<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869</id><updated>2012-01-29T00:40:00.180+05:30</updated><category term='फोरम फॉर हिंदु अवेकनिंग'/><category term='लव्ह जिहाद'/><category term='६० टक्के पातळी'/><category term='साधकांना सूचना'/><category term='अनुभूति'/><category term='सुघोष'/><category term='प.पू. डॉक्टर'/><category term='धर्मशिक्षण'/><category term='लेख'/><category term='इतर'/><category term='धर्मशक्ती सेना'/><category term='चौकटी'/><category term='सर्वांसाठीचे उपाय'/><category term='संपादकीय'/><category term='फलक प्रसिद्धी'/><category term='`एस्.एस्.आर्.एफ्.&apos;'/><category term='बातम्या'/><category term='बातम्या'/><category term='वाचकांचे विचार'/><category term='क्रिकेट'/><category term='आकाशओळ'/><category term='हिंदु जनजागृती समिती'/><category term='दिनविशेष'/><category term='गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी'/><title type='text'>Dainik Sanatan Prabhat</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default?start-index=101&amp;max-results=100'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>11671</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2226650637469958533</id><published>2012-01-29T00:40:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:40:00.183+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>१९७१ मध्ये पाक सैन्याच्या लष्करी कारवाईत ३० लक्ष हिंदूंची सामूहिक कत्तल !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: red;"&gt;हिंदूंनो, बांगलादेश युद्धाचा विजय लक्षावधी हिंदूंच्या प्राणत्यागाने अन् लक्षावधी हिंदु महिलांचे शील गमावून मिळालेला आहे, हे भीषण सत्य लक्षात घ्या !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;हिटलरने ६० लक्ष ज्यूंची हत्या केली, हा इतिहास ज्यू आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या खिस्ती राष्ट्रांनी सार्‍या जगाला सांगितला आहे. ज्यूंच्या या सामूहिक हत्याकांडाला साहाय्य करणार्‍या जर्मन सैन्यातील अधिकार्‍यांना आणि त्या काळातील नेत्यांना शोधून काढून शिक्षा देण्यात आल्या आहेत. अजूनही त्या वेळच्या ज्यूंच्या हत्याकांडाला कारणीभूत असलेला नेता अथवा अधिकारी मिळाला, तर त्याला न्यायालयात खेचले जाते. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या उलट खिस्ताब्द १९४७ या वर्षी आणि १९७१ या वर्षी लक्षावधी हिंदूंचा सामूहिक नरसंहार मुसलमानांनी केला. या विरोधात आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने कधीही आवाज उठवलेला नाही, अथवा या जिहाद्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. ‘जगाचे पोलीस’ अशी भूमिका वठवण्यात आघाडीवर असलेल्या अमेरिकेने ज्यूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले; मात्र हिंदूंच्या या हत्याकांडाविषयी ती मूग गिळून गप्पच आहे. पुन्हा एकदा भारतातील निधर्मी राज्यकर्त्यांनी आणि जगातील महासत्तांनी हिंदूंना जगण्याचा अधिकार नाही, हेच यातून दाखवून दिले आहे. ही स्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !&lt;br /&gt;&lt;b&gt;ढाका -&lt;/b&gt; पाक सैन्याने १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये केलेली लष्करी कारवाई फक्त पूर्व पाकिस्तानमधील बंडखोरांनी बळकावलेला प्रदेश मुक्त करणे एवढ्या पुरतीच सीमित नव्हती, तर येथील हिंदूंचा वंशविच्छेद घडवून आणणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. पाक सैन्याने या कारवाईच्या वेळी ३० लक्ष हिंदूंची कत्तल केली. हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार केले आणि बालकांचीही अमानुष हत्या केली. बांगलादेशच्या उत्तरेकडे असलेला ठाकूरगाव जिल्हा या घटनेचा पुरावा आहे. &lt;b&gt;(प्रसंग कोणताही असो पाक शासन आणि जिहादी मुसलमान त्याचा वापर हिंदूंचा वंशविच्छेद करण्यसाठीच करतात, हेच या घटनाक्रमातून दिसून येते ! - संपादक) &lt;/b&gt;याविषयी कोणाला अधिक माहिती हवी असेल, तर ते अमेरिकेचे सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी पाक सैन्याने केलेल्या हिंदूंच्या वंशविच्छेदावर लिहिलेला अहवाल पाहू शकतात. केनेडी यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील सर्व राज्यांत स्वतः प्रवास करून युद्धाच्या वेळी बांगलादेशमधून भारतात आलेल्या शरणार्थींच्या यातना समजून घेतल्या आहेत. त्यांनी या युद्धात अमेरिकेच्या पाकला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी हा अहवाल शरणार्थींसाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयीन समितीकडेही सोपवला आहे. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबीर रहमान यांनीही खिस्ताब्द १९७१ च्या युद्धात ३० लाख लोकांना ठार मारण्यात आले आहे, असे अनेकदा म्हटले आहे. या ३० लाख नागरिकांमध्ये बहुतांश हिंदु होते, हे वेगळे सांगायला नको !&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २३ एप्रिल १९७१ या दिवशी बांगलादेशच्या ठाकूरगाव जिल्ह्यातील जथिभंगा गावामध्ये पाक लष्कराने जमात-ई-इस्लामी यासारख्या मुसलमान संघटनेच्या साहाय्याने ३ सहस्र हिदूंची कत्तल केली होती. या गावातील सर्व हिंदु पुरुषांना एका रांगेत उभे करून पाक लष्कराने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर त्यांची हत्या केली. तसेच लहान मुलांनाही ठार मारले. या विषयीचे पुरावे आता उघड झाले आहेत. बांगलादेशच्या अवामी लीग शासनाने त्या गावात त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले आहे. &lt;b&gt;(बांगलादेश, पाक या देशांत हिंदूंवर होणारा अत्याचार त्या वेळी भारतीय राज्यकर्त्यांना दिसला नाही आणि आजही दिसत नाही ! आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्यांने पाकच्या शासनाचा हा गुन्हा युद्धगुन्हा असून त्यांना शासन व्हायला हवे, असे म्हटलेले नाही. पॅलेस्टाईन आणि कोसोव्हा येथील मुसलमानांसाठी गळे काढणार्‍या भारतातील निधर्मीवाद्यंना आणि मानवाधिकारवाल्यांना हा हिंदूंचा वंशविच्छेद दिसला नाही का ? - संपादक)&lt;/b&gt; पाक लष्कराच्या या अमानुष अत्याचाराचा धसका घेऊन शेजारच्या जगन्नाथपूर, चौखलडी, चंदीपूर, आलनपूर, बसुदेवपूर, गौरीपूर, मिलनपूर, सुखनपुकुरी इत्यादी गावांतील हिंदूंनी भारताकडे धाव घेतली. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २० मे १९७१ या दिवशी पाकला पाठिंबा देणार्‍या रझाकारांनी आणि पाक सैन्याने बांगलादेशमधील चूकनगर येथे १० सहस्र हिंदूंना ठार केले आहे. ही माहिती muktadhara.net/page35 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अमेरिकेचे सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी पाक लष्कराचे हिंदूंवरील हे अत्याचार जगभरात सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. बांगलादेशी निर्वासितांची व्यथा त्यांनी जगासमोर मांडली. पाकला मदत करण्याच्या अमेरिकेच्या धोरणावरही त्यांनी टीका केली होती. ‘क्राईसीस इन साऊथ एशिया’ या त्यांच्या&amp;nbsp; अहवालात त्यांनी ही माहिती उघड केली आहे.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2226650637469958533?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2226650637469958533'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2226650637469958533'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4151.html' title='१९७१ मध्ये पाक सैन्याच्या लष्करी कारवाईत ३० लक्ष हिंदूंची सामूहिक कत्तल !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6176954254918413439</id><published>2012-01-29T00:39:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:39:00.122+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>चीनचा अरुणाचल प्रदेशचे विभाजन करण्याचा डाव</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-55HCAU-9yqg/TpMp4e0JjJI/AAAAAAAAK3s/EhXSSZeYZ-A/s1600/chin-dhoka.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/-55HCAU-9yqg/TpMp4e0JjJI/AAAAAAAAK3s/EhXSSZeYZ-A/s320/chin-dhoka.jpg" width="242" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;चीनकडून दोन वर्षांत भारतीय सीमेत ५०० वेळा घुसखोरी&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b style="color: red;"&gt;हिंदूंनो, कणाहीन काँग्रेसी राज्यकर्त्यांमुळे चीनचा उद्दामपणा वाढत चाललेला आहे, हे लक्षात घ्या अन् ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नवी दिल्ली, २८ जानेवारी - भारत-चीन यांच्यात गेली काही दशके सीमावाद आहे. कावेबाज अन् विस्तारवादी चीनने भारतावर या प्रश्नी दबाव आणण्यासाठी दोन वर्षांत किमान ५०० वेळा भारतात घुसखोरी केली आहे. अलीकडेच उभय राष्ट्रांत सीमाप्रश्नावर झालेल्या १५ व्या फेरीच्या बैठकीमध्ये चीनचे प्रतिनिधी डाई बिंगू यांनी आक्रमकपणे भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेमन यांना विचारले, ‘‘भारताची अरुणाचल प्रदेशचा किती भाग चीनला देण्याची सिद्धता आहे.’’&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; चीनच्या प्रतिनिधीच्या या प्रश्नाने अवाक झालेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाने चर्चा या सूत्रावरून इतर सूत्रावर नेण्याचा प्रयत्न केला; मात्र चीन पुन्हा पुन्हा ‘अरुणाचल प्रदेशचा किती भाग चीनला देणार’, याच सूत्रावर अडून होता. (&lt;b&gt;भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, असे असतांना चीन सीमाप्रश्नावरील चर्चेत भारताच्या राज्याच्या विभाजनाची मागणी करत आहे, हे काँग्रेसच्याच पापाचे फळ होय. नेहरूंनी केलेल्या गंभीर राष्ट्रद्रोही चुकांमुळे आज चीनसारखे राष्ट्र भारताच्या मुळावर उठले आहे. काँग्रेसच्या कणाहीन राज्यकर्त्यांमध्ये चीनसारख्या राष्ट्राचा सामना करण्याची धमकही नाही आणि इच्छाशक्तीही नाही. ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; भारताचे प्रतिनिधी मेनन यांनी चीनला सीमावादाशी संबंधित उभय पक्षांतील कराराची आठवण करून देऊन वादावर तोडगा काढण्यासाठी पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा सर्वच विभागांवर चर्चा करणे आवश्यक आहे, असे सांगितले.&lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; मेनन यांनी चीन-भारत यांच्यात खिस्ताब्द २००५ या वर्षी झालेल्या करारानुसार सीमावर्ती भागात निवास करणार्‍या नागरिकांना विस्थापित करावयाचे नाही, याचीही आठवण करून दिली.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; भारताने उपस्थित केलेल्या या दोन्ही सूत्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चीनने अरुणाचल प्रदेशच्या विभाजनाचेच सूत्र लावून धरले. &lt;b&gt;(चीनचे हे आक्रमक परराष्ट्र धोरणच त्याच्या शत्रूंना नामोहरम करते आहे. भारतीय राज्यकर्ते यातून काही बोध घेऊन नेभळटपणा सोडून देऊन चीनने भारताच्या बळकावलेल्या भूभागाविषयी त्याला ठणकावून सांगतील का ? - संपादक)&lt;/b&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;४. &lt;/b&gt;चीनने भारताच्या ९० सहस्र वर्ग किलोमीटर परिसरावर त्याचा दावा सांगितला आहे. ५. खिस्ताब्द २००३ या वर्षापासून भारत-चीन यांच्यात सीमाप्रश्नावर चर्चा होत आहे; मात्र या चर्चेच्या माध्यमातून अद्यापपर्यंत काहीच साध्य झालेले नाही. उलट उभय देशांतील सबंध बिघडतच चालले आहेत. (&lt;b&gt;चर्चेच्या १५ फेर्‍या होऊनही त्याची फलनिष्पत्ती शून्य आहे, यातच काँग्रेस आणि त्याने आयात केलेली लोकराज्याची प्रणाली या दोन्ही गोष्टी किती कुचकामी आहेत, हेच स्पष्ट होते आहे. राष्ट्र संघटित ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6176954254918413439?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6176954254918413439'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6176954254918413439'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8751.html' title='चीनचा अरुणाचल प्रदेशचे विभाजन करण्याचा डाव'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-55HCAU-9yqg/TpMp4e0JjJI/AAAAAAAAK3s/EhXSSZeYZ-A/s72-c/chin-dhoka.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2548701505467816297</id><published>2012-01-29T00:38:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:38:00.253+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प.पू. डॉक्टर'/><title type='text'>हिंदूंनो, संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘सद्यस्थितीत राष्ट्र आणि धर्म यांवर चोहोबाजूंनी आघात होत असतांना बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना केला तर केवळ तत्कालीक निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही कृती करत नाहीत. हिंदु धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्मरक्षणासाठी प्रवृत्त करणारी एकही संघटना नाही. त्यामुळे धर्मप्रेमींनो, एखादी संघटना येऊन आपल्यावर होणार्‍या आघातांपासून आपले रक्षण करील, अशा भ्रमात न रहाता स्वतः संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !’ - डॉ. आठवले (पौष शु. प्रतिपदा,&amp;nbsp; कलियुग वर्ष ५११३ (२५.१२.२०११))&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2548701505467816297?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2548701505467816297'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2548701505467816297'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4192.html' title='हिंदूंनो, संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6552576949404391874</id><published>2012-01-29T00:37:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:37:00.803+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी अदखलपात्र ठरवणारे दंडविधान आणि पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील ! &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ७८८ वा दिवस ! &lt;br /&gt;२८.१.२०१२ : सकाळी १०.४५ वाजता सनातनच्या आश्रमासमोरून युवक ’बाँब-बाँब’, असे ओरडत गेले.&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदु राष्ट्रात हे दखलपात्र अपराध असतील !&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6552576949404391874?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6552576949404391874'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6552576949404391874'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4132.html' title='समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1537200939646484453</id><published>2012-01-29T00:36:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:36:00.354+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>नक्षलवाद्यांकडून भामरागड पंचायत समितीच्या सभापतीची हत्या</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;नक्षलग्रस्त भारत !