविकांचा अभूतपूर्व पाठिंबा बघून भ्रमित झालेल्या शासनाने हे आंदोलन चिरडण्यासाठी खोटा दावा दाखल करण्याच्या कृतीतून भाविकांना घाबरवून सोडण्याचे दबावतंत्र अवलंबिले आहे. खोटे दावे दाखल करून हे आंदोलन चिरडून टाकू शकतो, असे केरळ शासन आणि आरक्षक यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम असल्याचे श्री. सुरेंद्रन् यांनी सांगितले.&lt;b&gt; (श्री. सुरेंद्रन यांच्यासारखे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1114460949561400542?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1114460949561400542'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1114460949561400542'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_717.html' title='भाजपच्या राज्य प्रमुखासह १० सहस्र भाविकांच्या विरोधात तक्रार दाखल'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9142260136511137859</id><published>2012-01-30T00:29:00.002+05:30</published><updated>2012-01-30T11:44:47.306+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>म्हणे, भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-MrgQ9TmzGVU/TyV8V2upkiI/AAAAAAAAOQg/8fZzin1Tgcs/s1600/dharmagrantha+%28navin%291.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="211" src="http://3.bp.blogspot.com/-MrgQ9TmzGVU/TyV8V2upkiI/AAAAAAAAOQg/8fZzin1Tgcs/s320/dharmagrantha+%28navin%291.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;मध्यप्रदेशातील उच्च न्यायालयाचे हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे स्पष्टीकरण&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;जबलपूर, २९ जानेवारी - मध्यप्रदेश येथीrल शाळांत भगवद्गीता शिकवण्यावर बंदी आणता येणार नाही, कारण भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो भारतीय दर्शन शास्त्रांवर आधारित ग्रंथ आहे, असे येथील उच्च न्यायालयाने काल स्पष्ट केले.&lt;b&gt; (‘भगवद्गीता’ हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ असतांना तो केवळ दर्शनशास्त्रावर आधारित ग्रंथ आहे, असे न्यायालयाने कोणत्या आधारे सांगितले, हेही स्पष्ट करावे.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt; असे वक्तव्य म्हणजे जगभरातील हिंदु र्धिमयांचा आणि ‘भगवद्गीते’चा हा अवमानच होय. हेच जर अन्य र्धिमयांच्या धर्मग्रंथांविषयी न्यायालयाने म्हटले असते, तर एव्हाना भारतभरात काय स्थिती उद्भवली असती, याचा विचार न केलेला बरा ! यातून हिंदूंमध्ये असलेली पराकोटीची धर्माभिमानशून्यता दिसून येते. - संपादक)&lt;/b&gt; येथील शाळांत ‘गीतासार’ शिकवण्यात येत असून राज्य सरकार हा विषय पाठ्यपुस्तकातही छापण्याविषयी प्रयत्नशील आहे, याच्या विरोधात कॅथलिक बिशप काउंसिलचे प्रवक्ता आनंद मुत्तंगल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. &lt;b&gt;(हिंदुबहुल भारतामध्ये हिंदूंनी कोणते शिक्षण घ्यावे आणि कोणते नाही, हे आता आपल्याला खिस्ती येऊन सांगणार कि काय ? निधर्मी काँग्रेसी शासनाने केलेल्या अल्पसंख्यांकाच्या अतीलांगुलचालनाचाच हा परिणाम होय. यातून खिस्त्यांच्या मनात असलेली हिंदु धर्माविषयीची द्वेषभावनाच दिसून येते. - संपादक)&lt;/b&gt; मात्र शाळांमधून धार्मिक पुस्तक नव्हे, तर त्याचा सार शिकवला पाहिजे. कलम २८(१) नुसार नैतिक शिक्षण, सांप्रदायिक सिद्धांत आणि सामाजिक ऐक्य अन् सलोखा टिकवणार्‍या साहित्यावर बंदी आणता येणार नाही. या शिक्षणाचा राज्याला आणि येथील नागरिकांना त्यांच्या विकासासाठी उपयोग होईल, असे सांगत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजित सिंह आणि न्यायमूर्ती संजय यादव यांनी ही याचिका फेटाळली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अरुणा रॉय आणि केंद्र सरकार यांच्या खटल्याच्या वेळी दिलेला निर्णय यावेळी ग्राह्य धरण्यात आला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;‘राज्यांतील सर्व शाळांत गीता सार शिकवण्यात यावे’, या आदेशाची राज्यशासनाची प्रत याचिकाकर्त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले होते. मात्र याचिकाकर्त्यांना ती प्रत सादर करता आली नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9142260136511137859?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9142260136511137859'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9142260136511137859'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6506.html' title='म्हणे, भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-MrgQ9TmzGVU/TyV8V2upkiI/AAAAAAAAOQg/8fZzin1Tgcs/s72-c/dharmagrantha+%28navin%291.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2474846195510130241</id><published>2012-01-30T00:28:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:28:00.467+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फलक प्रसिद्धी'/><title type='text'>फलक प्रसिद्धीकरता  : हिंदूंनो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या राज्यात तुमची श्रद्धास्थाने धोक्यात, हे जाणा !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;b style="color: red;"&gt;टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.&lt;/b&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सांगली जिल्ह्यातील पारे येथील श्री चिलाईदेवी मंदिर, खानापूर तालुक्यातील श्री खंडोबा मंदिर आणि सांगली शहरातील श्रीमत् सत्यव्रत तीर्थ स्वामी यांचा मठ आदी ठिकाणांवरून साडेचार लक्ष रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे !&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2474846195510130241?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2474846195510130241'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2474846195510130241'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_742.html' title='फलक प्रसिद्धीकरता  : हिंदूंनो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या राज्यात तुमची श्रद्धास्थाने धोक्यात, हे जाणा !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4561889957807545980</id><published>2012-01-30T00:27:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:27:00.116+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>मुसलमानांच्या आरक्षणामुळे ५० पाकिस्तानांची निर्मिती ! - डॉ. प्रवीण तोगडिया</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; संभाजीनगर, २९ जानेवारी - धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद राज्यघटनेत नाही. त्यामुळे मुसलमानांना आरक्षण देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची सरळसरळ हत्या केली आहे. आरक्षणाच्या माध्यमातून केंद्रशासन देशाचे तुकडे पाडायला निघाले आहे, अशी घणाघाती टीका विहिंपचे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी काल येथे केली. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;विहिंपकडून मुसलमानांच्या आरक्षणाच्या विरोधात देशव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. त्यानिमित्त देवगिरी बँक प्रशिक्षण केंद्रात डॉ. तोगडिया यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; डॉ. तोगडिया पुढे म्हणाले की, इतर मागासवर्गासह अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये खिस्ती आणि मुसलमान यांसाठी आरक्षणाची तरतूद केली जात असून हे आरक्षण संमत होऊ दिले जाणार नाही. ८० टक्के हिंदूंच्या करातून मुसलमानांना सवलती दिल्या जात आहेत. मुसलमानांमध्ये जाती नसल्याने ते आरक्षणाच्या कक्षेत येत नाहीत. केंद्राच्या मानव संसाधन विकास विभागाच्या अहवालानुसार देशात ७२ लाख ९०० मुसलमान विद्यार्थ्यांना दहावीची शिष्यवृत्ती मिळाली असून ३१ सहस्र १४५ विद्यार्थ्यांनी प्रतिमाह १० सहस्र रुपये शिष्यवृत्ती घेतली आहे. आरक्षणास विरोध करणार्‍यांसाठी केंद्राने धार्मिक दंगल विरोधी कायदा आणला आहे. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4561889957807545980?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4561889957807545980'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4561889957807545980'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2045.html' title='मुसलमानांच्या आरक्षणामुळे ५० पाकिस्तानांची निर्मिती ! - डॉ. प्रवीण तोगडिया'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5316624796744404255</id><published>2012-01-30T00:26:00.001+05:30</published><updated>2012-01-30T00:26:00.767+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>मनसेची पहिली उमेदवार यादी घोषित</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २९ जानेवारी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. मुंबई महापालिकेच्या २२७ मतदारसंघांपैकी २०८ जागांसाठी राज ठाकरे यांनी त्यांचे उमेदवार घोषित केले. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;पुणे महापालिकेसाठी १३८ उमेदवारांची, ठाण्यातील ११५ उमेदवारांची, तर नाशिक येथील १२२ उमेदवारांची यादी त्यांनी ‘कृष्णकुंज’वर झालेल्या पत्रकार परिषदेत सादर केली. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेली गुणही या यादीत नमूद करण्यात आले आहेत. दहा महापालिकांसाठी उमेदवार निवडण्याचे काम खूप कठीण होते. मला बंडखोरीची चिंता नाही; पण कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी मला घ्यायची होती. त्यामुळे अधिक वेळ लागला, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातल्या सर्व दहाही महापालिकांमधील उमेदवार याद्या सिद्ध आहेत; पण उर्वरित याद्या त्या त्या ठिकाणी जाऊन घोषित करणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5316624796744404255?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5316624796744404255'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5316624796744404255'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5785.html' title='मनसेची पहिली उमेदवार यादी घोषित'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-648823246715616077</id><published>2012-01-30T00:25:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:25:00.537+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>राज ठाकरे यांच्या विरोधात आणखी एक याचिका दाखल</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मेरठ, २९ जानेवारी - उत्तरेकडून येणार्‍या लोंढ्यांमुळेच मुंबईत आतंकवादी कारवाया वाढत चालल्या आहेत, या आरोपामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मेरठ न्यायालयात उत्तरप्रदेश नवनिर्माण सेना नामक संघटनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी याचिका दाखल केली आहे. येत्या ३ फेब्रुवारीला त्याची सुनावणी होणार आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १३/७च्या मुंबई बाँबस्फोट मालिकेतील दोन आरोपींना अलीकडेच बिहारमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी ‘उत्तरेकडून येणार्‍या लोंढ्यांमुळेच मुंबईत आतंकवादी कारवाया वाढत असल्याचे मी आधीच म्हटले होते. मुंबई बाँबस्फोटातील आरोपींना बिहारमधून अटक करण्यात आल्याने ती शंका खरीच ठरली आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या विधानावर उत्तर भारतीय नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. अमित जानी यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.के. मिश्रा यांच्या न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. दाऊद इब्राहिम, छोटा राजन हे कुठल्या राज्यातील आहेत, हे राज यांनी तपासून पाहावे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले, ‘‘या सगळ्याची मला आता सवय झाली आहे.’’&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-648823246715616077?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/648823246715616077'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/648823246715616077'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4974.html' title='राज ठाकरे यांच्या विरोधात आणखी एक याचिका दाखल'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6689729426832662564</id><published>2012-01-30T00:24:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:24:00.358+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>प्रस्थापित नेत्यांची नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी धडपड</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्ष घराणेशाहीने त्रस्त &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) - मुंबई महापालिका निवडणूक २०१२ साठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीला संपणार आहे. असे असतांना आजपर्यंत भाजपच्या ३२ उमेदवारांची सूची वगळता एकाही मोठ्या राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारीची सूची अद्याप घोषित केली नाही; कारण या सर्वच पक्षांतील प्रस्थापित नेते त्यांच्या नातलगांना उमेदवारी मिळावी म्हणून हट्ट धरून बसले आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;राजकीय पक्षांमध्ये उघडउघडपणे होणार्‍या घराणेशाहीमुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष त्रस्त झाल्याचे दिसत आहेत.&lt;b&gt; (या घराणेशाहीनेच देशाचे वाटोळे होण्याची वेळ आली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड हे मुलीला आमदार बनवल्यानंतर आता मुलगा तुषार याला नगरसेवक बनवण्यासाठी आतूर आहेत. मुंबईचे पालकमंत्री नसीम खान यांनी त्यांचा भाऊ शरीफ याला उमेदवारी मिळावी, याकरता प्रयत्न चालू केले आहेत. काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे हेदेखील पत्नीला नगरसेवक बनवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. काँग्रेसचे आमदार कालिदास कोलंबकर हेही मुलगा प्रथमेश याला या निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी पक्षावर दबाव आणत आहेत. भाजपचे मधू चव्हाण यांनीही त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्याचा तगादा लावला आहे. माजी आमदार सदा सरवणकर यांनीही त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा चालू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन अहिर हे त्यांचे बंधू सुनील यांना नगरसेवक बनवण्यासाठी उत्सूक आहेत. खासदार संजय पाटील हे वहिनीसाठी, आमदार मिलिंद कांबळे पत्नीसाठी, नगरसेवक मंगेश बनसोड पत्नीसाठी उमेदवारी मिळावी याकरता कसोशीने प्रयत्न करत आहेत. भाजपचे राज पुरोहित हेदेखील सुनेला अथवा पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींच्या मागे लागले आहेत. प्रकाश मेहता हे मुलाला तर पराग अळवणी हे पत्नीला नगरसेवक बनवण्यासाठी उत्सूक आहेत. शिवसेनेच्या माजी महापौर सौ. श्रद्धा जाधव या मुलगा पवनला, तर संजय पोतनीस हे पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नरत आहेत. ठाण्यात शिवसेनेचे तीनही आमदार त्यांच्या कुटुंबियांसाठी उमेदवारी मागत आहेत. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6689729426832662564?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6689729426832662564'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6689729426832662564'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_942.html' title='प्रस्थापित नेत्यांची नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी धडपड'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3282570472753819251</id><published>2012-01-30T00:23:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:23:00.139+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>न्यायालयात प्रकरण दाखल होताच त्याच्या निपटार्‍याचा कालबद्ध कार्यक्रम पक्षकाराला मिळणे, हे सर्वात मोठे आव्हान - न्या. आर्.सी. चव्हाण, उच्च न्यायालय</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) - न्यायालयात प्रकरण दाखल होताच त्याच्या निपटार्‍याचा कालबद्ध कार्यक्रम पक्षकाराला मिळावा आणि त्याप्रमाणे या व्यवस्थेचा सर्व घटकांनी न्यायाधीश, अधिवक्ता, पोलीस, शासकीय यंत्रणा यांनी विविध टप्पे गाठावयाचा प्रयत्न करायचा आहे; मात्र विधी व्यवसायासमोरचे हे सर्वात मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर्.सी. चव्हाण यांनी केले.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज येथील जिल्हा न्यायाधीश न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन समारंभात चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, न्यायव्यवस्थेसाठी पर्याप्त पायाभूत सुविधा नसल्याने न्यायदानात येणार्‍या अडचणी आणि पर्यायाने होणारा विलंब हा भारताच्या सरन्यायाधिशांसाठी चिंतेचा विषय होता. &lt;b&gt;(न्यायदानात विलंब करणार्‍या आणि त्याविषयी सरन्यायाधिशांना चिंता व्यक्त करायला लावणार्‍या भारताची स्वातंत्र्यानंतर ६३ वर्षांत झालेली अधोगती ! - संपादक)&lt;/b&gt; सरन्यायाधीश स्वत: दर सोमवारी एकेका राज्यातील सुविधा, त्रुटी, झालेली प्रगती यांचा आढावा घेतात. केंद्र आणि राज्य शासन, तसेच उच्च न्यायालय यांना योग्य निर्देश देतात. &lt;b&gt;(केंद्र आणि राज्य शासन यांच्या हातात सर्व यंत्रणा असतांनाही प्रत्येक राज्यातील सुविधा, त्रुटी यांचा आढावा प्रत्यक्ष सरन्यायाधिशांना घ्यायला लावणारा शासन नावाचा पांढरा हत्ती आणखी किती दिवस पोसायचा ? - संपादक)&lt;/b&gt; त्यामुळे मागील दीड वर्षांत महाराष्ट्रात १०० ठिकाणी नवी न्यायालये स्थापन झाली. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3282570472753819251?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3282570472753819251'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3282570472753819251'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3988.html' title='न्यायालयात प्रकरण दाखल होताच त्याच्या निपटार्‍याचा कालबद्ध कार्यक्रम पक्षकाराला मिळणे, हे सर्वात मोठे आव्हान - न्या. आर्.सी. चव्हाण, उच्च न्यायालय'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3892577914019322836</id><published>2012-01-30T00:22:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:22:00.401+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>नवीन पनवेल येथे रस्त्यात मृत पडलेल्या गायीकडे सिडकोचे दुर्लक्ष</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-zx0t7TlSQN8/TyV3hN3dw_I/AAAAAAAAOQY/x6k0QQF2M1A/s1600/29012012104.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://1.bp.blogspot.com/-zx0t7TlSQN8/TyV3hN3dw_I/AAAAAAAAOQY/x6k0QQF2M1A/s320/29012012104.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;रस्त्यात मृत पडलेली गाय&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नवीन पनवेल - &lt;/b&gt;येथील राजीव गांधी मैदानाजवळील आदई सर्कल, सेक्टर ११ येथे रस्त्यावर एक मृत झालेली गाय दोन दिवसांपासून पडून आहे. सिडको प्रशासनाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. &lt;b&gt;(मृत गाय दोन दिवस रस्त्यात पडून ठेवणारे प्रशासन जनताद्रोहीच होय. असे दायित्वशून्य प्रशासन जनतेच्या कररूपी पैशांतून पोसण्यात काय हशील ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; येथील राजीव गांधी मैदानाजवळील आदई सर्कल, सेक्टर ११ येथे रस्त्यावर एक मृत गाय दोन दिवसांपासून पडून आहे. या गायीचे पोट फुगलेले आहे. ही गाय अशीच आणखी काही दिवस पडून राहिल्यास त्यातून दुर्गंधी येऊन त्याचा त्रास नागरिकांना होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने त्वरित मृत गायीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3892577914019322836?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3892577914019322836'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3892577914019322836'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4733.html' title='नवीन पनवेल येथे रस्त्यात मृत पडलेल्या गायीकडे सिडकोचे दुर्लक्ष'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-zx0t7TlSQN8/TyV3hN3dw_I/AAAAAAAAOQY/x6k0QQF2M1A/s72-c/29012012104.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7674349963646775173</id><published>2012-01-30T00:21:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:21:00.107+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>राज्यकर्त्यांनो, ‘बोट दिले, की हात धरतात’ हे मुसलमानांविषयीचे कटू सत्य समजून घ्या !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘पाकचा ध्वज फडकावून फॅसिस्टवादी संघपरिवार शांतीचा भंग करू पहात आहे, असा आरोप करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सुळ्या (कर्नाटक) विभागाकडून खिस्ताब्द २०१२ च्या जानेवारी मासात निषेधमोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘इस्लामी हिंद्’चे सुळ्याचे संचालक उस्मान कोयनाडू याने सांगितले, `भाजपच्या हाती शासन गेल्यावर अभिवृद्धीविषयी काहीही योजना झाल्या नाहीत. ते मुसलमानांना लुटत आहेत.' ( दैनिक सनातन प्रभात, पौष कृ. नवमी, कलियुग वर्ष ५११३ (१७.१.२०१२))&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7674349963646775173?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7674349963646775173'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7674349963646775173'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2698.html' title='राज्यकर्त्यांनो, ‘बोट दिले, की हात धरतात’ हे मुसलमानांविषयीचे कटू सत्य समजून घ्या !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8448599035833685262</id><published>2012-01-30T00:20:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:20:01.065+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतर'/><title type='text'>‘हिंदु तेजा जाग रे’ !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;खालील लघुसंदेश समाजात अनेकजण एकमेकांना पाठवत आहेत. वाचकांनो, तुम्हीही हे लघुसंदेश तुमच्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना पाठवून भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात जनजागृती चळवळीला हातभार लावू शकता !&lt;br /&gt;&lt;div style="background-color: yellow; color: red; text-align: center;"&gt;&lt;b&gt;आजचा हिंदुजागृती लघुसंदेश !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;JAGO !&lt;br /&gt;Sanskrut'che mahattva !&lt;/b&gt;&lt;br /&gt;- New Zealand madhil Shale't Sanskrut suru&lt;br /&gt;kelyapasun Mulanchi Abhyasachi kshamta wadhli,&lt;br /&gt;Tasech Mule English changle bolu lagli.&lt;br /&gt;&lt;b&gt;जागो !&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="background-color: yellow; color: red; text-align: center;"&gt;&lt;b&gt;संस्कृतचे महत्त्व !&lt;/b&gt;&lt;br /&gt;न्यूझीलँडमधील शाळेत संस्कृत सुरू केल्यापासून मुलांची अभ्यासाची क्षमता वाढली, तसेच मुले इंग्लिश चांगली बोलू लागली.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8448599035833685262?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8448599035833685262'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8448599035833685262'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_186.html' title='‘हिंदु तेजा जाग रे’ !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2519339973917817473</id><published>2012-01-30T00:19:00.001+05:30</published><updated>2012-01-30T11:37:16.473+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>संतुलित, समृद्ध, सुखी आणि आनंदी भारत घडवण्यासाठी शिक्षणास पर्याय नाही ! - डॉ. रघुनाथ माशेलकर</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) - २१ वे शतक हे ज्ञानाचे असून ज्ञान हेच सर्व संपत्तीचे भांडवल आहे. सध्याच्या युगात निर्माण झालेल्या समस्या आणि आव्हाने यांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच विज्ञान अन् तंत्रज्ञान शिकण्याची आवश्यकता आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करण्याबरोबरच ज्ञानाधिष्ठीत समाज निर्मितीची नितांत आवश्यकता आहे. मुलांचे भवितव्य घडवणार्‍या शिक्षकांना समाजात प्रतिष्ठा मिळणे, ही त्यासाठी आवश्यक बाब आहे. संतुलित, समृद्ध, सुखी आणि आनंदी भारत घडवण्यासाठी शिक्षणास पर्याय नाही, म्हणून गरीबातल्या गरीब, तसेच दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. बारामती येथे आयोजित केलेल्या ३७ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ. माशेलकर बोलत होते.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2519339973917817473?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2519339973917817473'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2519339973917817473'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_1746.html' title='संतुलित, समृद्ध, सुखी आणि आनंदी भारत घडवण्यासाठी शिक्षणास पर्याय नाही ! - डॉ. रघुनाथ माशेलकर'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5448935043740903674</id><published>2012-01-30T00:18:00.001+05:30</published><updated>2012-01-30T11:33:50.808+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>भांडुप आणि जोगेश्वरी येथील हिंदुसंघटन बैठकीत ‘व्हेलेंटाईन डे’ विरोधात प्रबोधन</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-T95RMDLDO0Q/TyV1jCCe9TI/AAAAAAAAOQQ/gHMYN8rfDgQ/s1600/photo+2.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="260" src="http://1.bp.blogspot.com/-T95RMDLDO0Q/TyV1jCCe9TI/AAAAAAAAOQQ/gHMYN8rfDgQ/s320/photo+2.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;भांडुप येथे धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना समितीचे श्री. सुमित सागवेकर &lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) - ‘व्हेलेंटाईन डे’ विरोधी चळवळीच्या संदर्भातील हिंदुसंघटन बैठक जिजामाता विद्यामंदिर, सह्याद्रीनगर, भांडुप (प.) आणि श्री सिद्धीविनायक मंदिर, अंबिकानगर, जोगेश्वरी (पू.) या दोन ठिकाणी पार पडली.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सुमित सागवेकर म्हणाले की, व्हॅलेंटाइन या स्त्रीलंपट असलेल्या व्यक्तीचा दिवस प्रेम दिवस म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. अशी व्यक्ती आपला आदर्श कशी असू शकते ? मुलींचे प्रबोधन करून सत्य काय आहे, याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. या वेळी शिवसेनेचे उपविभागप्रमुख श्री. अशोक पाटील, स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष श्री. नरेश बारे उपस्थित होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;क्षणचित्र&lt;/b&gt;&lt;br /&gt;१. वीर जीवा महाले यांच्या स्मृतीदिननिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.&lt;br /&gt;&lt;b&gt;प्रतिक्रिया&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१. वैजंती पाटील, मुलुंड (पू.) -&lt;/b&gt; समितीची कार्यपद्धती आवडते. धर्मशिक्षणवर्ग घेण्यासही आवडेल.&lt;br /&gt;&lt;b&gt;२. श्री. नरेश बारे -&lt;/b&gt; राष्ट्रजागृतीसाठी माझ्याकडून आपणास नेहमीच साहाय्य मिळेल.&lt;br /&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जोगेश्वरी - &lt;/b&gt;येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिवाकर आगवणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री संप्रदायाचे श्री. घडशी, श्री. बने, भाजपचे श्री. शेखर तावडे उपस्थित होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;क्षणचित्रे&amp;nbsp; &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; बैठकीस श्रीसिद्धिविनायक मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सेवेत सहभाग घेतला.&lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; हिंदूंनी आपले संघटन वाढवणे आवश्यक आहे, असे धर्माभिमानी सांगत होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;३. &lt;/b&gt;बैठक स्थळीच धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे ठरले.&lt;br /&gt;&lt;b&gt;४.&lt;/b&gt; स्थानिक १२ मंडळांनी या बैठकीची स्वत: फलकप्रसिद्धी केली.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5448935043740903674?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5448935043740903674'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5448935043740903674'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_661.html' title='भांडुप आणि जोगेश्वरी येथील हिंदुसंघटन बैठकीत ‘व्हेलेंटाईन डे’ विरोधात प्रबोधन'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-T95RMDLDO0Q/TyV1jCCe9TI/AAAAAAAAOQQ/gHMYN8rfDgQ/s72-c/photo+2.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2053476251575630064</id><published>2012-01-30T00:17:00.001+05:30</published><updated>2012-01-30T00:17:00.081+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>जळगाव येथे हिंदु महासभेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जळगाव, २९ जानेवारी (वार्ता.) - हिंदु महासभेच्या जळगाव येथील जिल्हा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी २०१२ या दिवशी पार पडला. येथील गोलाणी मार्केटमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव महानगरपालिकेचे महापौर श्री. सदाशिवराव ढेकळे होते. इतर वक्त्यांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. गणेश राणा, अधिवक्ता भुसारी, अधिवक्ता विजय काबरा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांची उपस्थिती होती.