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गडचिरोली, २८ जानेवारी - जिल्ह्यातील भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बहादुरशहा आलम आरेवाडा परिसरातून पंचायत समिती निवडणूक लढवत होते. ते काँग्रेस पक्षाशी निगडित होते. त्यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही. अलीकडील काळात राजकीय नेत्याची हत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1537200939646484453?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1537200939646484453'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1537200939646484453'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_236.html' title='नक्षलवाद्यांकडून भामरागड पंचायत समितीच्या सभापतीची हत्या'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5928731671854854612</id><published>2012-01-29T00:35:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:35:00.475+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>इगतपुरी येथून पाक अभिनेत्री लैला खान बेपत्ता</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;आतंकवाद्यांची आणि त्यांच्या हस्तकांची धर्मशाळा झालेला भारत !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा आतंकवादविरोधी पथकाला संशय&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इगतपुरी, २८ जानेवारी - भारतात आलेली पाक अभिनेत्री लैला खान ही इगतपुरी येथून बेपत्ता झाली आहे. आतंकवादविरोधी पथक तिचा शोध घेत आहे. लैला खान हिच्या घरात काही संशयास्पद वस्तू सापडल्याने आतंकवादविरोधी पथक तिच्या मागावर आहे. लैलाचा जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असावा, असा संशय पथकाला आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इगतपुरीतील एका जळालेल्या फार्महाऊसमध्ये लैला रहात होती. या फार्महाऊसमध्ये ‘सॅटेलाईट फोन’चा वापर झाल्याचीही माहिती मिळत आहे. आतंकवादविरोधी पथकाने या बंगल्याची झडती चालू केल्यावर लैला खान गायब झाली. या बंगल्याच्या देखरेखीसाठी प्रकाश मेंगाळ नामक व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती; पण ११ महिन्यांपूर्वी बंगल्यात आलेली लैला खान ही काश्मीरला जात आहे, असे सांगून गेली, पण ती परतलीच नाही. त्यानंतर बंगल्यात काही दिवसांनी रहस्यमयरित्या आग लागली आणि अनेक वस्तू जळून खाक झाल्या. लैलाला भेटण्यासाठी काही काश्मिरी युवक यायचे अशी माहिती मेंगाळ याने दिली. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5928731671854854612?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5928731671854854612'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5928731671854854612'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4610.html' title='इगतपुरी येथून पाक अभिनेत्री लैला खान बेपत्ता'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9006888300946342128</id><published>2012-01-29T00:34:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:34:00.193+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>लोकहो, या बातम्यांनी साजरा केला आपण देशाचा ६३ वा प्रजासत्ताकदिन !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. &lt;/b&gt;भाजपशासित म्हैसूरमध्ये एकाच दिवशी ८७ मंदिरे अनधिकृत ठरवून उद्ध्वस्त; मात्र एकाही मशिदीला धक्का नाही !&lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; इंग्लंडमधील हिंदु मंदिरातील पवित्र रथ आतंकवाद्यांनी पेटवला !&lt;br /&gt;&lt;b&gt;एरव्ही प्रत्येक गोष्टीचा वेगाने तपास करणारे ब्रिटीश पोलीस आक्रमणकर्त्यांना पकडण्यात अपयशी &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३. &lt;/b&gt;मुंबईतील मुसलमानबहुल भेंडीबाजारात स्वतंत्र नाण्यांचे उत्पादन आणि वितरण; काँग्रेसच्या राज्यकर्त्यांककडून अद्यापही दोषींवर कारवाई नाही !&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;४.&lt;/b&gt; हिंदु देवतांची नग्न आणि अश्लील चित्रे काढणारे गोव्यातील हिंदुद्वेष्टे चित्रकार डॉ. जुझे परेरा यांना काँग्रेसच्या शासनाकडून पद्मभूषण पुरस्कार घोषित&lt;br /&gt;&lt;b&gt;५.&lt;/b&gt; बेंगळुरू येथे कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते ४० कोटी रुपयांच्या ‘हज घर’ची पायाभरणी’&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;b&gt; &lt;span style="color: red;"&gt;लोकहो, सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी प्रजासत्ताकाच्या ६२ वर्षात लोकशाहीच्या माध्यमातून देशाला किती रसातळाला नेले आहे, हे जाणून आता पितृशाही देणार्‍या जनहितकारी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9006888300946342128?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9006888300946342128'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9006888300946342128'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5160.html' title='लोकहो, या बातम्यांनी साजरा केला आपण देशाचा ६३ वा प्रजासत्ताकदिन !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9101714901452913192</id><published>2012-01-29T00:33:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:33:00.807+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>सोलापूर महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे रिंगण सोहळ्यास ‘पार्क’ मैदानावर संमती नाही !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;माघ वारीच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाचा आज भव्य ‘रिंगण’ सोहळा&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदूंच्या कार्यक्रमांना संमती नाकारायची, हा काँग्रेसच्या राजवटीतील प्रशासनांवर झालेला संस्कार होय ! सोलापूर येथील वारकर्‍यांच्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या माघ वारीच्या रिंगण सोहळ्याला महापालिका प्रशासनाने ‘पार्क’ मैदान नाकारले. हिंदूंनो, महापालिकेने&amp;nbsp; अन्य धर्मियांना मैदान नाकारले असते का ?&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सोलापूर, २८ जानेवारी (वार्ता.) - वारकर्‍यांच्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या माघ वारीच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर शहरात भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाने या सोहळ्यासाठी महापालिका प्रशासनाकडे ‘पार्क’ मैदानाची मागणी केली होती. विविध खोटी कारणे देत जाणीवपूर्वक अडवणुकीची भूमिका घेत महापालिका प्रशासनाने पार्क मैदानाची अनुमती नाकारली. महापालिकेच्या या भूमिकेमुळे हे रिंगण उद्या, २९ जानेवारी या दिवशी ‘होम’ मैदानावर दुपारी ४.३० वाजता होत आहे. &lt;b&gt;(काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असणार्‍या सोलापूर महानगरपालिकेकडून याहून वेगळी अपेक्षा काय ठेवणार ? हिंदूंनो, अशा हिंदुद्रोही पक्षांना निवडणुकीद्वारे हटवा ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या विषयी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. इंगळे महाराज म्हणाले, ‘‘आषाढमधील वारी सोडली, तर एवढ्या प्रमाणावर अशा प्रकारचे रिंगण प्रथमच महाराष्ट्रात होत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडे आम्ही ८ डिसेंबर या दिवशी अनुमती मागितली होती. याची पोचही आमच्याकडे आहे. प्रथम आचारसंहिता असल्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने आम्हास अनुमती नाकारली. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असता त्यांनी महापालिका प्रशासनाकडे याविषयी विचारणा केली. त्या वेळी आचारसंहितेचा कोणताही अडथळा येत नसल्याने आपले पितळ उघडे पडत आहे, असे समजल्यावर महापालिकेने हे क्रीडा मैदान असल्याने देता येत नाही, असे कारण पुढे केले. वास्तविक या मैदानावर यापूर्वी अनेक करमणुकीचे कार्यक्रम झाले आहेत. त्यासाठी खड्डेही खोदण्यात आले आहेत. या मैदानावर अनेक विवाह सोहळेही झाले आहेत. या मैदानावर सोलापूर महोत्सव, तसेच अन्य कार्यक्रम झालेले असतांनाही केवळ आकसापोटी आम्हाला अनुमती नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र हे रिंगण प्रथमच होत असल्याने आम्ही आंदोलन स्थगित करून उद्याचे रिंगण ‘सिद्धरामेश्वर देवस्थान पंच समितीकडील’ ‘होम’ मैदानावर घेत आहोत. मैदान नाकारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासन ‘वारकर्‍यांनी विनामूल्य मैदान मागितले’, असे खोटे सांगत आहे. वास्तविक आमची मागणी ‘विनामूल्य’ची नव्हती, तसेच आम्ही मैदानाची कोणत्याही प्रकारची हानीही करणार नव्हतो.’’ &lt;br /&gt;&lt;b&gt;रिंगण आणि वारी यांचे स्वरूप ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; उद्या शहरातील ४३ दिंड्या आणि ग्रामीण भागातील ५० दिंड्या श्री मार्वंâडेय मंदिर येथून निघतील. संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. संभाजी महाराज मोरे-देहूकर यांच्या पालखीचे पूजन होईल. पंढरपूर येथील ह.भ.प. बाबा महाराज राशीनकर आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज हंडे यांच्या हस्ते दोन वेगवेगळ्या अश्वांचे पूजन होईल. सोहळ्यातील सर्व दिंडीकर्‍यांचा सत्कार श्री. रामकृष्ण कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात येईल.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9101714901452913192?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9101714901452913192'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9101714901452913192'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2333.html' title='सोलापूर महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे रिंगण सोहळ्यास ‘पार्क’ मैदानावर संमती नाही !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5058890889050637725</id><published>2012-01-29T00:32:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:32:00.549+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाची तोडफोड !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;शिवसेनेचे खासदार अडसूळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या बातमीचे प्रकरण !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी - शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेची बातमी दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आज प्रसिद्ध झाली. या बातमीवरून आज दुपारी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर असलेल्या महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयावर ५० ते ६० जणांनी आक्रमण करून तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे. या तोडफोडीत कार्यालयाच्या स्वागतकक्षाची हानी झाली.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी एक खासदार पक्षात प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते. त्या खासदाराचे नाव त्यांनी उघड केले नव्हते. यावरून सर्वत्र चर्चा चालू झाली होती. त्यामध्ये अनेकांची नावे होती. त्यात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांचेही नाव होते. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भात बातमी देतांना आनंद अडसूळ यांच्या नावासमोर प्रश्नचिन्ह घालून तशा शिर्षकाखाली एक चौकट त्या बातमीत छापली होती. त्यावरून संतप्त झालेल्या आनंद अडसूळ हे अध्यक्ष असलेल्या ‘को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन’च्या कार्यकर्त्यांनी दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयावर निषेध मोर्चा नेला. हे कार्यकर्ते दैनिकाच्या संपादकांना या वृत्ताविषयी निवेदन देण्यास गेले होते. त्या वेळी तेथील सुरक्षारक्षकांशी झालेल्या वादावादीमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील स्वागतकक्षाची तोडफोड केली. याविषयी आनंद अडसूळ यांचे पुत्र आमदार अभिजित म्हणाले की, ही तोडफोड करणारे शिवसैनिक नसून ते तर सर्वसामान्य नागरिक आहेत. &lt;br /&gt;&lt;b&gt;बातमीची खातरजमा का केली नाही ? - आनंद अडसूळ &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; खासदार आनंद अडसूळ म्हणाले, ‘‘मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. राज्य आणि केंद्र स्तरावर कामगार संघटनेचे कार्य करत आहे. अशा वेळी माझ्या संदर्भातील वृत्त देतांना माझ्याकडे खातरजमा न करता ते प्रसिद्ध केले जाते, याचाच अर्थ ते वृत्त माझी अपकीर्ती करण्यासाठीच होते, असे स्पष्ट होते.’’&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आनंद अडसूळ यांच्या पक्षांतराच्या संदर्भातील वृत्त देतांना त्यांच्याकडे खातरजमा केली नाही, ही आमची चूक झाली, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5058890889050637725?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5058890889050637725'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5058890889050637725'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6670.html' title='महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाची तोडफोड !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5703010526312335435</id><published>2012-01-29T00:31:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:31:00.459+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>केंद्रीय अन्वेषण विभागाला अन्वेषण करण्याचा आदेश</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;उच्च न्यायालयाच्या कक्षेतून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - माथूरदास गोकुळदास यांच्या मालकीच्या मुंबई येथील कुलाबा, ऑपेरा हाऊस, गिरगाव चौपाटी, माझगाव आणि ठाणे येथील येऊर या मोक्याच्या ठिकाणांकडील एकूण ५०० एकर भूखंडावरील वाद मुंबई उच्च न्यायालयात तब्बल ४५ वर्षांपासून प्रलंबित आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या महत्त्वाच्या प्रकरणाची सर्वच्या सर्व कागदपत्रे न्यायालयाच्या कक्षेतून गहाळ झाल्याचे उघडकीस झाल्याने या प्रकरणाची न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी गंभीरपणे दखल घेतली आणि ही कागदपत्रे का गहाळ झाली, याचे अन्वेषण करण्याचा आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला नुकताच दिला आहे. या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जुलै २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची कागदपत्रे शोधण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार न्यायालयातील यंत्रणेकडून शोधाशोध करण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी न्यायालयातील धारिका ठेवल्या जातात, त्या त्या ठिकाणांमधून या प्रकरणाची कागदपत्रे शोधल्यानंतरही ती सापडली नाहीत. खिस्ताब्द १९७० मध्ये तत्कालीन न्यायमूर्ती जे.एल्. नैन यांनी या प्रकरणी काही सुनावणी घेतल्या होत्या. त्याचाही सारांश गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. या विषयी बोलतांना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या कक्षेत असलेली कागदपत्रे गहाळ होणे अतिशय चिंतेची बाब आहे. उच्च न्यायालय म्हणजे न्यायालयीन कामाचे एकप्रकारे दस्तऐवज समजले जाते. अशा ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होणे अथवा गहाळ होणे, हे उच्च न्यायालयाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारे आहे.’’ &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या प्रकरणात केंद्रशासनाच्या वतीने अधिवक्ता खंबाटा आणि अधिवक्ता विवेक तन्खा, तर याचिकाकर्त्याच्या वतीने अधिवक्ता राजेश बिंद्रा काम पहात आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5703010526312335435?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5703010526312335435'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5703010526312335435'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3725.html' title='केंद्रीय अन्वेषण विभागाला अन्वेषण करण्याचा आदेश'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5057023211002531233</id><published>2012-01-29T00:30:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:30:04.628+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फलक प्रसिद्धी'/><title type='text'>फलक प्रसिद्धीकरता  : लोकहो, कणाहीन निधर्मी राज्यकर्त्यांमुळे भारताच्या संदर्भातील चीनचा उद्दामपणा जाणा !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: red;"&gt;टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गेल्या दोन वर्षांत भारतात ५०० वेळा घुसखोरी करणार्‍या चीनने अरुणाचल प्रदेशवर दावा सांगत सीमाप्रश्नावरील भारत-चीन यांच्यातील चर्चेच्या वेळी अरुणाचल प्रदेशचा किती भाग चीनला देणार, असे विचारले !&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5057023211002531233?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5057023211002531233'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5057023211002531233'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3078.html' title='फलक प्रसिद्धीकरता  : लोकहो, कणाहीन निधर्मी राज्यकर्त्यांमुळे भारताच्या संदर्भातील चीनचा उद्दामपणा जाणा !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-401395228809935308</id><published>2012-01-29T00:29:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:29:00.207+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर ८६ कोटी रुपये खर्च होणार</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर शासनाचे तब्बल ८६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा, तसेच त्यांच्या पक्षाकडून होणारा खर्च वेगळाच असणार आहे. राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या आणि ३०९ पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या निवडणुकीत शासनाचा ‘स्टेशनरी’, निवडणूक साहित्य, मतदान मशीन देखभाल-दुरुस्ती खर्च, विज्ञापन खर्च, इंधन, भाडे, मानधन आदी सर्व गोष्टींचा एकूण खर्च ८६ कोटी ६० लक्ष ९८ सहस्र २३२ रुपये एवढा होणार आहे. &lt;b&gt;(इतका अमाप खर्च करूनही केवळ ४० ते ४५ प्रतिशत मतदान होते आणि त्या आधारे लोकप्रतिनिधींचा विजय निश्चित होतो. याचा अर्थ जनसामान्यांचा राजकीय पक्षांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च केला जाणार्‍या निवडणुका औपचारिक बनू लागल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ! - संपादक) &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-401395228809935308?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/401395228809935308'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/401395228809935308'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8598.html' title='जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर ८६ कोटी रुपये खर्च होणार'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-309439163026793033</id><published>2012-01-29T00:28:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:28:00.290+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>माजी खासदार शिवाजीराव माने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - हिंगोली जिल्हा काँग्रेसपक्षाचे विद्यमान अध्यक्ष आणि दोन वेळा शिवसेनेकडून खासदारकी भूषवलेले माजी खासदार शिवाजीराव माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातील समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार अन् प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;अखिल भारतीय युवक काँग्रसचे अध्यक्ष आणि कळमजुरी मतदारसंघाचे आमदार राजीव सातव अन् हिंगोलीचे आमदार गोरठेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात माझी गळचेपी होत होती, असे स्पष्टीकरण माने यांनी दिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-309439163026793033?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/309439163026793033'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/309439163026793033'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7057.html' title='माजी खासदार शिवाजीराव माने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5950825589911997427</id><published>2012-01-29T00:27:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:27:00.069+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>वृत्तवाहिन्यांमुळे विचार मिळत नाहीत आणि वृत्तपत्रांतील विचार संकुचित होत आहेत - प्रा. वसंत डहाके</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - पुस्तके हवी असतात; पण ती सहज मिळत नाहीत. ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही चळवळ ग्रंथोत्सवांमुळे बळकट होईल. देव, धर्म, पाणी याची जशी मानवाला आवश्यकता असते, तशीच ग्रंथांचीही असते. आधुनिक जीवन पद्धतीमुळे जगणे सोपे नाही, असुरक्षितता आली. त्यामुळे आलेला ताणतणाव विविध प्रकारचे साहित्य वाचल्याने दूर होऊ शकतो. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;वृत्तवाहिन्यांमुळे विचार मिळत नाहीत आणि वृत्तपत्रांतील विचार संकुचित होत आहेत. वाङ्मयीन साहित्याचे वाचन केल्यास आधुनिक जीवन पद्धतीमुळे वाढत चाललेला ताणतणाव दूर होऊ शकतो, असे प्रतिपादन चंद्रपूर येथे होणार्‍या ८५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत डहाके यांनी केले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती अन् जनसंपर्क महासंचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागूपर येथील राजाराम दीक्षित वाचनालयात आयोजित केलेल्या ‘नागपूर ग्रंथोत्सव २०१२’च्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डहाके बोलत होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5950825589911997427?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5950825589911997427'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5950825589911997427'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4147.html' title='वृत्तवाहिन्यांमुळे विचार मिळत नाहीत आणि वृत्तपत्रांतील विचार संकुचित होत आहेत - प्रा. वसंत डहाके'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4348304828289766373</id><published>2012-01-29T00:26:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:26:00.449+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>निफाड येथे खिस्त्यांकडून होणारे धर्मांतराचे प्रयत्न सनातनच्या साधकांनी रोखले !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; निफाड (नाशिक) - &lt;/b&gt;निफाड तालुक्यातील चांदोरी या गावात खिस्त्यांकडून प्रार्थनेच्या नावाखाली होणारा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न सनातनच्या साधकांनी हिंदूंचे प्रबोधन करून हाणून पाडला.&lt;b&gt; (खिस्त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडणार्‍या सनातनच्या साधकांचे अभिनंदन ! असे साधक हीच सनातनची शक्ती होय ! - संपादक) &lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;१.&lt;/b&gt; चांदोरी गावात सनातन संस्थेचे कार्य गेल्या १० वर्षांपासून चालू आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; या गावांतील वनवासी भागात गेल्या १ मासापासून खिस्ती मिशनर्‍यांचे प्रत्येक गुरुवारी कार्यक्रम होत होते. &lt;br /&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; यामध्ये रुग्ण व्यक्तींवर कथित आध्यात्मिक उपाय करणे, येशूची प्रार्थना करणे, ‘येशूच खरा देव असून तो तुमचे सर्व आजार दूर करेल’ असे सांगून त्यांना चर्चमधील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करण्यास सांगणे, येशूच्या खोट्या-नाट्या गोष्टी सांगणे असे चालू होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;४. &lt;/b&gt;याद्वारे हिंदूंच्या मनात खिस्ती पंथाविषयी आपुलकी निर्माण व्हावी आणि हिंदु धर्माविषयी गैरसमज पसरावा हा त्यांचा हेतू होता. &lt;br /&gt;&lt;b&gt;५.&lt;/b&gt; त्यांच्या भूलथापांना बळी पडून १५० ते २०० हिंदू या दिवशी उपस्थित रहायचे. &lt;br /&gt;&lt;b&gt;६.&lt;/b&gt; सनातन संस्थेच्या काही साधकांना हा विषय गावांतील जागरूक नागरिकांनी सांगितला. &lt;br /&gt;&lt;b&gt;७.&lt;/b&gt; ज्या हिंदु बांधवाच्या घरी हा कार्यक्रम व्हायचा त्यांना वैयक्तिक संपर्क करून याविषयीचे प्रबोधन करण्यात आले. &lt;br /&gt;&lt;b&gt;८.&lt;/b&gt; त्या वेळी खिस्त्यांच्या या कार्यक्रमामागील हेतू, त्यांचे षड्यंत्र यांविषयी सांगून हिंदु धर्माचे महत्त्व त्यांना सांगितले.&lt;br /&gt;&lt;b&gt;९.&lt;/b&gt; त्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी या भूलथापांना बळी न पडण्याचा निश्चय केला. &lt;br /&gt;&lt;b&gt;१०.&lt;/b&gt; त्यानंतर त्यांनी ताबडतोब खिस्ती कार्यक्रम बंद करून &lt;br /&gt;स्वतःबरोबर इतरांच्या गळ्यातील क्रॉस आणि घरांतील येशूचे चित्रही काढून टाकले. &lt;br /&gt;&lt;b&gt;११. &lt;/b&gt;त्याचबरोबर त्यांनी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्याची इच्छाही व्यक्त केली.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4348304828289766373?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4348304828289766373'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4348304828289766373'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9857.html' title='निफाड येथे खिस्त्यांकडून होणारे धर्मांतराचे प्रयत्न सनातनच्या साधकांनी रोखले !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5949915355220721600</id><published>2012-01-29T00:25:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:25:00.346+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>राज्यशासन यापुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक शुल्क भरणार !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणार्‍या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष रुपयांपेक्षा अल्प असेल, त्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासन शैक्षणिक वर्ष २०११-२०१२ पासून भरणार आहे. यापुढे शासन सरसकट सर्वच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणार नाही, असे धोरण काल राज्यशासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.&lt;b&gt; &lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;(आरक्षणाच्या नावाखाली गुणवत्तेला डावलण्याच्या निकषावरही शासनाने आता विचार करण्याची वेळ आली आहे ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मागील तीन वर्षांपासून राज्यशासनाने विनाअनुदानित शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क संबंधित शाळांकडे भरले नव्हते. त्यामुळे खर्च अवाढव्य वाढल्याने शाळांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, तसेच विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास सांगितले. या प्रकरणी काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती मोहित शहा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली, तेव्हा राज्यशासनाच्या अधिवक्त्याने उपरोक्त धोरण न्यायालयात मांडले. त्यामध्ये ‘इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्याचे १०० रु., इयत्ता ५वी ते ७वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे १५० रु., तर इयत्ता ७वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे २०० रु. शासन भरेल; परंतु त्यासाठी उत्पन्नाची उपरोक्त अट असणार आहे, तसेच खिस्ताब्द २००८, २००९ आणि २०१० या वर्र्षांचे शुल्क भरण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरील निकालानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.’&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5949915355220721600?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5949915355220721600'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5949915355220721600'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7925.html' title='राज्यशासन यापुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक शुल्क भरणार !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7900320990250511810</id><published>2012-01-29T00:24:00.002+05:30</published><updated>2012-01-29T00:24:00.294+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>आपल्या राष्ट्रपुरुषांतील गुण अंगिकारणे महत्त्वाचे ! - पानवळकर</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; वावडदा, जिल्हा जळगाव, २८ जानेवारी (वार्ता.) - पुढची पिढी घडवण्यासाठी अध्यापकांनी स्वत:च्या आचरणाला श्रद्धेची जोड देत ते विचार स्वत:मध्ये रूजवून नंतर विद्यार्थ्यांना शिकवावे. हेच कार्य आपल्या राष्ट्रपुरुषांनी केले आहे. म्हणून आपण राष्ट्रपुरूषांतील गुण अंगिकारणे महत्त्वाचे आहे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी व्यक्त केले. येथील ॐ राजयोग बहुउद्देशीय विकास मंडळाच्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना २६ जानेवारी या दिवशी ते मार्गदर्शन करत होते.