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदु महासभा घराघरात पोहोचायला हवी ! - गणेश राणा&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गांधी आणि नेहरू या विदेशी संस्कृतीने माखलेल्यांनी देश नासवला आहे. आता सर्वांनी भगवा हातात घेऊन काँग्रेसला सत्ताच्यूत करायचे आहे. इस्रायलसारखे छोटे राष्ट्र १५६ देशांना पुरून उरते. त्यांच्याकडून भारताने शिकायला हवे. हे कार्य हिंदु महासभा करू शकते. म्हणून हिंदु महासभा घराघरात पोहोचायला हवी.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदूंनी शिवरायांचा आदर्श ठेवावा ! - पानवळकर&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; श्री. राणा यांनी मांडलेले विचार स्वागतार्ह आहेत; पण त्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तरच आपण धर्मरक्षणासाठी काहीतरी करू शकणार आहोत. शिवरायांनी कधीही धर्म सोडला नाही. म्हणून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. तोच आदर्श हिंदूंनी ठेवावा.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदु महासभेचे कार्य जाणून त्यात सामील होणे, ही काळाची गरज ! - अधिवक्ता भुसारी&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हिंदु महासभेच्या स्थापनेपासून हिंदूंच्या संघटनासाठी त्यांचे कार्य सुरू आहे. जळगाव येथे हिंदु महासभेचे देशाचे कार्यालय चालू व्हायला हवे. त्यांचे कार्य जाणून हिंदु महासभेत सर्वांनी सामील होणे, ही काळाची गरज आहे. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2053476251575630064?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2053476251575630064'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2053476251575630064'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8020.html' title='जळगाव येथे हिंदु महासभेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6615668409361225574</id><published>2012-01-30T00:16:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:16:00.073+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>आज हुतात्मा दिनी २ मिनिटांचे मौन पाळण्याचे नागरिकांना आवाहन</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) - देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या ३० जानेवारीला हुतात्मा दिनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापिठे, तसेच सर्व नागरिक यांनी सकाळी ११ वाजता २ मिनिटे मौन पाळावे, असे आवाहन राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढलेल्या परिपत्रकातून केले आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;(&lt;b&gt;केवळ २ मिनिटांचे मौन पाळून स्वत:चे कर्तव्य संपले, असे न करता प्रत्येकाने ज्या हुतात्म्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले, ते स्वातंत्र्य अबाधित, अखंड ठेवण्यासाठी सतत कार्यरत राहिले, तर ती हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6615668409361225574?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6615668409361225574'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6615668409361225574'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3585.html' title='आज हुतात्मा दिनी २ मिनिटांचे मौन पाळण्याचे नागरिकांना आवाहन'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1125979452542392728</id><published>2012-01-30T00:15:00.000+05:30</published><updated>2012-01-30T00:15:00.050+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>धर्म आणि विज्ञान यांमधील समन्वयाने समाजाचे कल्याण ! - जयंत नारळीकर</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जळगाव, २९ जानेवारी - विश्वाची उत्पत्ती आणि त्या अनुषंगाने चालणारे नित्यनियमन अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही विज्ञानाला सापडलेली नाहीत, हे सत्य आहे. तेव्हा धर्म आणि विज्ञान यांमधील समन्वयाने समाजाचे कल्याणच होणार आहे, असे विचार प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात आयोजित यशोवल्लभ व्याख्यानमालेत ‘चैतन्याचा मागावा : विज्ञान व अध्यात्म’ या विषयावर ते बोलत होते.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम, विधानसभेचे माजी सभापती श्री. अरुणभाई गुजराती आणि अन्य मान्यवर या वेळी &lt;br /&gt;उपस्थित होते.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; श्री. नारळीकर पुढे म्हणाले, ‘‘विज्ञानात प्रत्येक गोष्टीसाठी प्रयोग आणि त्याचे उत्तर असते, तर धर्मात द्रष्टे याची उत्तरे देत असतात. अशा वेळी धर्म आणि विज्ञान यांमध्ये वाद निर्माण होतात. विज्ञाननिष्ठ विज्ञानावर, तर भाविकभक्त द्रष्ट्यांवर विश्वास ठेवत असतात.विज्ञान किंवा इतर कोणताही विषय मराठीतूनच शिकायला हवा.’’&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1125979452542392728?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1125979452542392728'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1125979452542392728'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7441.html' title='धर्म आणि विज्ञान यांमधील समन्वयाने समाजाचे कल्याण ! - जयंत नारळीकर'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-61342796713050126</id><published>2012-01-30T00:10:00.009+05:30</published><updated>2012-01-30T00:10:00.075+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हिंदु जनजागृती समिती'/><title type='text'>हिंदु जनजागृती समिती</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-tqZuQqGGDFw/TyWB13lZ1hI/AAAAAAAAORE/Ux05VjI5WuE/s1600/days.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/-tqZuQqGGDFw/TyWB13lZ1hI/AAAAAAAAORE/Ux05VjI5WuE/s320/days.jpg" width="240" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-61342796713050126?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/61342796713050126'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/61342796713050126'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3016.html' title='हिंदु जनजागृती समिती'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-tqZuQqGGDFw/TyWB13lZ1hI/AAAAAAAAORE/Ux05VjI5WuE/s72-c/days.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-161720946709614080</id><published>2012-01-30T00:09:00.002+05:30</published><updated>2012-01-30T00:09:00.210+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>वडिलांच्या आजारपणाच्या कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या कृपेच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि वडिलांमध्ये झालेले पालट</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-dv7fE-UpZ4I/TyWDHPcN3SI/AAAAAAAAORU/P60Eq669Erw/s1600/Adgonda+Patil.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://4.bp.blogspot.com/-dv7fE-UpZ4I/TyWDHPcN3SI/AAAAAAAAORU/P60Eq669Erw/s200/Adgonda+Patil.jpg" width="198" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;आधुनिक वैद्य आदगोंडा पाटील&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&lt;/b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp; ‘एखाद्या व्यक्तीला देहप्रारब्धानुसार आजारपण भोगावे लागते; परंतु गुरूंची कृपा असेल, तर आपण देहप्रारब्धावर कशी मात करू शकतो, हे दादांच्या (६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे माझे वडील आधुनिक वैद्य आदगोंडा पाटील यांच्या) आजारपणातून मला अनुभवायला मिळाले. देहप्रारब्ध कितीही कठीण असले, तरी गुरु ते कसे सुसह्य करतात, याची अनुभूती त्या कालावधीत आम्हाला आली. त्यांच्या आजारपणातून प.पू. डॉक्टरांनी आम्हा सर्व कुटुंबियांमध्ये आणि प्रत्यक्ष दादांमध्येही पुष्कळ पालट केले.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;त्यांच्याच कृपेने ‘सध्या दादांची आध्यात्मिक प्रगती पुष्कळ जलद होत आहे’, असे जाणवते. त्यासंदर्भात आलेल्या अनुभूती पुढे देत आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;१. स्वादुपिंड ग्रंथीला सूज आलेली असतांनाही मधुमेह पूर्णपणे ठीक होणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; दादांना २ वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. मे २०११ पासून त्यांच्या स्वादुपिंड ग्रंथीला आलेल्या सूजेची तीव्रता वाढली होती. नंतर सूजेचे असाध्य रोगात रूपांतर झाले; परंतु प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आता त्यांचा मधुमेह पूर्णपणे ठीक झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्यांना मधुमेहाची औषधेही घ्यावी लागत नाहीत. देवानेच त्यांची काळजी घेऊन योग्य वेळी मधुमेह नष्ट केला. &lt;br /&gt;&lt;b&gt;२. प.पू. डॉक्टरांनी स्थुलातून आणि सूक्ष्मातून केलेले साहाय्य&amp;nbsp; &lt;br /&gt;२ अ. आजारी असतांना सेवा होत नसल्याने मन उदास होणे आणि प.पू. डॉक्टरांनी अंतर्मनातून साधना होत असल्याने काळजी न करण्यास सांगितल्यावर मनातील नकारात्मक विचार निघून जाणे : &lt;/b&gt;आजार वाढू लागल्यावर दादांच्या मनात विचार यायचा, ‘मी काहीच सेवा करत नाही. मग माझी साधना कशी होणार ?’ त्यामुळे त्यांचे मन उदास व्हायचे. त्या वेळी ‘आपण आजारी असतांना सेवा करणे अपेक्षित नसते’, हा दृष्टीकोनही त्यांना ठाऊक होता, तरी त्यांना स्थिर रहाता येत नव्हते. याविषयी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते दादांना म्हणाले, ‘‘६० टक्के पातळीच्या पुढे जिवाची अंतर्मनातून साधना होत असल्याने त्याला बुद्धीने प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही साधनेची काळजी करू नका.’’ त्यानंतर दादांच्या मनातील नकारात्मक विचार लगेचच निघून गेला. यातून गुरूंच्या संकल्पाची अनुभूती आली. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ. दादांना पोटदुखीचा त्रास होत असतांना प.पू. डॉक्टरांनी सुगंधी नोटेचा सुगंध घेण्याविषयी सूक्ष्मातून सुचवणे आणि तशी कृती केल्यावर पोटदुखी लगेच थांबणे :&lt;/b&gt; मार्गशीर्ष कृ. षष्ठी, कलियुग वर्ष ५११३ (१६.१२.२०११) या दिवशी सायंकाळी त्यांचे पोट दुखू लागल्याने आम्ही त्यांना औषधे देऊन सर्व प्रकारचे आध्यात्मिक उपायही केले; पण पोटदुखी थांबत नव्हती. माझ्या मनात एकच विचार होता, ‘देवच त्यांची पोटदुखी अल्प करणार आहे. त्यासाठी अजून कोणते आध्यात्मिक उपाय करूया ?’ त्या वेळी सूक्ष्मातील प.पू. डॉक्टरांनी त्यांना सुगंधी नोटेचा सुगंध घेण्यास सांगण्याविषयी मला सुचवले. (सुगंध येणारी नोट प.पू. डॉक्टरांनी दादांना दिली होती. - संकलक) मी कपाटातून नोटेचा लखोटा बाहेर काढला, तेव्हा त्याला अल्प सुगंध येत होता; मात्र दादांच्या जवळ लखोटा नेल्यावर सुगंध पुष्कळ प्रमाणात वाढून तो खोलीभर पसरला. त्यानंतर ५ मिनिटांतच त्यांची पोटदुखी थांबली. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ. सुगंधाच्या माध्यमातून ईश्वरी तत्त्व कार्यरत असल्याचे जाणवून कृतज्ञता वाटणे : &lt;/b&gt;माझ्या मनात विचार आला, ‘सुगंध म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरी तत्त्व आहे. साक्षात ईश्वरच दादांच्या समवेत असल्याने आपण कशाला काळजी करायची ? देहप्रारब्धानुसार त्रास होतो; परंतु प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्रासाचे प्रमाण पुष्कळ अल्प आहे.’ त्या वेळी आम्हा सर्वांनाच (मी, आई, दादा, वहिनी) प.पू. डॉक्टरांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ई. मुख्य दरवाज्याच्या बाहेर पुष्कळ सुगंध येणे आणि देवाने त्या माध्यमातून घराभोवती संरक्षककवच निर्माण केल्याचे जाणवणे :&lt;/b&gt; मार्गशीर्ष कृ. सप्तमी, कलियुग वर्ष ५११३ (१७.१२.२०११) सकाळी ८ वाजता आईला घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर पुष्कळ सुगंध आला. तिने मला बोलावले. मलाही तीव्र सुगंध आला. त्या वेळी ‘देवाने संपूर्ण घराभोवतीच संरक्षककवच निर्माण केले आहे’, असे वाटून त्याच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. तेव्हा आईचा भाव जागृत झाला होता. &lt;br /&gt;(कु. माया : घराच्या बाहेर सुगंध येण्याचे कारण काय होते ?&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;b&gt;डॉ. आठवले :&lt;/b&gt; आपले उत्तर बरोबर आहे. इतर वाईट शक्तींनी बाहेरून येऊन त्रास देऊ नये; म्हणून देवाने संपूर्ण घराभोवतीच संरक्षककवच निर्माण केले ) &lt;br /&gt;&lt;b&gt;२ उ. तीव्र शारीरिक त्रासांविषयी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर दादा शांत आणि स्थिर होणे : &lt;/b&gt;त्याच कालावधीत दादांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. उलट्या होणे, पोटात दुखणे आणि जुलाब होणे, या त्रासांमुळे ते अतिशय अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे त्यांना जेवणही जात नव्हते. याविषयी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आपण त्यांचा आजार ठीक करू शकत नाही; परंतु ‘त्यांना शांत वाटेल’, असे तरी करूया.’’ त्यानंतर दादांच्या शारीरिक लक्षणांमध्ये पालट होऊन ते शांत आणि स्थिर झाले. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ऊ. विस्मरण होऊन असंबद्ध बोलण्याचे प्रमाण वाढणे आणि प.पू. डॉक्टरांनी ‘काळजी करू नये’, असे सांगितल्यावर दादा पूर्ववत होणे :&lt;/b&gt; पौष शु. तृतीया ते षष्ठी, कलियुग वर्ष ५११३ (२७ ते ३०.१२.२०११) या कालावधीमध्ये त्यांना अचानक विस्मरण होऊ लागले. ते रात्रंदिवस, तसेच झोपेतही असंबद्ध बोलत होते. दिवसा आपण कोठे आहोत, किती वाजले आहेत, हेही त्यांना कळत नसे. मध्येच ते जुन्या प्रसंगांविषयी एकटेच बोलायचे. याविषयी प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘वयोमानानुसार त्यांना विस्मरण झालेले आहे. त्यामुळे काळजी करू नका.’’ त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे असंबद्ध बडबडणे अल्प होऊन ते सर्वसाधारण स्थितीला आले.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ ए. पुष्कळ गोष्टींचे विस्मरण होऊन असंबद्ध बोलण्याचे प्रमाण वाढणे आणि त्या स्थितीतही प.पू. डॉक्टरांनी दिलेला नामजप अखंड चालू असणे : &lt;/b&gt;एकदा मी दादांना विचारले, ‘‘तुमचा नामजप चालू आहे का ?’’ तेव्हा त्यांनी ‘साधनेत प्रगती होऊ दे, तसेच संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशा आशयाची मोठी प्रार्थना म्हटली. मी त्यांना सांगितले, ‘‘ही प्रार्थना आहे. तुम्ही नामजप कोणता करता ?’’ मग त्यांनी १ मिनिट थांबून ‘श्री देवाय नमः ।, श्री त्रिगुणातीत देवाय नमः ।, निर्गुणरहित नमः ।’ असे वेगवेगळे नामजप म्हणून दाखवले. प्रत्यक्षात प.पू. डॉक्टरांनी त्यांना ‘ॐ ॐ श्री अग्निदेवाय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगितला होता. त्याची आठवण करून दिल्यावर त्यांचा तो जप लगेच चालू झाला. प्रारंभी त्यांना विसरायला व्हायचे; परंतु त्याविषयी आठवण करून देताच ते १ मिनिट थांबून लगेच अग्निदेवाचा जप म्हणायचे. विस्मरण आणि असंबद्ध बडबडण्याच्या स्थितीतही त्यांचा नामजप अखंड चालू होता. ही प.पू. डॉक्टरांचीच कृपा होती. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ऐ. प.पू. डॉक्टरांची कृपा आणि चैतन्य यांमुळे दादांचा देह व्यवस्थित असणे : &lt;/b&gt;एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘दादांचा देह चैतन्यावरच टिकून आहे.’’ प्रत्यक्षातही आम्ही तशी अनुभूती घेत आहोत. डिसेंबर २०११ पासून ते आहार म्हणून केवळ नारळपाणी, दूध, मोसंबीचा रस आणि कधीतरी भाज्यांचे सूप, असे १५० ते २०० मि.ली. द्रवपदार्थ ग्रहण करतात. असाध्य आजार आणि आहार अल्प असतांना आजार झालेला अवयव सोडून इतर अवयव कार्य करणे अशक्य असते; पण प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्यांचे इतर अवयवही सर्वसाधारणपणे कार्य करत आहेत. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ओ. प.पू. डॉक्टरांनी पाठवलेले दैवी नाद ऐकल्यावर दादांच्या प्रकृतीत सुधारणा होणे :&lt;/b&gt; दादांची प्रकृती अत्यवस्थ होत असतांना प.पू. डॉक्टरांनी त्यांना विविध दैवी नाद ऐकण्यासाठी पाठवले होते. त्या माध्यमातून त्यांच्यावर उपाय करण्यास सांगितले होते. नादाचे उपाय केल्यावर हळूहळू त्यांच्या आजाराच्या लक्षणांची तीव्रता अल्प होऊ लागली. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ औ. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने व्याधीची तीव्रता अधिक असूनही त्रास अल्प होणे : &lt;/b&gt;दादांना झालेल्या असाध्य व्याधीची तीव्र पोटदुखी, तसेच उलट्या होणे, अशी लक्षणे असतात; परंतु प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्यांचे पोट कधीतरीच दुखते. आता उलट्या होणेही थांबले आहे. पोट भरल्यासारखे असते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या आजाराची तीव्रता तेवढ्या प्रमाणात जाणवत नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;३. दादांमध्ये जाणवलेले पालट &lt;br /&gt;३ अ. शारीरिक त्रास होत असतांनाही मुखावरील तेज आणि आनंद वाढणे : &lt;/b&gt;पौष शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२५.१२.२०११) या दिवशी दादांचा शारीरिक त्रास पुष्कळ प्रमाणात वाढला होता. पोट सतत गच्च असणे, उलट्या होणे आणि मधून मधून पोट दुखणे, असे त्रास होत असतांनाही त्यांच्या मुखावरील तेज अन् आनंद पुष्कळ वाढलेला होता. त्यांनी स्वतःहून इतरांना त्रासाविषयी सांगितल्यावरच त्याची तीव्रता लक्षात यायची, अन्यथा त्रास होत असल्याचे त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून जाणवायचे नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ. आजारपणात स्वतः आनंदी राहून कुटुंबियांनाही आनंद देणे :&lt;/b&gt; त्रास होत असतांनाही दादा पुष्कळ आनंदी होते. त्यांना स्वतःच्या आजारपणाचा विसर पडला होता. त्यांच्या सर्व हालचाली आणि बोलणे लहान मुलाप्रमाणे झाले होते. या कालावधीत त्यांनी आम्हा सर्वांना पुष्कळ हसवले. त्यामुळे ते आजारी आहेत, हेच आम्ही विसरून गेलो होतो. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ. दादांनी भावाच्या मनातील विचार ओळखून त्याला काळजी न करण्यास सांगणे : &lt;/b&gt;३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी दादा पूर्ण झोपून होते. आम्ही हाक मारल्यावरच ते उठायचे. त्या वेळी माझ्या भावाच्या मनात विचार आला, ‘दादा बेशुद्धावस्थेत तर जात नाहीत ना ?’ दादांना हा विचार स्थुलातून ठाऊक नव्हता. ते झोपेतून मध्येच उठले आणि भावाला म्हणाले, ‘‘मी बेशुद्धावस्थेत जात नाही. तू काळजी करू नकोस. मी केवळ झोपलेलो आहे.’’ दोन दिवसांनी ते पूर्ववत झाले होते. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई. दादांच्या स्थूलदेहात झालेले पालट &lt;/b&gt;&lt;br /&gt;१. त्वचा मऊ होणे&amp;nbsp; &lt;br /&gt;२. केसांची चकाकी वाढणे &lt;br /&gt;३. मुखावरील तेज वाढणे (२५ डिसेंबरपासून तेज वाढत आहे.)&lt;br /&gt;४. ‘दृष्टी शून्यात आहे’, असे वाटणे&lt;br /&gt;५. जिभेचा रंग गडद लाल होणे &lt;br /&gt;६. तळहात लोण्यासारखे मऊ होणे (२० डिसेंबरपासून जाणवू लागले.)&lt;br /&gt;७. मुख आणि हात-पाय यांवरील त्वचेचा रंग पालटून तो पिवळसर पांढरा दिसणे&amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सर्व लक्षणे १ जानेवारी २०१२ पासून अधिक प्रमाणात जाणवू लागली आहेत.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; प.पू. डॉक्टर, तुमच्या चरणी किती कृतज्ञता व्यक्त करू, हेच मला कळत नाही. ‘माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करून घ्या’, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’ &lt;br /&gt;&lt;b&gt;- आधुनिक वैद्या (डॉ.) माया पाटील, प्रसारसेविका &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-161720946709614080?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/161720946709614080'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/161720946709614080'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7004.html' title='वडिलांच्या आजारपणाच्या कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या कृपेच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि वडिलांमध्ये झालेले पालट'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-dv7fE-UpZ4I/TyWDHPcN3SI/AAAAAAAAORU/P60Eq669Erw/s72-c/Adgonda+Patil.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6747870460866371392</id><published>2012-01-30T00:08:00.013+05:30</published><updated>2012-01-30T11:28:52.093+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>सतत उत्साही राहून तळमळीने सेवा करणारा कु. शुभम कोमटी (लोमकलकर) !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-X0ZnfWKhFeI/TyWCp3H5rfI/AAAAAAAAORM/3xMXuW7wJSA/s1600/SHUBHAM.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://4.bp.blogspot.com/-X0ZnfWKhFeI/TyWCp3H5rfI/AAAAAAAAORM/3xMXuW7wJSA/s200/SHUBHAM.jpg" width="179" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;कु. शुभम कोमटी&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;‘जळगाव येथील बालसाधक कु. शुभम याचा काल माघ शु. षष्ठी, कलियुग वर्ष ५११३ (२९.१.२०१२) या दिवशी १७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.&lt;br /&gt;&lt;b&gt;कु. शुभम कोमटी (लोमकलकर) याला सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१. वय ३ ते ८ वर्षे &lt;/b&gt;&lt;br /&gt;१ अ. त्याला खोटे बोललेले जराही आवडत नाही.&lt;/div&gt;&lt;b&gt;१ आ. सत्संगात सांगितल्याप्रमाणे कुंकवाचा टिळा लावूनच शाळेत जाणे : &lt;/b&gt;तो वयाच्या सातव्या वर्षीपासून सत्संगात जातो. तो ८ वर्षांचा असतांना सत्संगात पुरुषांनी कपाळाला कुंकवाचा टिळा लावण्याचे महत्त्व सांगितले होते. तेव्हापासून तो नित्यनेमाने कुंकवाचा टिळा लावूनच शाळेत जातो.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; &lt;br /&gt;&lt;b&gt;२. ९ ते १३ वर्षे &lt;br /&gt;२ अ. क्षात्रवृत्ती : &lt;/b&gt;टिळा लावून शाळेत गेल्यावर एका शिक्षकांनी त्याला हटकले. तेव्हा त्याने त्या शिक्षकांना हिंदु धर्मानुसार टिळा लावण्याचे महत्त्व सांगितले. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ. दैनिकातील सूचना वाचल्यावर दिवाळीत फटाके न आणणे आणि मित्रांचेही त्याविषयी प्रबोधन करणे : &lt;/b&gt;‘फटाक्यांचे दुष्परिणाम होत असल्यामुळे दिवाळीत फटाके फोडू नका’, अशा आशयाची सूचना दैनिकात वाचल्यावर त्याने फटाके आणले नाहीत. एवढेच नव्हे, तर त्याने त्याच्या मित्रांनाही फटाक्यांचे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे देवतांचे विडंबन यांविषयी सांगितले.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ. परिपूर्ण सेवा करणे : &lt;/b&gt;तो कोणत्याही सेवेला नकार देत नाही. कोणतीही सेवा तो मन लावून आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;३. १४ ते १६ वर्षे &lt;br /&gt;३ अ. अभ्यास सांभाळून रात्री दैनिकाच्या मुद्रणसेवेला जाणे : &lt;/b&gt;सध्या तो इयत्ता अकरावीत असल्यामुळे त्याला पुढच्या वर्षीचा (बारावीचा) अभ्यास करून शिकवण्यांनाही जावे लागते. तरीही तो प्रतिदिन रात्री दैनिकाच्या मुद्रणसेवेला जातो. तो रुग्णाईत असला, तरीही त्याच्या या सेवेत गेल्या ८ मासांपासून खंड पडलेला नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ. सतत उत्साही असणे : &lt;/b&gt;रात्री मुद्रणालयाच्या सेवेला गेल्यावर आगगाडी स्थानकावरील कर्मचारी त्याला विचारतात, ‘‘मध्यरात्रीही तू नुकताच आंघोळ करून आल्यासारखा कसा दिसतोस ?’’ &lt;br /&gt;३ इ. तो कुणाशीही लवकर जवळीक साधतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;४. कु. शुभमला आलेल्या अनुभूती &lt;br /&gt;४ अ. ओट्याच्या कडेला आपटून जखम होणे आणि देवाप्रती श्रद्धा असल्याने सेवेला गेल्यावर वेदना थांबणे : &lt;/b&gt;डिसेंबर २०११ मध्ये मुद्रणालयाच्या सेवेला जाण्याच्या १० मिनिटे आधी तो स्वयंपाकघरातील ओट्याच्या कडेला आपटला. त्यामुळे त्याला तेथे जखम होऊन थोड्या वेदना होऊ लागल्या. मी त्याला ‘‘सेवेला जाऊ नको’’, असे म्हणताच तो म्हणाला, ‘‘देव माझी काळजी घेईल.’’ प्रत्यक्षातही सेवेला गेल्यानंतर देवाप्रती श्रद्धा असल्याने त्याचे दुखणे थांबले.&lt;br /&gt;&lt;b&gt;४ आ. दिवसा ताप असणे आणि रात्री सेवेच्या कालावधीत तो नाहीसा होणे :&lt;/b&gt; डिसेंबर २०११ मध्ये त्याला दिवसा ताप असायचा; म्हणून मी त्याला ‘‘मुद्रणालयाच्या सेवेला जाऊ नको’’, असे सांगितले. तरीही तो सेवेला गेला. प्रत्यक्षातही सेवेच्या कालावधीत त्याचा ताप नाहीसा झाला. त्यानंतर सलग आठ दिवस त्याला दिवसा ताप यायचा; पण रात्री सेवेच्या कालावधीत तो नाहीसा होत असे.’&lt;br /&gt;&lt;b&gt;- सौ. आरती कोमटी, जळगाव&lt;/b&gt; (कु. शुभम कोमटी याची आई)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6747870460866371392?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6747870460866371392'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6747870460866371392'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9231.html' title='सतत उत्साही राहून तळमळीने सेवा करणारा कु. शुभम कोमटी (लोमकलकर) !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-X0ZnfWKhFeI/TyWCp3H5rfI/AAAAAAAAORM/3xMXuW7wJSA/s72-c/SHUBHAM.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7354655682454455024</id><published>2012-01-30T00:07:00.014+05:30</published><updated>2012-01-30T11:28:15.096+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्रीमती कला प्रभुदेसाईआजी यांना आलेल्या अनुभूती</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-KXXy0cxVPPY/TyWBC8ctLhI/AAAAAAAAOQw/ViP5pp61aPg/s1600/kala_prabhudesai.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="193" src="http://1.bp.blogspot.com/-KXXy0cxVPPY/TyWBC8ctLhI/AAAAAAAAOQw/ViP5pp61aPg/s200/kala_prabhudesai.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;श्रीमती कला प्रभुदेसाईआजी&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;१. पिशवी गुलाबी रंगाची होणे आणि ‘जिल्ह्यातील साधकांची साधना अधिक चांगली होण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी हे घडवले आहे’, असा अहं न वाढवणारा विचार प.पू. डॉक्टरांनी सुचवणे : &lt;/b&gt;मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी, कलियुग वर्ष ५११३ (१७.१२.२०११) या दिवशी `पिशवीतील विभूती चाळून ठेवूया', असा माझ्या मनात विचार आला. रात्री ११.३० वाजता मी ती पिशवी उघडली. तेव्हा ती मला गुलाबी रंगाची झालेली दिसली. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;ते पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला, `ठाणे जिल्ह्यातील साधक अधिक चांगली साधना करण्यासाठी प्रवृत्त व्हावेत; म्हणून प.पू. डॉक्टरांनी हे घडवले आहे.’ तेव्हा माझा अहं वाढू नये; म्हणून मला त्यांनी असे विचार सुचवले असल्याचे मला जाणवले आणि ईश्वर प्रत्येक साधकाची किती काळजी घेतो,&amp;nbsp; हे लक्षात आले.&lt;br /&gt;&lt;b&gt;२. प.पू. डॉक्टरांच्या सदर्‍याच्या कापडाचा रूमाल गळू झालेल्या ठिकाणी ठेवल्यावर आठ दिवसांत गळू आपोआप फुटणे : &lt;/b&gt;साधारण ८ दिवसांपूर्वी माझ्या काखेत एक गळू आले होते. मी त्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांनी पाठवलेल्या त्यांच्या सदर्‍याच्या कापडाचा रुमाल ठेवून `या माध्यमातून माझ्यावर उपाय होऊ देत', अशी प्रार्थना करत असे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने ८ दिवसांनी ते गळू आपोआप फुटून बरे झाले. &lt;br /&gt;३. काही दिवसांपासून मला अधून मधून उचकी लागते आणि प.पू. डॉक्टरांचे नाव घेतले की, ती थांबते.&lt;br /&gt;&lt;b&gt;४. साधकांवर उपाय करतांना आलेल्या अनुभूती : &lt;/b&gt;पौष शुद्ध एकादशी आणि द्वादशी, कलियुग वर्ष ५११३ (४ आणि ५.१.२०१२) या २ दिवसांच्या कालावधीत मी सौ. उल्का प्रभुदेसाई यांच्या घरी ठाण्यातील कळवा केंद्रातील साधकांवर उपाय करत होते. तेव्हा मला पुढीलप्रमाणे जाणवले. &lt;br /&gt;&lt;b&gt;४ अ. चित्रातील श्रीकृष्ण हात जोडून नमस्कार करतांना १०-१२ वेळा दिसणे :&lt;/b&gt; त्यांच्या खोलीत माझ्या समोरच श्रीकृष्णाचे मोठे चित्र होते. उपाय करतांना मी डोळे मिटले की, तो श्रीकृष्ण हात जोडून नमस्कार करतांना मला दिसायचा. त्या वेळी त्याच्या हातांत शंख आणि चक्र दिसत नव्हते. असे १० ते १२ वेळा झाले. &lt;br /&gt;&lt;b&gt;४ आ. खोलीत सर्वत्र पिवळ्या रंगांच्या प्रकाशांच्या रेघा फिरतांना दिसल्या. &lt;br /&gt;४ इ. आरतीच्या वेळी भावजागृती होणे :&lt;/b&gt; उपायांच्या शेवटी सद्गुरूंच्या आरतीतील ‘शीश झुकाये करे तेरी आरती .....' या ओळी म्हणतांना पुष्कळ भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून घळघळा भावाश्रू येत होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;४ ई. त्यांच्या देवघरातील प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र गुलाबी रंगाचे झाल्याचे दिसले.’