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7900320990250511810?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7900320990250511810'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7900320990250511810'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8374.html' title='आपल्या राष्ट्रपुरुषांतील गुण अंगिकारणे महत्त्वाचे ! - पानवळकर'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2311522482612517463</id><published>2012-01-29T00:23:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:23:00.268+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>बसचा पास मागितला म्हणून मुसलमानांकडून बसवाहकाला मारहाण</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;मुसलमानांचा उद्दामपणा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पाळधी, जिल्हा जळगाव, २८ जानेवारी - जळगावहून चोरगावकडे जाणार्‍या बसमध्ये पाळधी या गावातून शे. इम्रान शे. शफी हा विद्यार्थी चढला. वाहकाने त्याच्याकडे पडताळण्यासाठी पास मागितला. त्याचा राग येऊन विद्यार्थ्याने इतर दोन साथीदारांच्या साहाय्याने वाहकाला बेदम मारहाण केली. पाळधी गावामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(काँग्रेस राज्यकर्ते करत असलेल्या लांगूलचालनामुळेच मुसलमान उद्दाम होऊन अशा प्रकारे थेट कायदा हातात घेत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पयाय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2311522482612517463?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2311522482612517463'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2311522482612517463'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2058.html' title='बसचा पास मागितला म्हणून मुसलमानांकडून बसवाहकाला मारहाण'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5469767485242711882</id><published>2012-01-29T00:22:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:22:00.136+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>निवडणुकांच्या कामकाजासाठी उपस्थित रहाण्याचा शिक्षकांना आदेश</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचा शिक्षकांचा आरोप &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २८ जानेवारी - मुंबई महापालिका निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण खात्याने अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे; परंतु हा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आहे, असा आरोप शिक्षक करत आहेत. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; राज्यशासनाने गतवर्षी मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणल्यामुळे आता शिक्षकांना जनगणना आणि निवडणूक या कामासाठी नियुक्त करता येणार नाही. असे असतांना शालेय शिक्षण खात्याने अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजाचे प्रशिक्षण घेण्यासाठी ३१ जानेवारीपासून उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. १६ फेबु्रवारीला महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर निवडणुका होणार असल्याने अभ्यासक्रम कधी संपवणार ?, विद्यार्थ्यांची उजळणी केव्हा घेणार ? आणि परीक्षा कधी घेणार ? या प्रश्नांमुळे शिक्षकांची आता कोंडी झाली आहे. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5469767485242711882?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5469767485242711882'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5469767485242711882'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_1927.html' title='निवडणुकांच्या कामकाजासाठी उपस्थित रहाण्याचा शिक्षकांना आदेश'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4776337424420816118</id><published>2012-01-29T00:21:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:21:00.505+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारतमातापूजन आणि वन्दे मातरम्</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एरंडोल, जिल्हा जळगाव, २८ जानेवारी (वार्ता.) - वन्दे मातरम् प्रतिष्ठान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारतमातापूजन करून अखंड वन्दे मातरम् म्हणण्यात आले. येथील पू. हेडगेवार चौकात झालेल्या या कार्यक्रमाला वन्दे मातरम् प्रतिष्ठानचे श्री. जगदीश ठाकूर, शिव प्रतिष्ठानचे श्री. योगेश भोई, शिवसैनिक श्री. सुरेश खुरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. शेखर येवलेकर, सर्वश्री प्रदीप फराटे, गणेश सोनार, योगेश वाघ आणि अन्य धर्माभिमानी असे २०० जण उपस्थित होते.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4776337424420816118?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4776337424420816118'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4776337424420816118'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3759.html' title='प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारतमातापूजन आणि वन्दे मातरम्'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4278552989306017835</id><published>2012-01-29T00:20:00.002+05:30</published><updated>2012-01-29T00:20:00.505+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणार्‍या दोन शिक्षकांची हकालपट्टी</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;नवीन पनवेल, २८ जानेवारी - येथील सेंट जोसेफ हायस्कूल या शाळेतील नदीम शेख आणि प्रवीण पतंगे या दोघांनी इयत्ता ९ वीतील दोन विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या विरोधात या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4278552989306017835?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4278552989306017835'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4278552989306017835'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_134.html' title='शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणार्‍या दोन शिक्षकांची हकालपट्टी'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7729885224924812546</id><published>2012-01-29T00:19:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:19:00.189+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>दया, प्रेम आणि शांती यांचा बुरखा पांघरून कुकृत्ये करणार्‍या खिस्त्यांचे खरे स्वरूप !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा धर्म, असे भासवून इतर धर्मियांचे धर्मांतर करू पहाणारा कावेबाज खिश्चन पंथ नाकारून आज अनेक खिश्चन इतर धर्मात प्रवेश करू लागले आहेत. गोड बोलून सर्वांची दिशाभूल करणारे वासनांध खिस्ती चर्चमधील केवळ नन नव्हे, तर लहान मुले, मतीमंद बालके यांच्यावरही अत्याचार करण्यात मागे नाहीत. यामुळेच ऐन नाताळच्या काळातही युरोपातील चर्च ओस पडू लागली आहेत. खिस्त्यांचे हे विकृत स्वरूप उघड व्हावे, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;चर्चने केलेल्या यापूर्वीच्या भयानक तडजोडी&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. लॉस एंजलिस चर्च :&lt;/b&gt; लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ४६ जणांना ६ कोटी डॉलरची (२४० कोटी रुपये) भरपाई&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; &lt;b&gt;बोस्टन चर्च : &lt;/b&gt;लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ५५० जणांना ८ कोटी डॉलरची (३४० कोटी रुपये) भरपाई &lt;br /&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; &lt;b&gt;अमेरिकेतील चर्चेसना लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडितांना द्यावी लागलेली एकूण रक्कम : &lt;/b&gt;२ अब्ज डॉलर (८ हजार कोटी रुपये)’&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7729885224924812546?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7729885224924812546'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7729885224924812546'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2708.html' title='दया, प्रेम आणि शांती यांचा बुरखा पांघरून कुकृत्ये करणार्‍या खिस्त्यांचे खरे स्वरूप !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9123282863751895669</id><published>2012-01-29T00:18:00.002+05:30</published><updated>2012-01-29T00:18:00.166+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>एस्.डी.पी.आय. या मुसलमान संघटनेच्या मते, राष्ट्रप्रेमी संघपरिवार आतंकवादी संघटना आहे, तर मग अल-वैâदा, लष्कर-ए-तोयबा या राष्ट्रप्रेमी संघटना आहेत का ?</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘पाकचा ध्वज फडकावून फॅसिस्टवादी संघपरिवार शांतीचा भंग करू पहात आहे, असा आरोप करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सुळ्या (कर्नाटक) विभागाकडून खिस्ताब्द २०१२ च्या जानेवारी मासात निषेधमोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)’चा उपाध्यक्ष अब्दुल लतीफ मपुत्तूरू याने, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची एक क्रमांकाची आतंकवादी संघटना आहे', असा आरोप केला.’ &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9123282863751895669?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9123282863751895669'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9123282863751895669'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6241.html' title='एस्.डी.पी.आय. या मुसलमान संघटनेच्या मते, राष्ट्रप्रेमी संघपरिवार आतंकवादी संघटना आहे, तर मग अल-वैâदा, लष्कर-ए-तोयबा या राष्ट्रप्रेमी संघटना आहेत का ?'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6775418594838016888</id><published>2012-01-29T00:17:00.003+05:30</published><updated>2012-01-29T00:31:45.347+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हिंदु जनजागृती समिती'/><title type='text'>हिंदूंनो, या कार्यक्रमांचा लाभ घेऊन ‘धर्मपालन कसे करायचे’ याविषयी जाणून घ्या !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;‘सनातन संस्था चेन्नई’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी निर्मिलेल्या धर्मसत्संगांचे प्रसारण करणारे विविध राज्यांतील केबलचालक आणि त्यांची दर्शकसंख्या&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सनातन संस्थेने निर्मिलेल्या मराठी भाषेतील धर्मसत्संगांचे भाग, तसेच ‘सनातन संस्था चेन्नई’ निर्मित ‘ईश्वरप्राप्तीके लिए अध्यात्मशास्त्र’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ निर्मित ‘धार्मिक कृतीओंका शास्त्र’ या हिंदी भाषेतील कार्यक्रम यांचे विविध राज्यांत स्थानिक केबलवाहिन्यांवरून प्रक्षेपण करण्यात येत आहे. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इतरत्रच्या हिंदूंनी त्यांच्या भागातील केबलचालकांना संपर्क करून या धर्मसत्संगांचे प्रसारण चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत.&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-jstqlhcYe_o/TyQ046D7pII/AAAAAAAAOPo/qaviLsOgBKg/s1600/Table.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-jstqlhcYe_o/TyQ046D7pII/AAAAAAAAOPo/qaviLsOgBKg/s320/Table.jpeg" width="297" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;सनातन-निर्मित ग्रंथांतील ज्ञान या सत्संगांमधून मांडण्यात येते.&amp;nbsp; &lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6775418594838016888?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6775418594838016888'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6775418594838016888'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8643.html' title='हिंदूंनो, या कार्यक्रमांचा लाभ घेऊन ‘धर्मपालन कसे करायचे’ याविषयी जाणून घ्या !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-jstqlhcYe_o/TyQ046D7pII/AAAAAAAAOPo/qaviLsOgBKg/s72-c/Table.jpeg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1913720148767707510</id><published>2012-01-29T00:16:00.002+05:30</published><updated>2012-01-29T00:16:00.290+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>पाकिस्तान का रागावला आहे ?</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-tHjrJqIs_fQ/Ttonr0BvadI/AAAAAAAAMOU/Ym0PtE6F0B4/s1600/Arvind+Kulkarni.JPG" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-tHjrJqIs_fQ/Ttonr0BvadI/AAAAAAAAMOU/Ym0PtE6F0B4/s1600/Arvind+Kulkarni.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पुढील महिन्यात उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. मुसलमानांना ते मागतील ते द्यायचे आणि त्यांची मते मिळवून सत्तेवर यायचे असे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने ठरवले आहे. तेथे एकूण ४०३ जागा आहेत. त्यातील १३० जागांवर मुसलमान म्हणतील तो इच्छुक निवडून येणार आहे. आता लोकशाही मार्गाने आपण भारतात छोटीछोटी पाकिस्ताने निर्माण करीत आहोत. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;भारतांतर्गत पाकिस्ताने निर्माण करणे, हा पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा मार्ग आहे का ? हे काम धीम्या गतीने चालले आहे म्हणून पाकिस्तान रागावले आहे काय ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, समादेशक (सल्लागार) संपादक, सनातन प्रभात, मुंबई.&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;अब्राहम लिंकन आणि मोहनदास गांधी&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गेली ६० वर्षे आम्ही पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत; परंतु त्यांचेकडून कसलाही आश्वासक प्रतिसाद मिळालेला नाही, अण्वस्रधारी आणि आतंकवादी पाकिस्तान नावाचा शेजारी ही भारतासमोरची आजची सगळ्यात मोठी समस्या आहे, असे उद्गार अमेरिकेतील भारताच्या राजदूत श्रीमती निरुपमा राव यांनी अलीकडे वाशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलतांना काढले. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला अमेरिकेशी ज्याचे शत्रुत्व असते त्या देशाविषयी, असे निराशेचे उद्गार कधी काढावे लागत नाहीत; कारण अमेरिकेत अब्राहम लिंकन जन्माला आले आणि भारतात मोहनदास गांधी जन्माला आले हा भेद आहे, याकडे दुर्लक्ष होत आले आहे. ज्यांना अमेरिका तोडायची होती आणि अमेरिकेच्या भूमीवर आपले स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र स्थापन करायचे होते त्यांच्याशी अब्राहम लिंकनने युद्ध केले आणि अमेरिका कोणत्याही परिस्थितीत एकसंध नि अभंग राहील, असा विश्वास त्याने शत्रूच्याही मनात उत्पन्न केला. अशाप्रकारे युद्ध करून त्याने राष्ट्रीय एकजूट साधली. यादवी युद्ध करून मुसलमानांना पाकिस्तान निर्माण करायचे असेल, तर त्यांना जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, असे जे उद्गार मोहनदास गांधींच्या तोंडून बाहेर पडले ते लिंकनच्या तोंडून कधी बाहेर पडले नाहीत. मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार आहे, असे समर्थन गांधींनी केले तसे लिंकन कधी करील, असा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. त्यामुळे लिंकनना कोणी कदाचित महात्मा म्हणत नसेल; पण त्याने आपले असे एकापेक्षा एक कर्तृत्ववान वारसदार निर्माण केले की ज्यांनी अमेरिकेच्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी जंग जंग पछाडण्याचे सोडले नाही. निरुपमा राव परराष्ट्र खात्यातील कर्तृत्ववान, भीडभाड न ठेवता राष्ट्रहिताचा विधायक विचार करणार्‍या उद्यमशील अधिकारी आहेत. पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासमवेत अध्यक्ष क्लिंटन यांची भेट घेण्यासाठी १९९२ मध्ये मी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलो होतो तेव्हा निरुपमाबाई आम्हाला सोबत करीत होत्या. पाकिस्तानने निर्माण केलेला प्रश्न सुटावा, अशी त्यांना कळकळ आहे; पण हे काम म्हणजे इकडचा पर्वत उचलून तिकडे ठेवण्याचे आहे आणि ते एकट्याला झेपण्यासारखे नाही, असे त्या तेव्हा अनौपचारिक गप्पात म्हणाल्या होत्या. आज त्या अमेरिकेतील भारताच्या राजदूत म्हणून पाकिस्तान ही आमची सगळ्यात मोठी समस्या आहे, असे सांगत आहेत, तर ज्यांना ज्यांना म्हणून भारत नजीकच्या भविष्यात महासत्ता व्हावा, असे वाटते त्या सर्वांनी एकंदर परिस्थितीचा नव्याने विचार करायला पाहिजे.&lt;br /&gt;&lt;b&gt;गांधींची पराभूत मानसिकता &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भारताचे भावविश्व गांधी विचाराने भारलेले आहे आणि त्या विचाराचा आदर्श प्रतिनिधी म्हणून नेहरूंनी स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान या नात्याने सगळी सूत्रे खेचून घेतली आहेत. तेव्हा या दोघांचे तेव्हाचे विचार आठवून पाहू या. गांधी जे म्हणाले ते सूत्ररूपाने पुढीलप्रमाणे आहे. मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार आहे. जर ते यादवी युद्ध खेळतील तर त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. सावरकर आणि मुंजे हाती शस्त्र घेऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील, तर मी त्यांना साथ देणार नाही. हिंदूंमध्ये यादवी युद्ध करण्याची क्षमता नाही म्हणून भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तान निर्मितीला मान्यता देण्यावाचून काँग्रेसला गत्यंतर नाही. चांगल्या गांधी चरित्रात ही वाक्ये वाचावयास मिळतात. गांधी असे म्हणालेले नाहीत, असे गांधीवादी विचारवंत म्हणत नाहीत; पण गांधींचे मूल्यमापन करतांना या वाक्यांचा विचार होत नाही. जागतिक विचारविश्वातील हे सगळ्यात मोठे आणि चक्रावून सोडणारे आश्चर्य आहे. &lt;br /&gt;&lt;b&gt;मुसलमानांशी लढण्यास घाबरणारे; मात्र हिंदूंच्या विरोधात बाह्या सरसावणारे गांधी&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp; गांधींच्या या तत्त्वज्ञानाचा अर्थ किती भयंकर होतो ते पाहिले पाहिजे. समूहश: मुसलमानांवर जिहादी प्रवृत्तीचा दाट पगडा असतो. ही प्रवृत्ती अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करू इच्छिते. इ.स. ७११ मध्ये इस्लामने भारतावर पहिले राजकीय आक्रमण सिंधमध्ये केले. हिंदु समाज आणि हिंदु संस्कृती नष्ट करणे हा या स्वारीचा उद्देश होता. आजपर्यंत इस्लामने हे उद्दिष्ट मागे घेतलेले नाही. इस्लाममध्ये सातत्य आहे. दुर्दैवाने तसे सातत्य हिंदूंमध्ये दिसत नाही. भारतावर राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्व स्थापन करण्याच्या इस्लामच्या प्रयत्नांपुढे हिंदूंनी एकदाही हार मानलेली नाही. प्राण पणाला लावून, वनवास पत्करून, घरादाराची होळी करून न थकता बाराशे वर्षे हिंदू लढत राहिले; पण स्वत:कडे दुय्यम भूमिका येईल, असा एकही मुसलमानांचा अधिकार त्यांनी मान्य केला नाही. इस्लामचे जडमूळ भारतातून उपटून फेकून देण्याचा हिंदूंचा राष्ट्रीय सामूहिक निर्धार १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला आणि आपणास हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून घोषित केले तेव्हा समूर्त साकार झाला. पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्य केले आणि अटकेपार भगवा झेंडा फडकाविला. नंतर राजा राममोहन रॉय यांचेपासून ते विनायक दामोदर सावरकरांपर्यंत सर्व हिंदु नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध लढत असतांना मुसलमानांना या देशात हिंदूंपेक्षा वेगळ्या राजकीय आकांक्षा बाळगता येतील हे तत्त्व मान्य केलेले नाही. गांधी हे भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील पहिले नेते असे आहेत की, ज्यांनी मुसलमानांना या देशावर राजकीय वर्चस्व स्थापन करता येईल, हे तत्त्व मान्य केले आहे. विशिष्ट उद्दिष्टासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करणार्‍याला तेवढ्या एका कारणासाठीसुद्धा ती वस्तू प्राप्त होण्याचा अधिकार मिळतो आणि त्या वेळी न्यायान्याय्यतेचा निकष अप्रस्तुत ठरतो हा गांधीविचार आहे; परंतु या देशावर राजकीय वर्चस्व स्थापन करण्याच्या मुसलमानांच्या मोहिमेला तेवढ्याच सातत्याने बाराशे वर्षे हिंदूंनीही कृतीने आणि सशस्र सामूहिक विरोध केल्यामुळे हिंदूंनाही आपले वर्चस्व राखण्याचा अधिकार प्राप्त होतो, हे मात्र गांधी मान्य करीत नाहीत. जसे बाराशे वर्षे युद्ध जाहले तसेच ते पुढे चालू राहून निर्णय लागायला हवा होता; पण तसे झाले असते तर त्यात मुसलमानांचे उद्दिष्ट साध्य झाले नसते, हे गांधींना माहीत होते. म्हणून त्यांनी अहिंसेचे तत्त्व एकतर्फी हिंदूंना लागू केले. म्हणजे मुसलमानांना लढण्याचा अधिकार आहे; परंतु तो अधिकार हिंदूंना नाही. हिंदूंनी नि:शस्त्र व्हायचेच; पण तोंडी विरोधही करायचा नाही. याचा अर्थ थोडक्यात असा आहे की, मीर कासीमपासून औरंगजेब आणि महमद अली जीनांपर्यंत हिंदू भूमीवर इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याचे प्रयत्न ज्यांनी केले त्यांच्याबरोबर गांधी मांडीला मांडी लावून बसायला कासावीस झाले आहेत. मात्र पृथ्वीराज चौहानापासून शिवाजी महाराज आणि सावरकरांपर्यंत ज्यांचा हिंदु भूमीवर इस्लामी राष्ट्र स्थापायला विरोध आहे, त्यांच्याशी दोन हात करायला बाह्या सरसावून गांधी सज्ज आहेत.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;b&gt;मूळ समस्या पाक नसून गांधी विचार असणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; तेव्हा मूळ समस्या पाकिस्तान नसून गांधी विचार आहे, हे निरुपमा राव यांनी आणि सगळ्या भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे; कारण गांधी विचार पक्षपाती आहे. तो हिंदूंचे अधिकार अमान्य करतो. मुसलमानांचे अधिकार मान्य करतो. अधिकारासाठी जेव्हा लढाई होणार असते, तेव्हा हिंदूंना तो लढायला संमती देत नाही. गांधी पारतंत्र्यात देशाचे नेतृत्व करीत होते. नेहरू स्वतंत्र भारताचे नेतृत्व करीत होते. म्हणून गांधी विचाराशी प्रामाणिक राहून त्यांनी भारताच्या सैन्याला पाकिस्तानी सैन्याशी लढायला प्रतिबंध केला आणि काश्मीरचा मोठा अंश पाकिस्तानला भेट देऊन टाकला. &lt;br /&gt;&lt;b&gt;लोकशाही मार्गाने भारतात छोटीछोटी पाकिस्ताने निर्माण करणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जमात-उद-दवा नावाची लष्कर-ए-तायबा या आतंकवादी संघटनेला लढाऊ युवक पुरवणारी पाकिस्तानांतील संघटना आहे. मुंबईवर नोव्हेंबर २००८ मध्ये जे सशस्त्र आक्रमण पाकिस्तानकडून झाले ते संघटित करण्याचे काम जमात-उद-दवाकडे होते. या संघटनेचे प्रमुख हाफिज मोहम्मद सईद याने काही दिवसांपूर्वी ‘पाकिस्तानचा सगळ्यात मोठा शत्रू भारत हाच आहे’, असे उद्गार काढले आहेत. अमेरिकेविषयी आमच्या मनात जेवढे शत्रुत्व नाही तेवढे भारताविषयी आहे, असे तो म्हणाला आहे. अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सय्यद अहमद खान यांनी इंग्रज आपले मित्र असून काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊ नका, असे मुसलमानांना सांगितले होते त्याची आठवण होते. आपले आजचे राज्यकर्ते तेच धोरण पुढे चालवत आहेत. त्यांना पाकिस्तान शत्रू वाटत नाही. भारतातील मुसलमानांवर अन्याय होत असल्याची सतत टोचणी त्यांना लागलेली असते आणि हे अन्याय हिंदु समाजाकडून होत असतात, हा त्यांचा निष्कर्ष असतो. तसलीमा नसरीन ही लेखिका बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतात, त्यांना वाचा फोडते म्हणून तिला भारत शासन आश्रय देत नाही. सलमान रश्दी या लेखकाने भारतात एखाद्या समारंभाला यायचे कि नाही, हे भारतातील मुसलमान ठरवतात आणि त्यांचा निर्णय सरकार मान्य करते. पुढील महिन्यात उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. मुसलमानांना ते मागतील ते द्यायचे आणि त्यांची मते मिळवून सत्तेवर यायचे असे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने ठरवले आहे. तेथे एकूण ४०३ जागा आहेत. त्यातील १३० जागांवर मुसलमान म्हणतील तो इच्छुक निवडून येणार आहे. आता लोकशाही मार्गाने आपण भारतात छोटीछोटी पाकिस्ताने निर्माण करीत आहोत. भारतांतर्गत पाकिस्ताने निर्माण करणे हा पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा मार्ग आहे का ? हे काम धीम्या गतीने चालले आहे म्हणून पाकिस्तान रागावले आहे काय ?&lt;br /&gt;&lt;b&gt;ब्रिटीश शासनाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे कारण ‘भारतीय पोटभरू सैन्य आता आमच्या नियंत्रणात नाही’, असे अ‍ॅटली यांनी सांगणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;‘भारताच्या स्वातंत्र्याचे विधेयक ब्रिटीश संसदेत मांडल्यावर दुःखी मनाने माजी पंतप्रधान चर्चिल यांनी ब्रिटिशांना विचारले, ‘तुम्ही हिंदुस्थानला स्वातंत्र्य का देत आहात ?’ यावर अ‍ॅटली यांनी उत्तर दिले, ‘आम्ही हे स्वातंत्र्य देत आहोत; कारण भारतीय पोटभरू सैन्य आता आमच्या नियंत्रणात नाही आणि दुसरे कारण म्हणजे ब्रिटनजवळ स्वतःची जातिवंत अशी सेना (महायुद्धामुळे) इतकी नाही जी हिंदुस्थानवर नियंत्रण ठेवू शकेल.’ हे दुसरे कारण तर महायुद्धाचा परिणाम होता; मात्र जे पहिले कारण आहे त्याचा प्रणेता कोण होता ?’ - स्वातंत्र्यवीर सावरकर गांधींचे नाव त्यांनी कोठेही घेतले नाही, हे लक्षात घ्या ! &lt;br /&gt;- सीमा भावे, महू, मध्यप्रदेश (मासिक ‘हालात-ए-इन्दौर’, जून २०१०)&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1913720148767707510?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1913720148767707510'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1913720148767707510'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7110.html' title='पाकिस्तान का रागावला आहे ?'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-tHjrJqIs_fQ/Ttonr0BvadI/AAAAAAAAMOU/Ym0PtE6F0B4/s72-c/Arvind+Kulkarni.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9170284492424415915</id><published>2012-01-29T00:15:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:15:00.128+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>सलमान रश्दी यांचा दौरा !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-amiOj2JwDuU/TtopBgs4iBI/AAAAAAAAMOc/KOkTAEm1Nu0/s1600/arun-ramtirthakar-solapur.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-amiOj2JwDuU/TtopBgs4iBI/AAAAAAAAMOc/KOkTAEm1Nu0/s1600/arun-ramtirthakar-solapur.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;श्री. अरुण रामतीर्थकर&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;अभिव्यक्ती स्वातंत्र्य नीच आहे; पण त्या आड प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल गलिच्छ शब्द वापरणे निश्चित निषेधार्ह आहे. असे लिहिणार्‍याला लेखकही म्हणू नये. त्याचप्रमाणे भगवान शंकर, माता पार्वती, गणेश, श्रीगुरुदत्त, प्रभु रामचंद्र यांची टिंगल टवाळी, अभद्र रेखाटन हेही तितकेच निषेधार्ह मानले पाहिजे. &lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;उलट या प्रकाराचे समर्थन होते. प्रोत्साहन दिले जाते. भंपक निधर्मीवाद्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचा दुतोंडीपणा स्पष्ट झाला, हेच सलमान रश्दी यांच्या रहित झालेल्या दौर्‍याचे फलीत.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर, सोलापूर&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;लेखकांना पुरस्कार देतांना साहित्यिक नव्हे, तर राजकीय निकष लावणार्‍या पाश्चिमात्य संस्था !