&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/b&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;- श्रीमती कला प्रभुदेसाई, ठाणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7354655682454455024?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7354655682454455024'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7354655682454455024'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5674.html' title='६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्रीमती कला प्रभुदेसाईआजी यांना आलेल्या अनुभूती'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-KXXy0cxVPPY/TyWBC8ctLhI/AAAAAAAAOQw/ViP5pp61aPg/s72-c/kala_prabhudesai.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8635294148392068538</id><published>2012-01-30T00:06:00.007+05:30</published><updated>2012-01-30T11:23:27.541+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-3frEtHS0Ghc/TyWBVefgKYI/AAAAAAAAOQ4/Zn-0rCdk3Vg/s1600/lokaho+jagrut+vha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="145" src="http://2.bp.blogspot.com/-3frEtHS0Ghc/TyWBVefgKYI/AAAAAAAAOQ4/Zn-0rCdk3Vg/s320/lokaho+jagrut+vha.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एक सनदी अधिकारी सौ. लीना जैन यांनी देशातील विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि जनताद्रोही आहे, हेच त्यांच्या पुढे दिलेल्या सूत्रांतून स्पष्ट होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;देशाला खरा धोका कोणापासून ?&lt;/b&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;देशाला चोर, नक्षलवादी आणि आतंकवादी यांच्यापासून धोका नसून उच्चशिक्षित अधिकारी अन् न्यायमूर्ती यांच्या भित्रेपणा आणि अकार्यक्षमता यांपासून अधिक धोका निर्माण झाला आहे.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;अशांना पद्मभूषण अन् भारतरत्न यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले, तर त्या पुरस्कारांचा अपमान होईल.&lt;/div&gt;&lt;b&gt;राज्यकर्त्यांनो, सुरक्षा यंत्रणेच्या या अपयशाविषयी स्पष्टीकरण द्या !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;१. देशात सुरक्षा असतांना अतिरेकी येतातच कसे ? &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;२. बनावट परवाने अणि पारपत्रे (पासपोर्ट अन् व्हिसा) कोणाच्या आशीर्वादाने मिळतात ? ३. नक्षलवाद्यांना शस्त्रे कोण पुरवते ?&amp;nbsp; - सौ. लीना जैन, एक सनदी अधिकारी&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8635294148392068538?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8635294148392068538'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8635294148392068538'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2124.html' title='राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-3frEtHS0Ghc/TyWBVefgKYI/AAAAAAAAOQ4/Zn-0rCdk3Vg/s72-c/lokaho+jagrut+vha.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1898968452948296354</id><published>2012-01-30T00:05:00.006+05:30</published><updated>2012-01-30T00:05:00.751+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='साधकांना सूचना'/><title type='text'>साधकांना सूचना</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;सनातन संस्था मोक्षास जाणार नसून साधकांना मोक्षास जायचे आहे, याची सतत जाणीव ठेवा ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अंतर्गत शुद्धीकरण चळवळ चालू आहे. त्यातून साधकांचे दोष आणि चुका लक्षात येत आहेत. साधकांमधील दोषांमुळे त्यांची व्यष्टी साधना आणि कार्य यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक वर्षे सेवा करूनही साधकांनी स्वतःत साधकत्व निर्माण केले नाही. केवळ कार्याकडे लक्ष दिल्याने ते ‘साधक’ न होता ‘कार्यकर्ते’ झाले आहेत. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; कार्य वाढल्यामुळे संस्था मोक्षास जाणार नसून ‘कार्य हे साधकांना मोक्षाप्रत घेऊन जाण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी उपलब्ध करून दिलेले साधनेचे एक माध्यम आहे’, याचे कार्यकर्त्यांनी सतत भान ठेवणे आवश्यक आहे. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; शाळेमध्ये ज्याप्रमाणे शिक्षक बुद्धीवान विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष देतात, त्याचप्रमाणे ज्यांच्यात ईश्वरप्राप्तीची तळमळ असेल, त्यांनाच संत मार्गदर्शन करतील. संभाजीनगर येथील संस्थेचे कार्य आपण बंद केले आहे; परंतु साधनेसाठी प्रयत्न करणारे तेथील श्री. शरद चावडा, तसेच श्री. महेश देशपांडे आणि त्यांची पत्नी सौ. कल्पना देशपांडे यांच्यासाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साधनेसाठी प्रयत्न करणार्‍यांवरच गुरूंची कृपा असते, हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल.’&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - श्री.(पू.) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1898968452948296354?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1898968452948296354'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1898968452948296354'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2047.html' title='साधकांना सूचना'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4072954386341155385</id><published>2012-01-30T00:04:00.006+05:30</published><updated>2012-01-30T00:04:00.086+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हिंदु जनजागृती समिती'/><title type='text'>हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;‘व्हॅलेंटाईन डे’ या पाश्चात्त्य कुप्रथेच्या विरोधात प्रबोधनासाठी&amp;nbsp; प्रसारसाहित्य उपलब्ध !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; तरुण वर्गामध्ये ‘१४ फेब्रुवारी’ या दिवशी पाश्चात्त्यांच्या नीतीहीन चंगळवादाचे अनुकरण असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने त्या विरोधात प्रबोधनासाठी खालील प्रसारसहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध केले आहे, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. &lt;br /&gt;१. ‘ए-५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक &lt;br /&gt;२. सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा २.२५ फूट ² ३ फूट आकारातील फलक&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4072954386341155385?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4072954386341155385'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4072954386341155385'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6944.html' title='हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2926241370564706419</id><published>2012-01-30T00:03:00.004+05:30</published><updated>2012-01-30T00:03:00.794+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>पराभूत मनोवृत्तीचे सुशिक्षित हिंदू !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘इंग्रजांनी भारतावर राज्य चालू केल्यावर ते मुसलमानांच्या धर्मनिष्ठेत पालट करू शकले नाहीत; पण हिंदूंच्या धर्मनिष्ठा डळमळीत करण्यात त्यांना अतिशय यश मिळाले. ज्या सुशिक्षित हिंदूंकडून हिंदूंना मार्गदर्शनाची अपेक्षा होती, त्याच आंग्लाळलेल्या हिंदूंचा धर्माभिमान नष्ट झाला होता. याचे एक उदाहरण म्हणजे जेव्हा इंग्रज किंवा मुसलमान हिंदूंना विचारायचे, ‘आमच्या धर्मात बायबल किंवा कुराण हा धर्मग्रंथ आहे. तुमच्या हिंदु धर्माचा धर्मग्रंथ कोणता ?’ यावर ते काही बोलू शकायचे नाहीत. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;पुढे त्यांनी ओढूनताणून ‘श्रीमद्भगवतगीता’ हा आमचा धर्मग्रंथ आहे’, असे सांगायला सुरुवात केली. त्यांना सांगता आले नाही की, ईश्वर एका ग्रंथात मावू शकत नसल्यामुळे हिंदु धर्मात लाखो धर्मग्रंथ आहेत. तुमच्या धर्माप्रमाणे एकच ग्रंथ नाही ! प्रत्येक रुग्णाला एकच औषध दिले जात नाही. आजाराप्रमाणे औषध दिले जाते. त्याचप्रमाणे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके ईश्वरप्राप्तीचे साधनामार्ग असल्याने हिंदु धर्मात लाखो धर्मग्रंथ आहेत. अन्य धर्माप्रमाणे एकच ग्रंथ नाही ! हिंदु राष्ट्रातील हिंदू हे छातीठोकपणे सांगतील.’ &lt;b&gt;- डॉ. आठवले&lt;/b&gt; (पौष कृ. ९, कलियुग वर्ष ५११३ (१७.१.२०१२))&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2926241370564706419?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2926241370564706419'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2926241370564706419'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8100.html' title='पराभूत मनोवृत्तीचे सुशिक्षित हिंदू !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5515034267276529391</id><published>2012-01-30T00:02:00.004+05:30</published><updated>2012-01-30T00:02:00.610+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>अखंड सहजावस्थेत असणारे आणि साधकभावानेच वावरणारे सनातनचे संत !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-7fQhSbZ3W7E/TyV_FH-UldI/AAAAAAAAOQo/-XG1jO1kDKo/s1600/melava.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="168" src="http://1.bp.blogspot.com/-7fQhSbZ3W7E/TyV_FH-UldI/AAAAAAAAOQo/-XG1jO1kDKo/s320/melava.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&amp;nbsp;या सोहळ्याच्या वेळी संत आणि प.पू. डॉक्टर यांच्या बसण्याची&amp;nbsp;रचनाही&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;अशा पद्धतीने केली होती की,&amp;nbsp;याच जन्मात क्रियमाण वापरून संत झालेले&amp;nbsp;पू. बाबा (सदानंद) नाईक (डावीकडून पहिले) आणि पू. महादेव नकातेकाका (उजवीकडून पहिले) हे&amp;nbsp;प.पू. डॉक्टरांच्या जवळ आले होते. क्रियमाण आणि पूर्वजन्मीची साधना हे दोन्ही लाभलेले पू. अतुल दिघे आणि&amp;nbsp;पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ&lt;/div&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&amp;nbsp;हे दोघे त्यानंतर बसले होते आणि पूर्वजन्मीच्या साधनेचे पाठबळ लाभल्यामुळे&amp;nbsp;साधना सुलभ&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&amp;nbsp;झालेल्या पू. अनुराधा वाडेकर आणि पू. संदीप आळशी हे सर्वांच्या मधे बसले होते.)&lt;/div&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;b&gt;सनातनच्या सहा संतरत्नांनी प.पू. डॉक्टरांच्या उपस्थितीत एकमेकांशी साधलेला संवाद !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; संत कसे दिसतात, कसे बोलतात, ते एकमेकांशी संभाषण कसे करतात, यांविषयी साधकांना, तसेच समाजालाही कुतूहल असते. सध्या समाजात वावरणारे संत सातत्याने इतरांना काहीतरी शिकवण्याच्या भूमिकेतच असतात आणि ते त्यांचा आहार, विहार, रहाणे अन् वेशभूषा या सर्वच विषयांत वेगळेपणा जपतात. त्यामुळे संत म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करणारे; प्रवचन, कीर्तन आदी करून समाजाला मार्गदर्शन करणारे, असेच चित्र सामान्यजनांच्या डोळ्यांसमोर येते.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;संत कसे बोलतात, वागतात, ते एकमेकांशी कसे संभाषण करतात, हे समजावे, यासाठी २१.१.२०१२ या दिवशी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. महादेव नकातेकाका, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. अनुराधा वाडेकर आणि पू. संदीप आळशी या सनातनच्या संतांनी अन् पू. अतुल दिघे या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांनी एकमेकांशी केलेल्या संभाषणाचे चित्रीकरण करण्यात आले. हे संभाषण प.पू. डॉ. जयंत आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी त्यांनाही संतांनी काही प्रश्न विचारले.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;समाजात जे संतांचे रूप दिसते, त्याला हे संत अपवाद आहेत. संतपद गाठले, तरी अहं अल्प असल्याने साधकांमध्ये सहजतेने वावरणारे किंबहुना स्वतः साधकभावातच रहाणारे सनातनच्या शिकवणीनुसार साधना करणारे हे संत म्हणजे विश्वातील एकमेवाद्वितीय उदाहरण आहे, याचीच प्रचीती या सोहळ्याच्या वेळी साधकांनी घेतली. या संभाषणाच्या आरंभाला प.पू. डॉक्टरांनी या संभाषणाचा उद्देश स्पष्ट केला. हा उद्देश आणि संतांचे संभाषण येथे देत आहोत. (लेखांक १)&lt;br /&gt;&lt;b&gt;१. सनातनच्या शिकवणीनुसार साधना करणार्‍या ६ संतांशी केलेल्या संभाषणाचा उद्देश&lt;br /&gt;१ अ. संत दिसती वेगळाले ।&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; संतच काय, तर जगातील सर्वच माणसे, प्राणी, पशू-पक्षी इतकेच नव्हे, तर झाडे-झुडपेही निरनिराळी दिसतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या नियमानुसार कर्मयोग, हठयोग, कुंडलिनीयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी विविध योगमार्गांनी साधना करणारे असतात. तेही निरनिराळे दिसतात. एखाद्या संप्रदायातील संतही निरनिराळे दिसतात. याचप्रमाणे ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करणारे संतही प्रकृतीनुसार निरनिराळे दिसतात. त्यांचे बोलणे, चालणे आणि वागणेही व्यक्तीव्यक्तीतील भेदांप्रमाणे निरनिराळे असते. स्थूलदेह निरनिराळे दिसतात, तसेच मनोदेह म्हणजे मन, कारणदेह म्हणजे बुद्धी आणि महाकारणदेह म्हणजे अहं प्रत्येकातच निरनिराळे आहेत. असे असले, तरी या सर्व संतांमध्ये भाव आहे. हा त्यांच्यातील एक समान गुण आहे. पुढे मोक्षाला गेल्यावर स्थूलदेह सोडून अन्य सर्वच देहांचा लय झाल्याने त्यांच्यात एकसारखेपणा येतो, म्हणजेच ते अद्वैतावस्थेत जातात. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सार काय, तर ‘संत असूनही हे असे का बोलतात, वागतात’, याचा विचार करू नये, तर ते सांगतील तसे करावे आणि आज ‘संतांची मांदियाळी’ म्हणजे काय, ते अनुभवावे !&lt;br /&gt;&lt;b&gt;१ आ. सनातनच्या आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांचे वैशिष्ट्य&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सनातन एक संप्रदाय नसल्याने त्यातील साधक त्याच्या प्रकृतीनुसार साधना करून संतपदाला पोहोचतात. याची पुढील काही उदाहरणे आहेत. &lt;br /&gt;&lt;b&gt;१. पू. संदीप आळशी : &lt;/b&gt;ग्रंथ आणि कला या विभागांतील सेवा परिपूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याने संत झाले.&lt;br /&gt;&lt;b&gt;२. पू. अनुराधा वाडेकर :&lt;/b&gt; तीव्र त्रास असूनही त्यावर मात करून संत झाल्या. &lt;br /&gt;३. पू. मुकुल गाडगीळ : मी बीजरूपात सांगितलेली एक-दोन वाक्ये एखाद्या परिच्छेदात इतक्या चांगल्या तर्‍हेने स्पष्ट करतात की, मलाही तसे करता येणार नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;४. एस्.एस्.आर्.एफ्.चे पू. अतुल दिघे :&lt;/b&gt; विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही त्यांनी १० वर्षांतच संतपद प्राप्त केले. &lt;br /&gt;&lt;b&gt;५. पू. नकातेकाका : &lt;/b&gt;यांना स्वभावदोषांमुळे घरी पाठवले, तरी त्यांनी एकलव्याप्रमाणे साधना करून संतपद प्राप्त केले. &lt;br /&gt;&lt;b&gt;६. पू. बाबा नाईक :&lt;/b&gt; अशिक्षित असूनही केवळ भावाच्या बळावर संत झाले. &lt;br /&gt;१ इ. संतांची बैठकव्यवस्था माझ्या दोन्ही बाजूंना वयाने अन्य संतांपेक्षा जास्त वय असलेले पू. बाबा नाईक आणि पू. नकातेकाका बसले आहेत. त्यांच्यानंतर मध्यम वयोगटातील पू. अतुल दिघे आणि पू. मुकुल गाडगीळ बसले आहेत आणि त्यांच्यानंतर वयाने इतर संतांपेक्षा सर्वांत कमी वय असलेले पू. अनुराधा वाडेकर आणि पू. संदीप आळशी बसले आहेत. ते अशा तर्‍हेने बसण्याचे कारण हे की, सर्वांत कमी वय असलेले पू. अनुराधा वाडेकर आणि पू. संदीप आळशी हे गेल्या जन्मीच्या साधनेमुळे ४० वर्षे वयाच्या आतच संत झाले. मध्यम वयोगटातील पू. अतुल दिघे आणि पू. मुकुल गाडगीळ हे ४० ते ५० वर्षे या वयोगटातील आहेत. त्यांची गेल्या जन्मीची साधना आहे. त्याशिवाय त्यांनी या जन्मातही चांगली साधना केली. जास्त वय असलेले पू. बाबा नाईक आणि पू. नकातेकाका वयाच्या ६० वर्षांनंतर खूप साधना करून संत झाले. म्हणजेच त्यांनी या जन्मात क्रियमाण कर्माचा सुयोग्य वापर केला. &lt;br /&gt;&lt;b&gt;क्रियमाण कर्माचे महत्त्व :&lt;/b&gt; गेल्या जन्मातील प्रारब्धानुसार काय घेऊन आलो, यापेक्षा या जन्मात काय क्रियमाण कर्म केले, हे जास्त महत्त्वाचे असते. एखादा गर्भश्रीमंत असला, तर त्यापेक्षा स्वतःच्या श्रमाने श्रीमंत होईल, तो जास्त महत्त्वाचा असतो; म्हणूनच क्रियमाण कर्माचा सुयोग्य वापर करणारे पू. बाबा नाईक आणि पू. नकातेकाका आज माझ्या बाजूला बसले आहेत !&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;b&gt; - डॉ. आठवले &lt;/b&gt;(पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२))&lt;br /&gt;&lt;b&gt;१ ई. संतांची वैशिष्ट्ये &lt;br /&gt;१ ई १. साधना : &lt;/b&gt;साधकावस्थेत केलेली साधनाच संत पुढे चालू ठेवतात. त्यातील महत्त्वाचा भेद म्हणजे आता त्यांची साधना स्वतःसाठी, म्हणजे व्यष्टीसाठी नाही, तर समष्टीसाठी होऊ लागते. &lt;br /&gt;&lt;b&gt;१ ई २. मार्गदर्शन :&lt;/b&gt; कोणाच्या समस्या कशा सोडवायच्या, वाईट शक्तींच्या त्रासासाठी कोणते उपाय सांगायचे, हे त्यांना कोणाला विचारावे लागत नाही. ते आतून उत्स्फूर्तपणे सुचते. याचे कारण हे की, ते आता ईश्वराच्या अनुसंधानात सतत असतात. त्यामुळे त्यांना ईश्वराकडून उत्तर मिळते. &lt;br /&gt;&lt;b&gt;- डॉ. आठवले&lt;/b&gt; (पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२))&lt;br /&gt;&lt;b&gt;२. संतांचे एकमेकांशी आणि प.पू. डॉक्टरांशी झालेले संभाषण&lt;br /&gt;२ अ. ‘प.पू. डॉक्टरांमुळेच संतपद मिळाले’, अशी कृतज्ञता असणारे सनातनचे संत ! &lt;br /&gt;पू. नकातेकाका :&lt;/b&gt; अतुलदादा, तुम्ही विदेशातील रज-तमप्रधान वातावरणात राहूनही संतपद कसे प्राप्त केले ? &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. अतुलदादा :&lt;/b&gt; प.पू. डॉक्टरांमुळेच संतपद प्राप्त झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कृती केली. &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. नकातेकाका :&lt;/b&gt; हो, खरेच ! गुरुकृपेचा ओघ असल्याविना काही नाही. गुरूंंची महती काय वर्णावी ?&lt;br /&gt;&lt;b&gt;पू. अतुलदादा :&lt;/b&gt; मी प.पू. डॉक्टरांच्या ‘शंकानिरसन भाग १ ते ५’ या मार्गदर्शनांच्या ध्वनीफिती ऐकल्या. &lt;br /&gt;त्यामध्ये पूर्ण अध्यात्मशास्त्र आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने त्या ऐकल्या, तरी त्यांची निश्चितपणे साधना होईल.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; काका, (पू. नकातेकाका) तुम्ही आश्रमात आला, तेव्हा मी तुम्हाला पाठमोरे पाहिले. तुम्ही कानटोपी घातल्यामुळे मी तुम्हाला ओळखले नाही; मात्र तुम्ही पाठमोरे असतांना मला बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) आठवण झाली. &lt;br /&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टर :&lt;/b&gt; हो, आता त्यांचा (पू. नकातेकाकांचा) स्थूल देहही काही प्रमाणात प.पू. बाबांसारखाच झाला आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. नकातेकाका :&lt;/b&gt; ताई, तुम्ही संतपद कसे प्राप्त केले ? &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. अनुताई :&lt;/b&gt; मी गेल्या १३ वर्षांपासून साधना करत आहे. या काळात प्रत्येक टप्प्यावर प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन मला मिळत गेले. ‘स्वतःचे भले कशात आहे, हे स्वतःला कळत नाही. त्यामुळे इतर कोणी सांगतात, त्याप्रमाणे तरी कृती करावी’, असे मला वाटायचे. तीव्र त्रास होत असतांना प्रत्येक वेळी मला माझा पुनर्जन्म झाला, असेच वाटले आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ. संतांना ‘ते संत झाले आहेत’, हे कळू न देणार्‍या पू. अनुतार्इंच्या उदाहरणातून ‘सर्व संत हुशार असतात’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पू. अनुताई पू. नकातेकाका यांना उद्देशून म्हणाल्या, ‘‘काका, तुम्ही संत झाल्याचे घोषित केले, तेव्हा तुमच्या तोंडवळ्यावर सहजता होती आणि तुमच्यात साक्षीभाव जाणवला.’’ त्यावर पू. नकातेकाका म्हणाले, ‘‘अनुताई यांच्या मार्गदर्शनामुळे सोलापूर येथील सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन अधिकच चांगले झाले. अनुताई यांचे साधकांना मार्गदर्शन असल्याचे सांगून तेथे मी संत झाल्याचे घोषित केले गेले.’’ त्यानंतर पू. अतुलदादा यांनीही ते स्वतः विदेशी साधकांच्या कार्यशाळेच्या आयोजनात असूनही ते संत म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे कसे लपवण्यात आले, ते सांगितले. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पू. अनुताईची ही हुशारी पाहून प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘हुशार आहे ना ? संत हुशारच असतात. या उदाहरणांवरून तर संतही एकमेकांना फसवू शकतात, हेही लक्षात आले !’’&lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ १. प.पू. डॉक्टरांनी खिस्ताब्द १९९८ मध्येच पू. अनुताई यांना ‘तुम्ही संत होणार’, असे सांगितले असणे : &lt;/b&gt;या अनुषंगाने सनातनच्या शीव, मुंबई येथील गुरुकुलातील साधक आणि आताचे संत पू. संदीप आळशी यांनीही पू. अनुताई यांच्याविषयीच्या शीव गुरुकुलातील आठवणींना उजाळा दिला. पू. संदीपदादांनी प.पू. डॉक्टरांच्या ‘अनु अधिक पुढे जाणार’ या संकल्पाचा पुनरुच्चार केला. त्यावर पू. अनुताई म्हणाल्या, ‘‘मी खिस्ताब्द १९९७ मध्ये साधनेत आले. त्या वेळी मला साधना, संत असे काहीच कळत नव्हते. खिस्ताब्द १९९८ मध्ये मला प.पू. डॉक्टरांनी ‘‘तुम्ही संत होणार’’, असे सांगितले होते. त्या वेळीच मी संत होण्यासाठी प.पू. डॉक्टरांचा संकल्प झाला होता. त्यामुळे संत, साधना असे काही कळत नसले, तरी त्या संकल्पासाठी मी प्रयत्न केले.’’ &lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ. सातत्याने इतरांकडून शिकणारे पू. गाडगीळकाका आणि पू. अतुलदादा ! &lt;br /&gt;पू. गाडगीळकाका :&lt;/b&gt; अतुलदादा, विदेशात तुम्हाला मार्गदर्शन करणारे कोणीही नसतांना तुम्ही साधनेचे प्रयत्न कसे केले ?&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. अतुलदादा : &lt;/b&gt;आपण उन्नतांचे आज्ञापालन केल्यावरच गुरु आपल्या जीवनात येतात, हे कळल्यापासून गुरुदेवांची कृपा संपादन करण्यासाठी मी प्रयत्न करत गेलो. सनातनचे ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’ आदींमध्ये प्रसिद्ध होणार्‍या सूत्रांतील साधनाविषयक माहिती आणि साधकांच्या माध्यमातून कळणारे त्यांचे साधनेचे प्रयत्न यांवर मी कृती करत गेलो.&lt;br /&gt;&lt;b&gt;पू. गाडगीळकाका :&lt;/b&gt; ईश्वरेच्छेने कसे वागायचे ? &lt;br /&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टर :&lt;/b&gt; ग्रंथ, सनातनची नियतकालिके आणि ध्वनीचित्रफिती यांमध्ये सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे कृती करणे, ही ईश्वरेच्छाच आहे ! तसेच प्रयत्न करायचे !&lt;br /&gt;&lt;b&gt;पू. अतुलदादा :&lt;/b&gt; गाडगीळकाका, मला तुम्ही आरंभीपासूनच आनंदी वाटता. तुम्हाला कधी ताण घेतलेले किंवा काळजी करतांना मी पाहिलेले नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. गाडगीळकाका :&lt;/b&gt; चिंता करण्याचा माझा स्वभावच नाही. तसेच फारसा ताण घेण्याचे प्रसंगच माझ्यावर आले नाहीत. काहीही प्रसंग घडले, तरी मला ताण येत नाही. माझे मन निर्मळ असल्यामुळे मला पाहून सर्वांनाच आनंद होतो. &lt;br /&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टर :&lt;/b&gt; यावरून तुम्हा दोघांचीही (पू. गाडगीळकाका आणि पू. अतुलदादा) पूर्वजन्मीची साधना असल्याचे लक्षात येते. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ई. ‘हे संत आहेत’, असे इतरांना ओळखता आले नाही, तर तेच खरे संत !’ असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे&lt;br /&gt;पू. संदीपदादा :&lt;/b&gt; विभागात साधकांकडून चुका होतात, तेव्हा बैठका घेऊन त्यांना ‘फलकावर चुका लिहा आणि प्रायश्चित्त घ्या’ आदी सांगावे लागते. काल विभागातील फलकावर ‘चुका टाळून संतांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करूया’, असे लिहिलेले होते. ते वाचल्यावर जाणीव झाली की, आपण कधी त्या दृष्टीने (संत असल्यासारखे) स्वतःकडे पहातच नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टर :&lt;/b&gt; असे पहाणे होत नाही, हीच सहजावस्था होय ! संत आहेत, असे इतरांना ओळखता आले नाही, तेच खरे संत ! समाजातील महाराजांसारखे आपले होऊ लागले की, आपली घसरगुंडी होणार, हे निश्चित ! &lt;br /&gt;&lt;b&gt;२ उ. संतांच्या मनात सहज विचार येत नसून आलेले विचार ही ईश्वरेच्छाच असणे&lt;br /&gt;पू. अतुलदादा : &lt;/b&gt;संदीपदादा, तुमचे एखाद्या साधकाविषयी चांगले मत असेल किंवा ‘हा फार चुका करतो’, असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याचा त्या साधकावर काही परिणाम होतो का ? &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. संदीपदादा :&lt;/b&gt; त्यासाठीच बैठका घेतो. त्यामुळे साधक चुका टाळण्यासाठी प्रयत्न करतात. (प.पू. डॉक्टरांना उद्देशून) आपल्या मनात विचार येतात, त्याचा त्या साधकाच्या प्रगतीवर काही परिणाम होतो का ? &lt;br /&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टर : &lt;/b&gt;संतांच्या मनात सहज विचार येत नाहीत. ती ईश्वरेच्छाच असते. त्यामुळे परिणाम होतो. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ ऊ. संतांना राग येत नाही, या संदर्भातील सूत्रे&lt;br /&gt;पू. गाडगीळकाका :&lt;/b&gt; मला साधकांना चुका सांगतांना त्यांचा राग येत नाही. उलट आनंदच वाटतो. &lt;br /&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टर :&lt;/b&gt; मग खोट्या रागाचे नाटक करता कि नाही ? बाबा (प.पू. भक्तराज महाराज) नाही का सगळ्यांना रागवायचे, काठीने मारायचेही; मात्र मार खाणार्‍याला त्या काठीचा स्पर्श अगदी फुलासारखाच वाटायचा ! &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. गाडगीळकाका &lt;/b&gt;(पू. नकातेकाका यांना उद्देशून)&lt;b&gt; :&lt;/b&gt; तुम्ही रागावर नियंत्रण कसे मिळवले ? &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. नकातेकाका : &lt;/b&gt;जे काही केले ते प.पू. गुरुदेवांनीच केले. कळशी पाण्यात बुडतांना कसा आरंभी बुडबुड असा आवाज येतो. नंतर मात्र तो आवाज थांबतो. तसेच माझ्या संदर्भात झाले. &lt;br /&gt;&lt;b&gt;प.पू. डॉक्टर :&lt;/b&gt; काका, तुम्हाला असे एखाद्या कीर्तनकारासारखे इतके चांगले कसे काय बोलता येते ? कि हीपण गुरुदेवांचीच कृपा ! &lt;br /&gt;&lt;b&gt;पू. अनुताई :&lt;/b&gt; नकातेकाका अतिशय छान बोलतात. त्यांचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते. (क्रमशः)&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5515034267276529391?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5515034267276529391'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5515034267276529391'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8678.html' title='अखंड सहजावस्थेत असणारे आणि साधकभावानेच वावरणारे सनातनचे संत !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-7fQhSbZ3W7E/TyV_FH-UldI/AAAAAAAAOQo/-XG1jO1kDKo/s72-c/melava.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5460229104314676833</id><published>2012-01-30T00:01:00.002+05:30</published><updated>2012-01-30T00:01:00.352+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='संपादकीय'/><title type='text'>पत्रकारितेवरील प्रतिक्रिया !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-APJIEJjhnZI/Td-xEhyfT5I/AAAAAAAAI8o/dGuh0CwlKPQ/s1600/sampadakiya.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-APJIEJjhnZI/Td-xEhyfT5I/AAAAAAAAI8o/dGuh0CwlKPQ/s1600/sampadakiya.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबईतील प्रसिद्ध दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयावर काल शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांनी आक्रमण केले. ‘अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे’, अशा आशयाचे वृत्त मटाने प्रसिद्ध केल्याने अडसूळ यांच्या समर्थकांनी हे आक्रमण केले, असे प्रथमदर्शनी दिसते. या आक्रमणानंतर ‘कायदा हातात घेणे कसे चुकीचे आहे’, इथपासून ‘हे पत्रकारितेवरील आक्रमण आहे, या घटनेचा निषेध केला पाहिजे, याला उत्तरदायी असणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल’, येथपर्यंतच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;या प्रतिक्रिया पाहिल्यावर या आक्रमणामागील कारण शोधण्याचा कोणीही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही. ‘लोकशाहीमध्ये स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. वृत्ताविषयीची बाजू लोकशाहीमार्गाने मांडता येऊ शकते. कार्यालयात घुसून तोडफोड करणे अत्यंत अशोभनीय आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांचे म्हणणे अत्यंत योग्य आहे. मुळात घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यास अडसूळ समर्थक कार्यालयावर आक्रमण करण्यास गेलेच नव्हते. प्रसिद्ध झालेल्या वृत्ताविषयीचा निषेध नोंदवण्यासाठी सनदशीर मार्गाने निवेदन घेऊन ते कार्यालयावर गेले होते. जातांना त्यांच्या हातात निषेधाचे फलक आणि काळे झेंडे होते. कार्यालयाबाहेरील सुरक्षारक्षकांनी निदर्शकांना धक्काबुक्की केल्यामुळे ते संतप्त झाले आणि त्यांनी कार्यालयाच्या स्वागतकक्षाची तोडफोड केली. निदर्शकांकडील निवेदन स्वीकारण्यास मटाचे संपादक आले असते, तर पुढील घटना टळू शकली असती. याचाच अर्थ सनदशीर मार्गाने निषेध नोंदवणार्‍यांच्या भावना समजून न घेता उलट त्यांना विरोध केला, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे यातून लक्षात येते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;समस्या कायदा हातात घेऊनच सोडवायच्या का ?