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जयपूर येथील साहित्य संमेलनात सलमान रश्दी यांना निमंत्रित करण्यात आले होते; पण त्यांचा दौरा रहित झाला. त्यांच्या न येण्याने भारतीय साहित्य विश्वाची मोठी हानी झाली अशातील भाग नाही. तसेच ते आले असते आणि बोलले असते, तरी काही विद्वत्ताप्रचूर ऐकायला मिळाले असते, असे नाही. वादग्रस्त लिहून प्रसिद्धी मिळवलेला तो एक भाग्यवान लेखक आहे. नॉयपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यामागे जी विचारधारा आहे, तीच पश्चिमेकडील विचारधारा रश्दी या लेखकास जाणूनबुजून मोठे करत आहे. रश्दीच्या पुस्तकातील साहित्यिक मूल्ये शोधणे ही महाकठीण बाब मानली जाते. ५ विवाह आणि ४ घटस्फोट हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य पुरेसे बोलके आहे. अरुंधती रॉय यांच्या ‘गॉड ऑफ स्मॉलेस्ट थिंग' या पुस्तकास ब्रिटनमधील प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार मिळाला. हीच बाई त्या प्रसिद्धीच्या जोरावर ‘काश्मीर स्वतंत्र राष्ट्र झाले पाहिजे’, असे म्हणत आहे. नर्मदा सरोवर धरणाला विरोध करत आहे. अरुंधतीचे पुस्तकही भिकार स्वरूपाचे होते. याचा अर्थ पाश्चिमात्य संस्था लेखकांना पुरस्कार देतांना साहित्यिक निकष न लावता वेगळा विचार करतात. रश्दीचे युरोपात सर्वत्र कौतुक होते. त्यामागे हेच कारण आहे; महान साहित्यिक म्हणून नाही. त्यामुळे रश्दी येणे, न येणे, फारसे महत्त्वाचे नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;रश्दी यांचा दौरा रहित होण्यासाठी आक्रमणाचा बागूलबोवा निर्माण करणार्‍या सुरक्षायंत्रणा ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; दौरा रहित झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून निधर्मीवादाच्या ठेकेदारांचा चेहरा स्पष्ट झाला आहे. रश्दी जन्माने भारतीय असून भारतात येण्यासाठी त्याला प्रवेश अनुज्ञप्तीची (व्हिसा) आवश्यकताच नव्हती. त्यामुळे शासन त्यांना अडवू शकत नव्हते. अडवले असते, तर जगभर नाचक्की झाली असती. मग आवई उठवण्यात आली की, त्यांना ठार मारण्यासाठी आक्रमणकर्ते निघाल्याचा गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. साहित्य संमेलनात त्यांनी बाँबस्फोट केला, तर अनेक निरपराध नागरिक मरतील. ती हत्या टाळण्यासाठी तुम्हीच दौरा रहित करा. आपल्यामुळे इतर माणसे मरायला नकोत म्हणून रश्दी यांनी स्वतःच दौरा रहित केला. आता प्रश्न असा उद्भवतो की, हिंदुस्थानात आजवर सहस्रोच्या आसपास बाँबस्फोट झालेत. संसदेवर आक्रमण, अक्षरधामवर आक्रमण, ताजमहाल हॉटेलवर आक्रमण असे संघटित आक्रमणे झाली. यापैकी कशाचीही पूर्वसूचना गुप्तहेर खात्यास लागली नाही; मात्र रश्दीवर आक्रमण होणार हे वृत्त गुप्तचरांना आधीच कळते. गुप्तचर खात्याच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे कठीण आहे. मान्य करू की, गुप्तचर खात्याची तशी माहिती होती. मग त्याच माहितीस्त्रोतातून पुढे जाऊन रश्दी यांना मारण्यासाठी कोण निघाले, या आक्रमणाचे प्रायोजक कोण होते, हे का शोधले नाही ? असा लेखकावरील आक्रमणाचा कट रचणारे मोकाट सोडून का दिले ? त्यांचा शोध घेतला गेला नाही. याचा अर्थ तसा कट झालाच नव्हता. केवळ या संकटातून सुटण्यासाठी केंद्रशासनाने केंद्रीय अन्वेषण खात्याप्रमाणे गुप्तचर खात्याचा वापर करून घेतला आहे. असे केले नसते, तर आणि रश्दी जयपूरला गेले असते आणि उत्तरप्रदेशातील मुसलमानांची १८ टक्के मते गरकन काँग्रेसपासून दूर गेली असती आणि राहुल गांधी यांच्या अथक परिश्रमांवर (आणि हो! प्रियंकादेखील) पाणी पडले असते. धमकी मिळाली, तर अधिक सुरक्षा ठेवता येते. व्यासपिठाची १० वेळेला तपासणी करून कार्यक्रम पार पाडता आला असता. धमक्यांना शासन घाबरले, असे म्हटलेले शासनाला चालते. नाही तरी मनमोहनसिंग शासनाला दूषणांची खूप सवय झाली आहे. मात्र मते गमावून चालले नसते. मुसलमानांना ४ टक्के आरक्षणाचे गाजर गाढवाने खाऊन टाकले असते. ‘काँग्रेस म्हणजे मुसलमान अनुनय’ हे तर नेहरूंपासून चालत आलेले धोरण आहे. आता ते कसे सोडतील ! शासन तर सर्वच बाबतीत अपात्र आणि नालायक ठरल्यामुळे रश्दी प्रकरणावरून वेगळी दूषणे द्यायला नकोत. प्रश्न आहे येथील निधर्मीवादाची ठेकेदारी घेतलेल्यांचा. या सर्व महाभागांच्या नरड्यात आताच हाडुक अडकले आहे. एकही माईचा लाल निषेध व्यक्त करीत नाही की, खेद व्यक्त करत नाही. &lt;br /&gt;&lt;b&gt;रश्दी यांना वेगळा, तर म.फि. हुसेन यांना वेगळा न्याय !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हीच मंडळी मकबुल फिदा हुसेनच्या बाबतीत कशी बेंबीच्या देठापासून कोकलत होती. त्या थेरड्याने देवतांची बीभत्स, अश्लील चित्रे काढली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे काही खटले भरले गेले. त्या खटल्याला घाबरून हुसेन पळाला. त्याला कोणी हाकलले नाही की, परत येण्याला विरोध केला नव्हता. येऊन त्याने न्यायालयात पार्वती आणि नंदी या चित्रात कला कशी आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यात ती कशी चपखल बसते ते पटवून द्यायला हवे होते. ते त्याने केले नाही हा त्याचा दोष. हिंदु धर्माभिमान्यांनी कायदेशीर मार्गाने खटला भरला. रश्दीप्रमाणे ‘आला तर ठार करू’, अशी धमकी तर दिली नव्हती. दिली असती, तर हेमंत करकरे यांना नक्कीच कळाले असते. तरीही ‘हिंदु फॅनॅटिझम’ (हिंदु धर्मवेडे) म्हणून किती गदारोळ झाला. त्याचा मुडदा पंढरपुरात गाडता आला नाही म्हणून किती जण धाय मोकलून रडले होते. जब्बार पटेल सारख्यांना अजून रडू आवरत नाही. त्यांनी पुण्यात चित्रपट महोत्सव केला. त्यात हुसेनवरचा लघुपट मुद्दाम ठेवला. हिंदु धर्माभिमान्यांनी विरोध करताच जब्बारने माघार घेतली. तरीही लघुपट ठेवून जब्बारने हुसेनबद्दलचा आदर दाखवून दिला. जब्बारचे हेच अभिव्यक्ती प्रेम सलमानच्या बाबतीत ओंकारेश्वरावर जाते. जब्बारप्रमाणे इतर भंपक. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे देवतांची टवाळी आणि ऐतिहासिक पुरुषांची प्रच्छन्न अपकीर्ती एवढीच त्यांची अक्कल. जे स्वातंत्र्य हुसेनला आहे ते सलमानला का नाही ? या प्रश्नाचे त्यांच्याजवळ उत्तर नाही. झापडे लावलेली ही पिलावळ. कन्नड लेखक भैरप्पा यांच्या ‘आवरण' कादंबरीत लक्ष्मीची रझिया झाल्यावर तिला उच्चशिक्षित, निधर्मी असल्याचा आधी आव आणणारा नवरा कुंकू लावल्यास मनाई करतो, बुरख्याची आणि गोमास खाण्याची सक्ती करतो. त्यावर ती म्हणते ‘यावर मी आता ओरडले, तर वृत्तपत्रे दखल घेणार नाहीत. मात्र लक्ष्मी असतांना कुंकुवाच्या सक्तीबद्दल ओरडले असते, तर पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळाली असती' ही काल्पनिक स्थिती नाही. सलमान आणि तस्लीमा यांना एक न्याय आणि हुसेन, शाहरूख खान यांना दुसरा न्याय असतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;तथाकथित निधर्मीवाद्यांनी देवबंदच्या विरोधात बोलण्याचे धाडस नसेल, तर हिंदु जनजागृती समितीबद्दलही बोलू नये !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; योगायोगाने याच सुमारास सांगलीत नाट्यसंमेलन झाले ते याच पिलावळीनी गिळले. बोधचिन्ह बनवले, त्यात श्रीगणेशाला विद्रुप केले. स्मरणिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले म्हणाले, ‘‘एका प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देऊ.'’ दिले नाही. घाशीरामचा प्रयोग आवर्जून ठेवला. रंगमंचाशी संबंध नसलेले चित्रपटवाले अमोल पालेकरांना उद्घाटनाला बोलावले. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावे गळा काढत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) रहित करण्याची मागणी केली. एवढी नाटके होतात. कोणाला त्याचा त्रास होत नाही. ‘जंगली कबुतर’, ‘गिधाडे’, ‘सखाराम बार्इंडर’ अशी पाचकळ नाटके हे करणार. सखारामच्या तोंडातल्या घाण शिव्या काढल्या आणि गिधाडेमधील गर्भपातानंतर रक्ताने लाल झालेले पातळ हा प्रसंग पालटवला म्हणून पालेकरांना परिनिरीक्षण मंडळ नको. ‘संहितेची मागणी असेल, तर रंगमंचावर मी संभोग दृश्य देईन’, असे मागे एक नटी म्हणाली. पालेकरना बहुतेक तिला घेऊन नाटक करायचे होते. परिनिरीक्षण मंडळामुळे ते जमले नाही. म्हणून पालेकर परिनिरीक्षण मंडळावर घसरले. नाट्यसंमेलन होत असतांनाच सलमान रश्दी प्रकरण घडत होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढतांना पालेकरांना सलमान रश्दी यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा संकोच दिसला नाही. या दडपशाहीबद्दल ते अवाक्षराने बोलले नाहीत. विस्मरण खास नव्हते. हा शेपूट घालण्याचा प्रकार होता. पुण्यात त्यावेळच्या अण्णा जोशी, श्रीकांत शिरोळे, काका वडके, नंदू घाटे यांच्या अश्लीलता निर्मूलन समितीवर किंवा आताच्या श्रीराम सेनेवर दुगाण्या झाडायला धाडसही लागत नाही आणि अक्कलही लागत नाही. पालेकर टोळीने ते इमाने इतबारे केले. सलमान किंवा तस्लीमाबाबत त्यांनी अजून थोबाड उचकाटावे. देवबंदच्या विरोधात बोलण्याचे धाडस नसेल, तर हिंदू जनजागृती समितीबद्दलही बोलू नये.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9170284492424415915?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9170284492424415915'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9170284492424415915'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4844.html' title='सलमान रश्दी यांचा दौरा !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-amiOj2JwDuU/TtopBgs4iBI/AAAAAAAAMOc/KOkTAEm1Nu0/s72-c/arun-ramtirthakar-solapur.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3692894386591067146</id><published>2012-01-29T00:14:00.004+05:30</published><updated>2012-01-29T00:14:00.839+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-bP-iRJcItzU/TyQ2By6BCkI/AAAAAAAAOQA/zkSoG0Yhzy8/s1600/lokaho+jagrut+vha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="145" src="http://1.bp.blogspot.com/-bP-iRJcItzU/TyQ2By6BCkI/AAAAAAAAOQA/zkSoG0Yhzy8/s320/lokaho+jagrut+vha.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एक सनदी अधिकारी सौ. लीना जैन यांनी देशातील विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि जनताद्रोही आहे, हेच त्यांच्या पुढे दिलेल्या सूत्रांतून स्पष्ट होते.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;मुक्त अर्थव्यवस्थेचे फलित गँगस्टर भांडवलशाहीची निर्मिती !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आज देशातील मुक्त अर्थव्यवस्थेत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रवेश झाला आहे. हा प्रवेश सर्व विदेशी लाभासाठी आणि केंद्रीय मंत्री अन् त्यांचे कुटुंबीय यांना खाण्याचे कुरण मिळावे, यासाठी देण्यात आला आहे. यातून जनतेचे कल्याण होत नाही. मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली माफिया लोक वर्षाला पंधराशे अब्ज अमेरिकी डॉलर्स कमवत आहेत आणि याला भारत शासनही उत्तरदायी आहे. - सौ. लीना जैन, एक सनदी अधिकारी&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3692894386591067146?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3692894386591067146'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3692894386591067146'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5028.html' title='राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-bP-iRJcItzU/TyQ2By6BCkI/AAAAAAAAOQA/zkSoG0Yhzy8/s72-c/lokaho+jagrut+vha.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4618918081089089423</id><published>2012-01-29T00:13:00.013+05:30</published><updated>2012-01-29T00:13:00.617+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>श्री. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातलासलगाव येथे सहभागी होतांना शिकायला मिळालेली सूत्रे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-ZdFhgJiDJJU/TyQ1s4d569I/AAAAAAAAOP4/QFEVpJZSvGQ/s1600/NileshBora.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-ZdFhgJiDJJU/TyQ1s4d569I/AAAAAAAAOP4/QFEVpJZSvGQ/s1600/NileshBora.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;श्री. नीलेश बोरा&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;१. प्रत्येक व्यक्तीमध्ये भ्रष्टाचाराविरुद्धचा राग, लढण्याची सिद्धता दिसून येणे आणि लोकांचा ‘हिंदु जनजागृती समिती’वरचा विश्वास दृढ असल्याचे अन् ‘हेच लोक काहीतरी करतील’, अशी भावना त्यांच्या मनात असल्याचे लक्षात येणे :&lt;/b&gt; ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आंदोलनाद्वारे रान उठवणारे श्री. अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ लासलगाव येथेही ‘हिंदु जनजागृती समिती’कडून विविध प्रकारे कार्य केले गेले. अवघ्या देशात भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठलेले असतांना ‘आपणही काहीतरी करावे’, अशी मनोमन इच्छा होती. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;श्रावण कृ. तृतीया, कलियुग वर्ष ५११३ (१६.८.२०११) या दिवसापासून श्री. अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. तत्पूर्वी अनेकांनी येऊन ‘आपण काहीतरी करायला हवे’, असे सांगितले. वास्तविक लासलगावात अनेक पक्षांची राजकारणी मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, श्रीमंत व्यक्ती असे बरेच जण असतांना लोकांचा ‘हिंदु जनजागृती समिती’वरचा विश्वास दृढ असल्याचे आणि ‘हेच लोक काहीतरी करतील’, अशी भावना लोकांच्या मनात असल्याचे लक्षात आले. तेव्हापासूनच लासलगावात निषेधफेर्‍या, उपोषणे, निवेदने देणे, लघुसंदेश पाठवणे इत्यादी उपक्रम वेगाने राबवले जात होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये भ्रष्टाचाराविरुद्धचा राग, त्या विरोधात लढण्याची सिद्धता आणि बाहेर पडण्याचे बळ प्रथमच दिसून आले. &lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२. घराचा उंबरठा कधीही न ओलांडणार्‍या रणरागिणींनी चक्क आरक्षक स्थानकात जाऊन निवेदन आणि निषेधाच्या घोषणा देणे : &lt;/b&gt;लासलगाव हा तसा ग्रामीण भाग असल्याने येथील महिला शक्यतो घराबाहेर जात नाहीत; मात्र या वेळी प्रथमच शेकडो महिलांचा उद्वेग या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून आला. या महिला म्हणजे साक्षात रणचंडीचा अवतारच असल्याची धारणा होत होती. दोन ठिकाणी महिलांनी उत्स्फूर्तपणे अण्णांच्या समर्थनार्थ फेर्‍या काढल्या. त्यांना लक्षणीय अशी उपस्थितीही लाभली. कधीही घराचा उंबरठा न ओलांडणार्‍या या रणरागिणी चक्क आरक्षक स्थानकात जाऊन निवेदन देणे आणि निषेधाच्या घोषणा देणे, इत्यादी करत होत्या. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३. साखळी उपोषणात श्रीमंत व्यक्तींपेक्षा सर्वसाधारण व्यक्तीच सहभागी होतांनाचे चित्र दिसणे : &lt;/b&gt;लासलगाव येथे पहिल्या दिवसापासून साखळी उपोषण चालू झाले. तेव्हा श्रीमंत व्यक्तींपेक्षा सर्वसाधारण व्यक्तीच या आंदोलनात सहभागी होतानाचे चित्र होते. बरेच व्यापारी, नोकरवर्ग या आंदोलनात सहभागी होण्यापासून दूर राहिला; मात्र सर्वसाधारण मध्यमवर्गीय कष्टकरी वर्ग हा प्रामुख्याने सहभागी होत होता. श्रीमंतांना पैशांमुळे भ्रष्टाचाराचे महत्त्व नसते; मात्र सर्वसाधारण व्यक्ती थोडेफार पैसे कमावते, त्यात अनेक कामांसाठी भ्रष्ट माणसांना पैसे वाटावे लागतात. त्यामुळेच येथील ट्रक चालक-मालक संघटनेद्वारे दोन दिवस उपोषण करण्यात आले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;४. समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना निषेधफेरीची अनुमती काढण्यापासून ते निवेदन देण्यापर्यंतचे साहाय्य करणे : &lt;/b&gt;बर्‍याच जणांना उपोषण करणे, निवेदन देणे, निषेधफेरी काढणे, यांसाठी काय करायचे असते, शासकीय अनुमती घ्यायची असते कि नाही, निवेदन कसे बनवावे, कोणाला द्यावे, हाही भाग ठाऊक नव्हता. त्यामुळे प्रत्येक वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना अनुमती काढण्यापासून ते निवेदन देण्यापर्यंतचे साहाय्य केले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;५. समितीच्या कार्यकर्त्यांनी लघुसंदेश, दूरभाषद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन लोकांना पहिल्या दिवशी निघणार्‍या निषेधफेरीची माहिती देऊन फेरीत सहभागी करवून घेणे : &lt;/b&gt;श्री. अण्णा हजारे आंदोलनाला बसणार होते, तेव्हा हा प्रश्न संपूर्ण गावाचा होता. तेव्हा काय करायचे, ते गावाने एकत्रित बसून ठरवायचे होते; मात्र यात काही मंडळींनी परस्पर नियोजन करून निषेधफेरी काढण्याचे ठरवले. तेव्हा गावकर्‍यांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे पहिल्या दिवशी निघालेल्या निषेधफेरीला पाहिजे तशी उपस्थिती लाभली नाही, तरीही समितीच्या कार्यकर्त्यांनी लघुसंदेश, दूरभाषद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन लोकांना फेरीची माहिती देऊन सहभागी करवून घेतले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;६. निषेधफेरीत दोन महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी होणे : &lt;/b&gt;पहिल्या निषेधफेरीत दोन महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी झाले. त्यांनीही आपले विचार मांडून पाठिंबा दर्शवला. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराविषयीची चीड खरोखर निर्माण झालेली दिसून आली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;७. अण्णांच्या आंदोलनाविषयी राज्यकर्त्यांची उदासीनता !&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;७ अ. बरेच राज्यकर्ते मनापासून सहभागी न होणे आणि काही राजकारणी स्वतःहून आंदोलन अन् निषेधफेर्‍या यांपासून दूरच असणे :&lt;/b&gt; पहिल्या दिवशी संपूर्ण गाव मिळून निषेधफेरी निघाली. तेव्हा नेहमी पुढारीपण करणार्‍या एका राजकीय व्यक्तीला अगदी आग्रहाने आणि तीन-चारदा बोलावून सहभागी करून घेण्यात आले, जणू हा वैयक्तिक कार्यक्रम होता. बरेच राज्यकर्ते मनापासून सहभागी न होता आग्रह केल्याने झाले, तर काही राजकारणी स्वतःहून आंदोलन आणि निषेधफेर्‍या यांपासून दूरच राहिले. &lt;b&gt;(याचा अर्थ ‘राजकारण्यांना भ्रष्टाचार हवा आहे आणि केवळ सर्वसामान्यांना तो नको आहे’, असा होतो. असे राजकारणी कधीतरी देशाचे आणि देशातील नागरिकांचे भले करू शकतील का ? हिंदूंनो, अशा राजकारण्यांना सत्ताच्यूत करण्यासाठी सिद्ध व्हा ! - संकलक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;८. निषेधफेरीनंतर स्वतःची मते मांडणारी मंडळी नंतर गुप्तहोणे : &lt;/b&gt;पहिल्या दिवशी बर्‍याच जणांनी निषेधफेरीनंतर झालेल्या सभेत आपली मते मांडली. त्यानंतर अनेक आंदोलने, साखळी उपोषणे झाली; मात्र ती बोलघेवडी मंडळी एकदम गुप्तच झाली. नंतर ती आंदोलन आणि उपोषण स्थळी फिरकलीच नाहीत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;९. प्रत्येक निषेधफेरीचे दायित्व समितीने घेणे :&lt;/b&gt; प्रतिदिन कोणी ना कोणीतरी निषेधफेरी काढतच होते. त्या वेळी समितीने प्रत्येक फेरीचे नियोजन करणे, योग्य प्रकारे फेरी काढणे, कोणत्या घोषणा द्याव्यात, हे सांगणे, निवेदनाची सूत्रे सांगणे इत्यादी स्वरूपाची कार्येही प्रभावीपणे केली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१०. एका संप्रदायाने रात्रीच्या वेळी काढलेल्या मेणबत्ती फेरीत पुरेशी सिद्धता नसणे आणि निवेदनही बनवलेले नसणे :&lt;/b&gt; ज्या ज्या वेळी समितीचा सहभाग होता, त्या त्या वेळी आंदोलन सुव्यवस्थित झाले. एकदा एका संप्रदायाने रात्रीच्या वेळी मेणबत्तीफेरी काढण्याचे नियोजन केले; मात्र त्यांच्याकडे व्यवस्थापन हा भाग नव्हता. या आंदोलनाची पूर्वकल्पना समितीलाही नसल्याने या फेरीत पुष्कळ विस्कळीतपणा जाणवला. पुरेशी सिद्धता नसल्याने त्यांनी साधे निवेदनही बनवलेले नव्हते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;११. हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या वेळी अनेकांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि समितीच्या नवीन कार्याची ओळखही समाजाला झाली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१२. लघुसंदेशांमुळे क्रांती होत असल्याचे लोकांनी सांगणे : &lt;/b&gt;अण्णांच्या आंदोलनाच्या कालावधीत लघुसंदेश पाठवले जात होते. त्यामुळे जनजागृती होण्यासह आंदोलनातील सहभागींची संख्याही वाढत होती. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी ५ - ६ दिवस सातत्याने काही ना काही सेवाकार्य चालू होते. असे असतांनाही कुठल्याही स्वरूपाचा ताण निर्माण झाला नाही. ‘अण्णांचे आंदोलन म्हणजे समाज संघटित करण्याची एक प्रकारची लीलाच होती’, अशी सातत्याने जाणीव होत होती. त्यामुळे आपोआप या कार्यात मला स्फूर्ती मिळून ईश्वराने शिकण्याची संधी दिली. ‘एकटे अण्णा केवळ ईश्वराच्या पाठबळावर एवढे मोठे कार्य करू शकतात, तर आपणही त्याचे साहाय्य प्रत्येक क्षणी घ्यायला हवे’, याची जाणीव सातत्याने वाढली. ईश्वराने हे कार्य करवून घेतले. त्यामुळे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त&amp;nbsp; करतो.’&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - श्री. नीलेश बोरा, लासलगांव&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4618918081089089423?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4618918081089089423'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4618918081089089423'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3739.html' title='श्री. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातलासलगाव येथे सहभागी होतांना शिकायला मिळालेली सूत्रे'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-ZdFhgJiDJJU/TyQ1s4d569I/AAAAAAAAOP4/QFEVpJZSvGQ/s72-c/NileshBora.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1060082316456983495</id><published>2012-01-29T00:13:00.010+05:30</published><updated>2012-01-29T00:13:00.815+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='साधकांना सूचना'/><title type='text'>जिल्हासेवक आणि प्रसारसेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;जिल्ह्यातील सेवा संबंधित साधकांकडून वेळेत पूर्ण करून घेतांना पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘सध्या भारतभरातील सर्वच जिल्ह्यांमधील अनेक सेवा अपूर्ण आणि प्रलंबित आहेत. जिल्हासेवक आणि प्रसारसेवक यांनी तशा प्रकारच्या सेवांची यादी सिद्ध करून त्या सेवा प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने साधकांचे नियोजन करावे अन् त्यांचा पाठपुरावाही घ्यावा. यामध्ये पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवावेत. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;१. कार्य पूर्ण करण्याच्या संदर्भातील दृष्टीकोन&lt;/b&gt;&lt;br /&gt;अ. जिल्ह्यातील सध्याचे प्राधान्य म्हणजे लेखा विभागाच्या दृष्टीने असणार्‍या सर्व सेवा प्रथम पूर्ण कराव्यात, उदा. नियतकालिके आणि विज्ञापने यांच्या येणेबाकीची वसुली &lt;br /&gt;आ. जिल्हा किंवा केंद्र स्तरावरील बैठकांमध्येही कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा घ्यावा. &lt;br /&gt;इ. जे साधक कार्य नीट करतात किंवा कार्य नीट करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांनाच सेवा सांगाव्यात आणि त्यांच्याकडूनच त्या करवून घ्याव्यात. &lt;br /&gt;&lt;b&gt;२. स्वभावदोष आणि अहं अधिक असलेल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२ अ. सेवा देण्याच्या संदर्भातील दृष्टीकोन&lt;/b&gt;&lt;br /&gt;१. ज्या साधकांमध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहे अन् ते ऐकण्याच्या किंवा स्वतःमध्ये पालट करण्याच्या स्थितीत नसतील, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. तसेच त्यांना कोणत्याही सेवा देऊ नयेत. &lt;br /&gt;२. जे साधक चुका पुष्कळ करतात किंवा त्यांच्या स्वभावदोषांमुळे इतरांना त्रास होतो, अशा साधकांना सेवा देऊ नयेत. &lt;br /&gt;३. ज्या साधकांमध्ये स्वभावदोष आणि अहंभाव यांचे प्रमाण पुष्कळ असूनही स्वतःमध्ये पालट करण्याची सिद्धता आहे, त्यांच्याच सेवेचे नियोजन करावे, उदा. दैनिक वितरण, ग्रंथप्रदर्शन लावणे, वर्गणीदार बनवणे इत्यादी. अशामुळे त्यांची दिवसभरामध्ये काही घंटे सेवा होईल आणि ती परिपूर्ण झाल्यामुळे त्यांना साधनेच्या दृष्टीनेही लाभ होईल. &lt;br /&gt;४. सध्या कार्यपूर्तीकडे अधिक लक्ष द्यावे. साधकांचे आपापसातील तंटे सोडवण्याकडे नंतर लक्ष द्यावे. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ. आढावा घेण्याच्या संदर्भातील सूत्रे&amp;nbsp; &lt;/b&gt;&lt;br /&gt;१. सध्या ज्या साधकांचे प्रयत्न साधनेच्या दृष्टीने चांगले होत आहेत, अशांच्याच व्यष्टी साधनेचा आढावा घ्यावा. अन्यथा केवळ सेवा पूर्ण होण्याच्या दृष्टीनेच आढावा घ्यावा. सेवा परिपूर्ण होऊ लागल्यावर नंतर सर्व साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू करावा. &lt;br /&gt;२. ज्यांना कार्य करण्याची आवड आहे, त्यांच्याकडून कार्य परिपूर्ण करून घ्यावे. त्यांच्याकडे ‘अध्यात्मामध्ये प्रगती करून घेणारे साधक’ या अपेक्षेने न पहाता ‘कार्यकर्ते’ या दृष्टीने पहावे. तसेच त्या दृष्टीने त्यांचा आढावाही घेऊ नये. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ. असे साधक सनातनमध्ये नकोत ! :&lt;/b&gt; अनेक वर्षांपासून साधनेत असलेले जे साधक अजूनही नीट सेवा करत नाहीत किंवा आपापसात भांडणे करतात, कुणाचे ऐकत नाहीत, अशा साधकांना सनातन संस्थेमध्ये ठेवू नये. अयोग्य कृती करणारे आणि अनेक वर्षांपासून स्वतःमध्ये पालट न करणारे आता सनातनमध्ये नकोत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सर्व साधकांनी वरील सूत्रांचा अभ्यास करावा. आपणच आपली साधना आणि कार्य यांची स्थिती किती बिकट केली आहे, याचे चिंतन करावे. सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण झाल्याविना आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे आता प्रसंग किंवा चुका यांवर चर्चा करण्यापेक्षा चुकीचे प्रसंग टाळलेच पाहिजेत आणि योग्य कृतीच केल्या पाहिजेत. सर्वांनीच यांकडे लक्ष द्यावे.’&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;- आधुनिक वैद्या (डॉ.) कु. माया पाटील, प्रसारसेविका&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1060082316456983495?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1060082316456983495'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1060082316456983495'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4509.html' title='जिल्हासेवक आणि प्रसारसेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9114605756795961776</id><published>2012-01-29T00:12:00.001+05:30</published><updated>2012-01-29T00:12:00.389+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='साधकांना सूचना'/><title type='text'>साधकांनो, प्रमुखांनी चुकांची कडक शब्दांत जाणीव करून दिल्यावर विकल्पात न जाता त्याविषयी कृतज्ञता वाटू द्या !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘सनातन संस्थेच्या अंतर्गत ५ ते १० वर्षांपासून सेवा करणार्‍या साधकांकडून कार्यामध्ये अक्षम्य अशा चुका होत आहेत. त्यामुळे साधकांची साधनेमध्ये अधोगती होत आहे. कार्यात सहभागी असणार्‍या साधकांची, तसेच कार्याचीही हानी होत आहे. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी सध्या संस्था स्तरावर अंतर्गत शुद्धीकरण चळवळ (मोहीम) चालू आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;साधनेमध्ये साम, दाम, दंड आणि भेद हे नियम आहेत. त्यानुसार पुनःपुन्हा त्याच त्याच चुका करणार्‍या साधकांना याची कडक शब्दांत जाणीव करून देण्यात येत आहे. खरेतर केवळ कडक शब्दांत जाणीव करून देणे, एवढेच केले जात आहे. चुकांच्या तुलनेत कोणालाही कडक शिक्षा दिली जात नाही. अशा वेळी साधकांना याविषयी कृतज्ञता वाटायला हवी. येथे साधकांच्या भल्यासाठीच कडक शब्दांत जाणीव करून दिली जात आहे. चुका करणार्‍या साधकांनी ‘एवढ्या वर्षांनंतरही आपण चुका का करत आहोत’, याचा स्वतः अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. ईश्वराची तारक आणि मारक अशी दोन रूपे आहेत. सध्याची अंतर्गत शुद्धीकरण चळवळ म्हणजे ईश्वराच्या मारक रूपाशी एकरूप होण्यासारखेच आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कु. स्वातीताईनीही जळगाव, संभाजीनगर येथील साधकांना साधना आणि कार्य यांतील हानी टाळण्यासाठी तळमळीने कडक शब्दांत जाणीव करून दिली. येथे कडक शब्दांकडे पहाण्यापेक्षा ‘त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली; म्हणून आपल्याकडून होणार्‍या चुका टळल्या आणि त्यामुळे मिळणारे पापही थांबले’, याविषयी साधकांनी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. याऐवजी काही साधकांना निराशा आली, तर काहींना विकल्प आले. ज्या साधकांना या प्रक्रियेविषयी कृतज्ञता वाटते, तेच खरे सनातनचे साधक आहेत. इतरांनीही आपण ‘साधक’ होण्यासाठी प्रयत्न करावेत. येथून पुढेही अशीच प्रक्रिया चालू रहाणार आहे, तरी साधकांनी साधनेत नुसते टिकून रहाण्यासाठी नव्हे, तर प्रगती करण्यासाठी सेवेतील चुका टाळण्यासाठी अखंड प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण पुढे येणार्‍या आपत्काळात साधना करणे अशक्य होईल. त्यापूर्वी किमान ५० टक्के पातळी तरी गाठणे आवश्यक आहे.’ &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;साधकांनो, मार्च २०१२ च्या आधी लेखा विभागाशी संबंधित असणार्‍या सेवा पूर्ण करा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;‘गेल्या ३ मासांपासून लेखा विभागाशी संबंधित असणार्‍या सर्व सेवा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये प्रयत्न चालू आहेत; पण अजूनही जिल्ह्यांतील वसुलीच्या सर्व सेवा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साधकांनी येणे बाकी, तसेच संबंधित सर्व हिशेब पूर्ण करणे, यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सेवा मार्च २०१२ च्या आधी पूर्ण होतील, यांकडे लक्ष द्यावे. सेवा वेळेत पूर्ण केल्यानंतरच आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे, हे लक्षात घेऊन साधना म्हणून सर्वांनी या सेवा तातडीने पूर्ण कराव्यात. अध्यात्मातील प्रगती गुरूंच्या कृपेविना होऊ शकत नाही. सध्याची प्रलंबित सेवा पूर्ण करणे, म्हणजे गुरूंची कृपा संपादन करण्याच्या दृष्टीने पुढे जाणे होय.’&lt;br /&gt;- आधुनिक वैद्या (डॉ.) कु. माया पाटील, प्रसारसेविका&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9114605756795961776?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9114605756795961776'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9114605756795961776'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3051.html' title='साधकांनो, प्रमुखांनी चुकांची कडक शब्दांत जाणीव करून दिल्यावर विकल्पात न जाता त्याविषयी कृतज्ञता वाटू द्या !