&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुळात ही घटना घडण्याच्या कारणाकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या संदर्भात गटा-तटांच्या राजकारणापासून ते पक्ष फोडाफोडीपर्यंतच्या घटना घडत आहेत. या फोडाफोडीतूनच मोठ्या पक्षाचा एक खासदार फुटणार असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केले आणि त्यावर तर्कवितर्कांना उधाण आले. यातूनच मटाने अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेचे वृत्त दिले. पत्रकारितेच्या प्राथमिक नियमांचे उल्लंघन करत हे वृत्त देण्यात आले. या संदर्भात अडसूळ यांची प्रतिक्रिया घेण्यात आली नाही, अशी टीका स्वतः अडसूळ यांनीही केली. आता अडसूळ मटाच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूहानीचा दावा ठोकणार आहेत. तसेच ते प्रेस काऊन्सीलकडेही तक्रार करणार आहेत. मटाचे संपादक अशोक पानवलकर यांनी अडसूळ यांच्याकडे खातरजमा करून घेतली नाही, ही चूक मान्य केली आहे. पानवलकर यांनी प्रामाणिकपणे चूक मान्य केली, हे योग्य झाले. नाहीतर स्वतःला अधिक समजते, या आविर्भावात वागणारे सध्याचे पत्रकार आणि संपादक ‘आपण कधीच चुकत नाही’, असे म्हणतात. या घटनेला अन्य वर्तमानपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी शिवसेनाद्वेष न दाखवता पाहिले हेही योग्य झाले. या घटनेवरून पत्रकारांना त्यांची चूक लक्षात आली आहे, हे लक्षात येत आहे. याचाच अर्थ सनदशीर मार्गाने जे होत नाही, ते कायदा हातात घेतल्यावर होते, असेच म्हणायचे का, असा प्रश्न निर्माण होतो. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदूंच्याही भावनांची दखल घ्या !&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य या नावाखाली आज वर्तमानपत्रांतून आणि वृत्तवाहिन्यांवरून हिंदूंच्या देवता, परंपरा, संस्कृती आणि संघटना यांची अपकीर्ती करणारी वृत्ते प्रसिद्ध केली जातात. हिंदू सहिष्णु असल्याने याच्या विरोधात सनदशीर मार्गाने एखादी प्रतिक्रिया उमटते. त्यामुळे वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या त्याची दखल घेत नाहीत. भविष्यात असा प्रकार चालू राहिला, तर सहिष्णु हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांचा उद्रेक होऊ शकतो आणि मग हिंदूंच्या भावनांची दखल घेतली जाऊ शकते. असे होऊ नये, यासाठी प्रसारमाध्यमांनी मटाच्या घटनेवरून शहाणे होण्याची आवश्यकता आहे. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5460229104314676833?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5460229104314676833'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5460229104314676833'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_30.html' title='पत्रकारितेवरील प्रतिक्रिया !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-APJIEJjhnZI/Td-xEhyfT5I/AAAAAAAAI8o/dGuh0CwlKPQ/s72-c/sampadakiya.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2226650637469958533</id><published>2012-01-29T00:40:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:40:00.183+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>१९७१ मध्ये पाक सैन्याच्या लष्करी कारवाईत ३० लक्ष हिंदूंची सामूहिक कत्तल !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: red;"&gt;हिंदूंनो, बांगलादेश युद्धाचा विजय लक्षावधी हिंदूंच्या प्राणत्यागाने अन् लक्षावधी हिंदु महिलांचे शील गमावून मिळालेला आहे, हे भीषण सत्य लक्षात घ्या !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;हिटलरने ६० लक्ष ज्यूंची हत्या केली, हा इतिहास ज्यू आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या खिस्ती राष्ट्रांनी सार्‍या जगाला सांगितला आहे. ज्यूंच्या या सामूहिक हत्याकांडाला साहाय्य करणार्‍या जर्मन सैन्यातील अधिकार्‍यांना आणि त्या काळातील नेत्यांना शोधून काढून शिक्षा देण्यात आल्या आहेत. अजूनही त्या वेळच्या ज्यूंच्या हत्याकांडाला कारणीभूत असलेला नेता अथवा अधिकारी मिळाला, तर त्याला न्यायालयात खेचले जाते. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या उलट खिस्ताब्द १९४७ या वर्षी आणि १९७१ या वर्षी लक्षावधी हिंदूंचा सामूहिक नरसंहार मुसलमानांनी केला. या विरोधात आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने कधीही आवाज उठवलेला नाही, अथवा या जिहाद्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. ‘जगाचे पोलीस’ अशी भूमिका वठवण्यात आघाडीवर असलेल्या अमेरिकेने ज्यूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले; मात्र हिंदूंच्या या हत्याकांडाविषयी ती मूग गिळून गप्पच आहे. पुन्हा एकदा भारतातील निधर्मी राज्यकर्त्यांनी आणि जगातील महासत्तांनी हिंदूंना जगण्याचा अधिकार नाही, हेच यातून दाखवून दिले आहे. ही स्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !&lt;br /&gt;&lt;b&gt;ढाका -&lt;/b&gt; पाक सैन्याने १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये केलेली लष्करी कारवाई फक्त पूर्व पाकिस्तानमधील बंडखोरांनी बळकावलेला प्रदेश मुक्त करणे एवढ्या पुरतीच सीमित नव्हती, तर येथील हिंदूंचा वंशविच्छेद घडवून आणणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. पाक सैन्याने या कारवाईच्या वेळी ३० लक्ष हिंदूंची कत्तल केली. हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार केले आणि बालकांचीही अमानुष हत्या केली. बांगलादेशच्या उत्तरेकडे असलेला ठाकूरगाव जिल्हा या घटनेचा पुरावा आहे. &lt;b&gt;(प्रसंग कोणताही असो पाक शासन आणि जिहादी मुसलमान त्याचा वापर हिंदूंचा वंशविच्छेद करण्यसाठीच करतात, हेच या घटनाक्रमातून दिसून येते ! - संपादक) &lt;/b&gt;याविषयी कोणाला अधिक माहिती हवी असेल, तर ते अमेरिकेचे सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी पाक सैन्याने केलेल्या हिंदूंच्या वंशविच्छेदावर लिहिलेला अहवाल पाहू शकतात. केनेडी यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील सर्व राज्यांत स्वतः प्रवास करून युद्धाच्या वेळी बांगलादेशमधून भारतात आलेल्या शरणार्थींच्या यातना समजून घेतल्या आहेत. त्यांनी या युद्धात अमेरिकेच्या पाकला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी हा अहवाल शरणार्थींसाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयीन समितीकडेही सोपवला आहे. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबीर रहमान यांनीही खिस्ताब्द १९७१ च्या युद्धात ३० लाख लोकांना ठार मारण्यात आले आहे, असे अनेकदा म्हटले आहे. या ३० लाख नागरिकांमध्ये बहुतांश हिंदु होते, हे वेगळे सांगायला नको !&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २३ एप्रिल १९७१ या दिवशी बांगलादेशच्या ठाकूरगाव जिल्ह्यातील जथिभंगा गावामध्ये पाक लष्कराने जमात-ई-इस्लामी यासारख्या मुसलमान संघटनेच्या साहाय्याने ३ सहस्र हिदूंची कत्तल केली होती. या गावातील सर्व हिंदु पुरुषांना एका रांगेत उभे करून पाक लष्कराने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर त्यांची हत्या केली. तसेच लहान मुलांनाही ठार मारले. या विषयीचे पुरावे आता उघड झाले आहेत. बांगलादेशच्या अवामी लीग शासनाने त्या गावात त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले आहे. &lt;b&gt;(बांगलादेश, पाक या देशांत हिंदूंवर होणारा अत्याचार त्या वेळी भारतीय राज्यकर्त्यांना दिसला नाही आणि आजही दिसत नाही ! आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्यांने पाकच्या शासनाचा हा गुन्हा युद्धगुन्हा असून त्यांना शासन व्हायला हवे, असे म्हटलेले नाही. पॅलेस्टाईन आणि कोसोव्हा येथील मुसलमानांसाठी गळे काढणार्‍या भारतातील निधर्मीवाद्यंना आणि मानवाधिकारवाल्यांना हा हिंदूंचा वंशविच्छेद दिसला नाही का ? - संपादक)&lt;/b&gt; पाक लष्कराच्या या अमानुष अत्याचाराचा धसका घेऊन शेजारच्या जगन्नाथपूर, चौखलडी, चंदीपूर, आलनपूर, बसुदेवपूर, गौरीपूर, मिलनपूर, सुखनपुकुरी इत्यादी गावांतील हिंदूंनी भारताकडे धाव घेतली. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २० मे १९७१ या दिवशी पाकला पाठिंबा देणार्‍या रझाकारांनी आणि पाक सैन्याने बांगलादेशमधील चूकनगर येथे १० सहस्र हिंदूंना ठार केले आहे. ही माहिती muktadhara.net/page35 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अमेरिकेचे सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी पाक लष्कराचे हिंदूंवरील हे अत्याचार जगभरात सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. बांगलादेशी निर्वासितांची व्यथा त्यांनी जगासमोर मांडली. पाकला मदत करण्याच्या अमेरिकेच्या धोरणावरही त्यांनी टीका केली होती. ‘क्राईसीस इन साऊथ एशिया’ या त्यांच्या&amp;nbsp; अहवालात त्यांनी ही माहिती उघड केली आहे.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2226650637469958533?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2226650637469958533'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2226650637469958533'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4151.html' title='१९७१ मध्ये पाक सैन्याच्या लष्करी कारवाईत ३० लक्ष हिंदूंची सामूहिक कत्तल !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6176954254918413439</id><published>2012-01-29T00:39:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:39:00.122+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>चीनचा अरुणाचल प्रदेशचे विभाजन करण्याचा डाव</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-55HCAU-9yqg/TpMp4e0JjJI/AAAAAAAAK3s/EhXSSZeYZ-A/s1600/chin-dhoka.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/-55HCAU-9yqg/TpMp4e0JjJI/AAAAAAAAK3s/EhXSSZeYZ-A/s320/chin-dhoka.jpg" width="242" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;चीनकडून दोन वर्षांत भारतीय सीमेत ५०० वेळा घुसखोरी&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b style="color: red;"&gt;हिंदूंनो, कणाहीन काँग्रेसी राज्यकर्त्यांमुळे चीनचा उद्दामपणा वाढत चाललेला आहे, हे लक्षात घ्या अन् ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नवी दिल्ली, २८ जानेवारी - भारत-चीन यांच्यात गेली काही दशके सीमावाद आहे. कावेबाज अन् विस्तारवादी चीनने भारतावर या प्रश्नी दबाव आणण्यासाठी दोन वर्षांत किमान ५०० वेळा भारतात घुसखोरी केली आहे. अलीकडेच उभय राष्ट्रांत सीमाप्रश्नावर झालेल्या १५ व्या फेरीच्या बैठकीमध्ये चीनचे प्रतिनिधी डाई बिंगू यांनी आक्रमकपणे भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेमन यांना विचारले, ‘‘भारताची अरुणाचल प्रदेशचा किती भाग चीनला देण्याची सिद्धता आहे.’’&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; चीनच्या प्रतिनिधीच्या या प्रश्नाने अवाक झालेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाने चर्चा या सूत्रावरून इतर सूत्रावर नेण्याचा प्रयत्न केला; मात्र चीन पुन्हा पुन्हा ‘अरुणाचल प्रदेशचा किती भाग चीनला देणार’, याच सूत्रावर अडून होता. (&lt;b&gt;भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, असे असतांना चीन सीमाप्रश्नावरील चर्चेत भारताच्या राज्याच्या विभाजनाची मागणी करत आहे, हे काँग्रेसच्याच पापाचे फळ होय. नेहरूंनी केलेल्या गंभीर राष्ट्रद्रोही चुकांमुळे आज चीनसारखे राष्ट्र भारताच्या मुळावर उठले आहे. काँग्रेसच्या कणाहीन राज्यकर्त्यांमध्ये चीनसारख्या राष्ट्राचा सामना करण्याची धमकही नाही आणि इच्छाशक्तीही नाही. ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; भारताचे प्रतिनिधी मेनन यांनी चीनला सीमावादाशी संबंधित उभय पक्षांतील कराराची आठवण करून देऊन वादावर तोडगा काढण्यासाठी पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा सर्वच विभागांवर चर्चा करणे आवश्यक आहे, असे सांगितले.&lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; मेनन यांनी चीन-भारत यांच्यात खिस्ताब्द २००५ या वर्षी झालेल्या करारानुसार सीमावर्ती भागात निवास करणार्‍या नागरिकांना विस्थापित करावयाचे नाही, याचीही आठवण करून दिली.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; भारताने उपस्थित केलेल्या या दोन्ही सूत्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चीनने अरुणाचल प्रदेशच्या विभाजनाचेच सूत्र लावून धरले. &lt;b&gt;(चीनचे हे आक्रमक परराष्ट्र धोरणच त्याच्या शत्रूंना नामोहरम करते आहे. भारतीय राज्यकर्ते यातून काही बोध घेऊन नेभळटपणा सोडून देऊन चीनने भारताच्या बळकावलेल्या भूभागाविषयी त्याला ठणकावून सांगतील का ? - संपादक)&lt;/b&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;४. &lt;/b&gt;चीनने भारताच्या ९० सहस्र वर्ग किलोमीटर परिसरावर त्याचा दावा सांगितला आहे. ५. खिस्ताब्द २००३ या वर्षापासून भारत-चीन यांच्यात सीमाप्रश्नावर चर्चा होत आहे; मात्र या चर्चेच्या माध्यमातून अद्यापपर्यंत काहीच साध्य झालेले नाही. उलट उभय देशांतील सबंध बिघडतच चालले आहेत. (&lt;b&gt;चर्चेच्या १५ फेर्‍या होऊनही त्याची फलनिष्पत्ती शून्य आहे, यातच काँग्रेस आणि त्याने आयात केलेली लोकराज्याची प्रणाली या दोन्ही गोष्टी किती कुचकामी आहेत, हेच स्पष्ट होते आहे. राष्ट्र संघटित ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6176954254918413439?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6176954254918413439'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6176954254918413439'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8751.html' title='चीनचा अरुणाचल प्रदेशचे विभाजन करण्याचा डाव'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-55HCAU-9yqg/TpMp4e0JjJI/AAAAAAAAK3s/EhXSSZeYZ-A/s72-c/chin-dhoka.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2548701505467816297</id><published>2012-01-29T00:38:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:38:00.253+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प.पू. डॉक्टर'/><title type='text'>हिंदूंनो, संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘सद्यस्थितीत राष्ट्र आणि धर्म यांवर चोहोबाजूंनी आघात होत असतांना बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना केला तर केवळ तत्कालीक निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही कृती करत नाहीत. हिंदु धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्मरक्षणासाठी प्रवृत्त करणारी एकही संघटना नाही. त्यामुळे धर्मप्रेमींनो, एखादी संघटना येऊन आपल्यावर होणार्‍या आघातांपासून आपले रक्षण करील, अशा भ्रमात न रहाता स्वतः संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !’ - डॉ. आठवले (पौष शु. प्रतिपदा,&amp;nbsp; कलियुग वर्ष ५११३ (२५.१२.२०११))&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2548701505467816297?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2548701505467816297'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2548701505467816297'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4192.html' title='हिंदूंनो, संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6552576949404391874</id><published>2012-01-29T00:37:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:37:00.803+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी अदखलपात्र ठरवणारे दंडविधान आणि पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील ! &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ७८८ वा दिवस ! &lt;br /&gt;२८.१.२०१२ : सकाळी १०.४५ वाजता सनातनच्या आश्रमासमोरून युवक ’बाँब-बाँब’, असे ओरडत गेले.&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदु राष्ट्रात हे दखलपात्र अपराध असतील !&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6552576949404391874?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6552576949404391874'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6552576949404391874'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4132.html' title='समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1537200939646484453</id><published>2012-01-29T00:36:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:36:00.354+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>नक्षलवाद्यांकडून भामरागड पंचायत समितीच्या सभापतीची हत्या</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;नक्षलग्रस्त भारत !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गडचिरोली, २८ जानेवारी - जिल्ह्यातील भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बहादुरशहा आलम आरेवाडा परिसरातून पंचायत समिती निवडणूक लढवत होते. ते काँग्रेस पक्षाशी निगडित होते. त्यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही. अलीकडील काळात राजकीय नेत्याची हत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1537200939646484453?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1537200939646484453'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1537200939646484453'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_236.html' title='नक्षलवाद्यांकडून भामरागड पंचायत समितीच्या सभापतीची हत्या'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5928731671854854612</id><published>2012-01-29T00:35:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:35:00.475+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>इगतपुरी येथून पाक अभिनेत्री लैला खान बेपत्ता</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;आतंकवाद्यांची आणि त्यांच्या हस्तकांची धर्मशाळा झालेला भारत !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा आतंकवादविरोधी पथकाला संशय&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इगतपुरी, २८ जानेवारी - भारतात आलेली पाक अभिनेत्री लैला खान ही इगतपुरी येथून बेपत्ता झाली आहे. आतंकवादविरोधी पथक तिचा शोध घेत आहे. लैला खान हिच्या घरात काही संशयास्पद वस्तू सापडल्याने आतंकवादविरोधी पथक तिच्या मागावर आहे. लैलाचा जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असावा, असा संशय पथकाला आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इगतपुरीतील एका जळालेल्या फार्महाऊसमध्ये लैला रहात होती. या फार्महाऊसमध्ये ‘सॅटेलाईट फोन’चा वापर झाल्याचीही माहिती मिळत आहे. आतंकवादविरोधी पथकाने या बंगल्याची झडती चालू केल्यावर लैला खान गायब झाली. या बंगल्याच्या देखरेखीसाठी प्रकाश मेंगाळ नामक व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती; पण ११ महिन्यांपूर्वी बंगल्यात आलेली लैला खान ही काश्मीरला जात आहे, असे सांगून गेली, पण ती परतलीच नाही. त्यानंतर बंगल्यात काही दिवसांनी रहस्यमयरित्या आग लागली आणि अनेक वस्तू जळून खाक झाल्या. लैलाला भेटण्यासाठी काही काश्मिरी युवक यायचे अशी माहिती मेंगाळ याने दिली. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5928731671854854612?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5928731671854854612'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5928731671854854612'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4610.html' title='इगतपुरी येथून पाक अभिनेत्री लैला खान बेपत्ता'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9006888300946342128</id><published>2012-01-29T00:34:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:34:00.193+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>लोकहो, या बातम्यांनी साजरा केला आपण देशाचा ६३ वा प्रजासत्ताकदिन !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. &lt;/b&gt;भाजपशासित म्हैसूरमध्ये एकाच दिवशी ८७ मंदिरे अनधिकृत ठरवून उद्ध्वस्त; मात्र एकाही मशिदीला धक्का नाही !&lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; इंग्लंडमधील हिंदु मंदिरातील पवित्र रथ आतंकवाद्यांनी पेटवला !&lt;br /&gt;&lt;b&gt;एरव्ही प्रत्येक गोष्टीचा वेगाने तपास करणारे ब्रिटीश पोलीस आक्रमणकर्त्यांना पकडण्यात अपयशी &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३. &lt;/b&gt;मुंबईतील मुसलमानबहुल भेंडीबाजारात स्वतंत्र नाण्यांचे उत्पादन आणि वितरण; काँग्रेसच्या राज्यकर्त्यांककडून अद्यापही दोषींवर कारवाई नाही !&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;४.&lt;/b&gt; हिंदु देवतांची नग्न आणि अश्लील चित्रे काढणारे गोव्यातील हिंदुद्वेष्टे चित्रकार डॉ. जुझे परेरा यांना काँग्रेसच्या शासनाकडून पद्मभूषण पुरस्कार घोषित&lt;br /&gt;&lt;b&gt;५.&lt;/b&gt; बेंगळुरू येथे कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते ४० कोटी रुपयांच्या ‘हज घर’ची पायाभरणी’&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;b&gt; &lt;span style="color: red;"&gt;लोकहो, सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी प्रजासत्ताकाच्या ६२ वर्षात लोकशाहीच्या माध्यमातून देशाला किती रसातळाला नेले आहे, हे जाणून आता पितृशाही देणार्‍या जनहितकारी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9006888300946342128?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9006888300946342128'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9006888300946342128'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5160.html' title='लोकहो, या बातम्यांनी साजरा केला आपण देशाचा ६३ वा प्रजासत्ताकदिन !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9101714901452913192</id><published>2012-01-29T00:33:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:33:00.807+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>सोलापूर महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे रिंगण सोहळ्यास ‘पार्क’ मैदानावर संमती नाही !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;माघ वारीच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाचा आज भव्य ‘रिंगण’ सोहळा&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदूंच्या कार्यक्रमांना संमती नाकारायची, हा काँग्रेसच्या राजवटीतील प्रशासनांवर झालेला संस्कार होय ! सोलापूर येथील वारकर्‍यांच्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या माघ वारीच्या रिंगण सोहळ्याला महापालिका प्रशासनाने ‘पार्क’ मैदान नाकारले. हिंदूंनो, महापालिकेने&amp;nbsp; अन्य धर्मियांना मैदान नाकारले असते का ?&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सोलापूर, २८ जानेवारी (वार्ता.) - वारकर्‍यांच्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या माघ वारीच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर शहरात भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाने या सोहळ्यासाठी महापालिका प्रशासनाकडे ‘पार्क’ मैदानाची मागणी केली होती. विविध खोटी कारणे देत जाणीवपूर्वक अडवणुकीची भूमिका घेत महापालिका प्रशासनाने पार्क मैदानाची अनुमती नाकारली. महापालिकेच्या या भूमिकेमुळे हे रिंगण उद्या, २९ जानेवारी या दिवशी ‘होम’ मैदानावर दुपारी ४.३० वाजता होत आहे. &lt;b&gt;(काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असणार्‍या सोलापूर महानगरपालिकेकडून याहून वेगळी अपेक्षा काय ठेवणार ? हिंदूंनो, अशा हिंदुद्रोही पक्षांना निवडणुकीद्वारे हटवा ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या विषयी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. इंगळे महाराज म्हणाले, ‘‘आषाढमधील वारी सोडली, तर एवढ्या प्रमाणावर अशा प्रकारचे रिंगण प्रथमच महाराष्ट्रात होत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडे आम्ही ८ डिसेंबर या दिवशी अनुमती मागितली होती. याची पोचही आमच्याकडे आहे. प्रथम आचारसंहिता असल्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने आम्हास अनुमती नाकारली. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असता त्यांनी महापालिका प्रशासनाकडे याविषयी विचारणा केली. त्या वेळी आचारसंहितेचा कोणताही अडथळा येत नसल्याने आपले पितळ उघडे पडत आहे, असे समजल्यावर महापालिकेने हे क्रीडा मैदान असल्याने देता येत नाही, असे कारण पुढे केले. वास्तविक या मैदानावर यापूर्वी अनेक करमणुकीचे कार्यक्रम झाले आहेत. त्यासाठी खड्डेही खोदण्यात आले आहेत. या मैदानावर अनेक विवाह सोहळेही झाले आहेत. या मैदानावर सोलापूर महोत्सव, तसेच अन्य कार्यक्रम झालेले असतांनाही केवळ आकसापोटी आम्हाला अनुमती नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र हे रिंगण प्रथमच होत असल्याने आम्ही आंदोलन स्थगित करून उद्याचे रिंगण ‘सिद्धरामेश्वर देवस्थान पंच समितीकडील’ ‘होम’ मैदानावर घेत आहोत. मैदान नाकारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासन ‘वारकर्‍यांनी विनामूल्य मैदान मागितले’, असे खोटे सांगत आहे. वास्तविक आमची मागणी ‘विनामूल्य’ची नव्हती, तसेच आम्ही मैदानाची कोणत्याही प्रकारची हानीही करणार नव्हतो.’’ &lt;br /&gt;&lt;b&gt;रिंगण आणि वारी यांचे स्वरूप ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; उद्या शहरातील ४३ दिंड्या आणि ग्रामीण भागातील ५० दिंड्या श्री मार्वंâडेय मंदिर येथून निघतील. संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. संभाजी महाराज मोरे-देहूकर यांच्या पालखीचे पूजन होईल. पंढरपूर येथील ह.भ.प. बाबा महाराज राशीनकर आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज हंडे यांच्या हस्ते दोन वेगवेगळ्या अश्वांचे पूजन होईल. सोहळ्यातील सर्व दिंडीकर्‍यांचा सत्कार श्री. रामकृष्ण कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात येईल.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9101714901452913192?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9101714901452913192'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9101714901452913192'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2333.html' title='सोलापूर महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे रिंगण सोहळ्यास ‘पार्क’ मैदानावर संमती नाही !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5058890889050637725</id><published>2012-01-29T00:32:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:32:00.549+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाची तोडफोड !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;शिवसेनेचे खासदार अडसूळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या बातमीचे प्रकरण !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी - शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेची बातमी दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आज प्रसिद्ध झाली. या बातमीवरून आज दुपारी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर असलेल्या महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयावर ५० ते ६० जणांनी आक्रमण करून तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे. या तोडफोडीत कार्यालयाच्या स्वागतकक्षाची हानी झाली.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी एक खासदार पक्षात प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते. त्या खासदाराचे नाव त्यांनी उघड केले नव्हते. यावरून सर्वत्र चर्चा चालू झाली होती. त्यामध्ये अनेकांची नावे होती. त्यात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांचेही नाव होते. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भात बातमी देतांना आनंद अडसूळ यांच्या नावासमोर प्रश्नचिन्ह घालून तशा शिर्षकाखाली एक चौकट त्या बातमीत छापली होती. त्यावरून संतप्त झालेल्या आनंद अडसूळ हे अध्यक्ष असलेल्या ‘को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन’च्या कार्यकर्त्यांनी दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयावर निषेध मोर्चा नेला. हे कार्यकर्ते दैनिकाच्या संपादकांना या वृत्ताविषयी निवेदन देण्यास गेले होते. त्या वेळी तेथील सुरक्षारक्षकांशी झालेल्या वादावादीमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील स्वागतकक्षाची तोडफोड केली. याविषयी आनंद अडसूळ यांचे पुत्र आमदार अभिजित म्हणाले की, ही तोडफोड करणारे शिवसैनिक नसून ते तर सर्वसामान्य नागरिक आहेत. &lt;br /&gt;&lt;b&gt;बातमीची खातरजमा का केली नाही ? - आनंद अडसूळ &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; खासदार आनंद अडसूळ म्हणाले, ‘‘मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. राज्य आणि केंद्र स्तरावर कामगार संघटनेचे कार्य करत आहे. अशा वेळी माझ्या संदर्भातील वृत्त देतांना माझ्याकडे खातरजमा न करता ते प्रसिद्ध केले जाते, याचाच अर्थ ते वृत्त माझी अपकीर्ती करण्या