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4922228760740324036</id><published>2012-01-29T00:11:00.004+05:30</published><updated>2012-01-29T00:11:00.037+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='साधकांना सूचना'/><title type='text'>साधकांना सूचना !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;‘सनातन पंचांगा’त अंतर्भूत असलेल्या संत, राष्ट्रपुरुष आदींच्या जयंती अन् पुण्यतिथी दिनांकांची माहिती प्रचलित पद्धतीनुसार आहे कि नाही, याची निश्चिती करा ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘सनातन पंचांग २०१२’ मध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा उल्लेख तिथीनुसार कार्तिक शु. अष्टमी (दि. २२ आक्टोबर) या दिवशी केला आहे; पण त्यांचा जन्मोत्सव दिनांकानुसार २१ आक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. पुढील वर्षीच्या पंचांगात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव दिनांकानुसार घेत आहोत. ही माहिती साधकांनी त्यांच्या संपर्कात येणार्‍या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या स्थानिक भक्तगणांना सांगावी.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;‘सनातन पंचांगा’त अंतर्भूत असलेल्या संत, राष्ट्रपुरुष आदींच्या जयंती अन् पुण्यतिथी यांच्या दिनांकाचा उल्लेख शक्यतो प्रचलित पद्धतीने साजरा केल्या जाणार्‍या दिनांकानुसार किंवा तिथीनुसार केला जातो. तथापि यामध्ये काही भिन्नता आढळल्यास त्याविषयीची माहिती श्री. विनायक आगवेकर, &lt;br /&gt;‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा - ४०३ ४०१. येथे कळवावी. संपर्क क्रमांक : ९४२११४२०१४&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4922228760740324036?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4922228760740324036'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4922228760740324036'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_555.html' title='साधकांना सूचना !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4985906300703259592</id><published>2012-01-29T00:10:00.001+05:30</published><updated>2012-01-29T00:10:00.398+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>शासकीय कर्मचार्‍यांच्या पाट्याटाकूपणाचा एक नमुना !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;८.९.२००४ या दिवशी एका शासकीय रुग्णालयात एका व्यक्तीच्या डोळ्यांची पडताळणी केली. त्या वेळी तेथील कर्मचार्‍याने बनवलेल्या पडताळणीपत्रावर (‘प्रिस्क्रीब्शन कार्ड’वर) तिचे वय ‘६२ वर्षे’ असे नमूद केले होते. चार वर्षांनी म्हणजे ३०.१.२००८ या दिवशी याच शासकीय रुग्णालयात त्याच&amp;nbsp; व्यक्तीच्या डोळ्यांची पुन्हा पडताळणी केली. या वेळी मागील पडताळणीपत्रावरील नाव, पत्ता, वय आदी माहिती पाहून तीच माहिती कर्मचार्‍याने नव्या पडताळणीपत्रात नमूद केली. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;प्रतिवर्षी नाव आणि पत्ता यांच्यात पालट होत नसला, तरी वयात मात्र पालट होत असतो, हेही या कर्मचार्‍याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे नव्या पडताळणीपत्रातही त्याने त्या व्यक्तीचे वय ‘६२ वर्षे’ असाच उल्लेख केला. &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;भारतात शासकीय क्षेत्र असो कि खाजगी क्षेत्र असो, तेथील कर्मचार्‍यांमध्ये असा पाट्याटाकूपणा असल्यानेच जगात ‘भारतीय मनुष्यबळ अकुशल आहे’, असे सांगणारे अहवाल नेहमी प्रसिद्ध होतात ! &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4985906300703259592?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4985906300703259592'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4985906300703259592'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_514.html' title='शासकीय कर्मचार्‍यांच्या पाट्याटाकूपणाचा एक नमुना !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-8298336276249785009</id><published>2012-01-29T00:09:00.007+05:30</published><updated>2012-01-29T00:09:00.805+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>धर्मक्रांतीसाठी हिंदूंना आवाहन !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp; ‘भरतखंड विश्वाच्या गुरुस्थानी सहस्रशः वर्षांपासून मिरवतो आहे. तेच तेजःपुंज राष्ट्र आज पौरुषहीन आणि भोगलंपट नतद्रष्टांच्या हाती आल्यामुळे किती दयनीय, किती हीन झाले आहे !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आमचे पौरुष्य खच्ची केले गेले, तर आम्ही षंढ आणि नपुंसक होऊ. अशा षंढ, दुबळ्यांना कुणीही लाथ हाणील. जसे शेळ्या-मेंढ्यांना हाकलाल तिकडे त्या जातात, तसेच आज आमचे होत आहे. आक्षितिज, अतिविस्तृत, अनंत वाळूच्या राशी पसरलेल्या आहेत. कुठे दूरवर रेतांचे पहाड आहेत, तर कुठे कोसच्या कोस सपाट वाळूची जमीन आहे. तसेच वरून आग बरसणारे सूर्यकिरण आहेत. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;अशा या तप्त आगीसारख्या जळत्या वाळूवरून पादत्राणाविना चालायचे आहे. सुकलेल्या कंठाला पाण्याचा एक थेंबसुद्धा अप्राप्य आहे. अशा या नतद्रष्टांनी निर्मिलेल्या तप्त वाळूतून तहानेची व्याकुळता उराशी बाळगत वाटचाल करायची आहे.’ &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’, ऑगस्ट २०११)&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-8298336276249785009?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8298336276249785009'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/8298336276249785009'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6158.html' title='धर्मक्रांतीसाठी हिंदूंना आवाहन !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5065128948353937665</id><published>2012-01-29T00:08:00.004+05:30</published><updated>2012-01-29T00:08:00.587+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>नियतकालिकांच्या वर्गणीच्या विविध योजना !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सनातनची विविध भाषांमध्ये नियतकालिके प्रकाशित होत आहेत. या नियतकालिकांच्या वार्षिक वर्गणीचे दर साधक आणि वाचक यांच्या माहितीसाठी येथे देत आहोत.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-MNs4uA3FYqM/TyQ1E2nakHI/AAAAAAAAOPw/pZ3-TQDakT8/s1600/tbl2.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="243" src="http://4.bp.blogspot.com/-MNs4uA3FYqM/TyQ1E2nakHI/AAAAAAAAOPw/pZ3-TQDakT8/s320/tbl2.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;b&gt;टीप :&lt;/b&gt; साधकांनी ही चौकट प्रसाराला जातांना स्वतःजवळ ठेवावी. जेणेकरून एखाद्या जिज्ञासूने कोणत्याही नियतकालिकांच्या वार्षिक वर्गणीचे दर विचारले, तर त्या वेळी या चौकटीचे साहाय्य होईल.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5065128948353937665?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5065128948353937665'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5065128948353937665'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4587.html' title='नियतकालिकांच्या वर्गणीच्या विविध योजना !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-MNs4uA3FYqM/TyQ1E2nakHI/AAAAAAAAOPw/pZ3-TQDakT8/s72-c/tbl2.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2543192976087969008</id><published>2012-01-29T00:07:00.000+05:30</published><updated>2012-01-29T00:07:00.584+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>‘सार्‍या जगात अधिकाधिक आतंकवाद भारतात आहे’, असे अमेरिकेकडून भारताला प्रमाणपत्र !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘नेहरू घराणे सत्तेवर रहावयाचे असेल, तर जनता गरीब, अज्ञानी, मूर्ख, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा यांवर भोळेपणाने विश्वास ठेवणारीच पाहिजे. अडाणी जनतेच्या जोरावर ‘भारतातील ३५ राज्यांपैकी २९ राज्ये आज आतंकवादाची शिकार बनली आहेत’, असे गृहमंत्रालयाचा अहवाल सांगतो. प्रतिमास या देशात ४० आतंकवादी आक्रमणे होतात. काहींच्या बातम्या प्रसिद्ध होतात, तर काहींच्या दडवून ठेवल्या जातात. यामुळेच अमेरिकेतील ‘टेटर वॉच’ने ‘सार्‍या जगात अधिकाधिक आतंकवाद भारतात आहे’, असे भारताला प्रमाणपत्र दिले आहे. - दादूमिया (धर्मभास्कर, सप्टेंबर २०१०)&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2543192976087969008?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2543192976087969008'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2543192976087969008'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_4921.html' title='‘सार्‍या जगात अधिकाधिक आतंकवाद भारतात आहे’, असे अमेरिकेकडून भारताला प्रमाणपत्र !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3795059758340102530</id><published>2012-01-29T00:06:00.024+05:30</published><updated>2012-01-29T00:06:00.358+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>मनुष्याला स्वाभिमान नसल्यास त्याची होणारी हानी आणि अधोगती !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-p8uTlO4dIJ8/TyQzq88DklI/AAAAAAAAOPY/VxP8SQGgNFY/s1600/Khallamkaku.JPG" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://2.bp.blogspot.com/-p8uTlO4dIJ8/TyQzq88DklI/AAAAAAAAOPY/VxP8SQGgNFY/s200/Khallamkaku.JPG" width="174" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;सौ. राजश्री खोल्लम&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&lt;/b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘सध्या आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे वारे वहात आहेत. या देशात अठरापगड जाती, अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत. तसेच विविध देशातील लोकही इथे वास्तव्यास असतात. भारत हा देश अगदी आरंभापासूनच ‘सहिष्णुता’ या गुणासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या या गुणामुळेच मुळात हे हिंदु राष्ट्र असूनही तो विविध जाती-धर्मांच्या लोकांना आपल्यात सामावून घेत आहे. या सर्वांना सामावून घेतांना मात्र इथला समाज आपले स्वत्व म्हणजे ‘स्वाभिमान’ विसरत चालला आहे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;याचा परिणाम म्हणून वैयक्तिक, सामाजिक जीवनात, तसेच संपूर्ण जगातही एखाद्या भारतियांकडे तुच्छतेने पाहिले जाते, त्यांची मानहानी केली जाते. याचे कारण भारतियांच्या पराभूत मानसिकतेत आहे. त्यामुळे कोणी आपला अकारण अपमान केला, कोणी वाईट बोलले, कोणी नाहक त्रास दिला, तर एखादा भारतीय त्याला विरोध करतांना किंवा प्रत्युत्तर देतांना आढळत नाही. याचे कारण त्याच्यात असणारा स्वाभिमानाचा पराकोटीचा अभाव हेच होय. कोणत्याही माणसाला स्वाभिमान नसेल, तर त्याची अधिक मोठी हानी होते, त्याचे जीवन दिशाहीनपणे भरकटते आणि शेवटी त्याची अधोगती होते. सध्या सर्व भारतीय समाज आणि भारत हे राष्ट्रही स्वाभिमानशून्यतेमुळेच अधोगतीकडे चालले आहे. याचा अंतिम टप्पा म्हणजे सर्वनाश असाच असेल. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हे सर्व होऊ नये, यासाठी स्वाभिमान म्हणजे काय, स्वत:मध्ये तो कसा निर्माण करू शकतो, स्वाभिमान नसल्यामुळे होणारी हानी, तो टिकवण्यासाठी करावयाचे प्रयत्न इत्यादी गोष्टींचा ऊहापोह या लेखात करूया.&lt;br /&gt;&lt;b&gt;१. स्वाभिमान म्हणजे काय ? &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; स्वाभिमान हा शब्द स्व+ अभिमान या दोन शब्दांपासून बनला आहे. याचा अर्थ ‘स्व’विषयक जाणिवा योग्य मार्गाने विकसित होऊन त्याचा सार्थ अभिमान वाटणे, असा आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२. स्वतःत स्वाभिमान कसा निर्माण करू शकतो ? &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; स्वतःत स्वाभिमान निर्माण होण्यासाठी प्रथम आपण कोण आहोत, कुठे रहातो, आपला धर्म कोणता आहे, त्या धर्माची तत्त्वे कोणती आहेत, आपली मातृभाषा कोणती आहे, या सर्वांचा सखोल अभ्यास करायला हवा. असा अभ्यास केला, तरच आपल्याला त्या त्या गोष्टींप्रती अभिमान उत्पन्न होऊ शकतो. ही गोष्ट उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊ या.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ. मातृभूमी भारत : &lt;/b&gt;आपण भारतात रहातो, तर या भारताचा इतिहास आपण वाचला, तर आपल्या या भारतमातेविषयी अत्यंत प्रेम निर्माण होईल आणि माझा जन्म या भारतभूमीत झाल्यासाठी आपल्याला अभिमान वाटेल. &lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ. हिंदु धर्म : &lt;/b&gt;मी महान अशा हिंदु धर्मात जन्म घेतला आहे, तेव्हा हिंदु धर्माची तत्त्वे कोणती आहेत, तसेच या महान धर्मावर आतापर्यंत किती आघात झाले, ते परतवून लावण्यासाठी किती धर्मधुरिणांनी शर्थीने प्रयत्न करून आपले जीवन याच्यासाठी वेचले, एवढे आघात आपल्या धर्मावर का होतात ? ते रोखावेत यासाठी मी काय प्रयत्न करू, असा सर्व विचार केल्यास आपला धर्म किती महान आहे, याचा आपल्याला साक्षात्कार होईल आणि ‘आपणही काही करावे’, असे वाटेल. धर्माची तत्त्वे ही आचरणात आणल्यास आपल्याला ईश्वराची अनुभूती येऊन आपली त्याच्यावर श्रद्धा बसेल आणि आपल्यात धर्माभिमान निर्माण होईल.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ. मातृभाषा मराठी : &lt;/b&gt;आपण महाराष्ट्रात रहातो. आपली मातृभाषा मराठी आहे. या भाषेचाही आपल्याला अभिमान हवा. आपली ही भाषा संस्कृत या देवभाषेपासून निर्माण झाली असून तिच्यात संस्कृतच्या खालोखाल अधिक सात्त्विकता आहे. ती भाषा प्रतिदिन वापरात आणल्यास आपल्याला तिच्यातील सात्त्विकतेचा वारंवार लाभ होऊन तिच्याविषयी प्रेम निर्माण होईल आणि ‘ही माझी मातृभाषा आहे’, याचा अभिमानही निर्माण होईल.&lt;br /&gt;&lt;b&gt;३. स्वाभिमान नसल्यामुळे होणारी हानी &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ. इंग्रज येथून गेले; पण त्यांचा सूट-बूट-टाय हा पोशाख आजही घालणारे आणि अजूनही गुलामगिरीतच वावरणारे भारतीय ! :&lt;/b&gt; जेव्हा माणसाला आपला स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वभाषा इत्यादींविषयी अभिमान वाटत नाही, तेव्हा त्याची अधिक मोठी हानी होते. अशा व्यक्तीला जगण्यासाठी काही पायाच नाही, असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे त्याची पाटी कोरी असल्यासारखी होते. त्यामुळे तो नवीन गोष्टी सहजपणे स्वीकारत जातो. त्याच्यात स्वत्व आणि सात्त्विकता नसल्यामुळे त्याला चांगले-वाईट, योग्य-अयोग्य हे ठरवता येत नाही. त्यामुळे इतर धर्म किंवा संस्कृती यांतील वाईट गोष्टीच सुधारणा म्हणून तो स्वीकारायला लागतो आणि तसे करणे म्हणजे ‘आपणही आता मोठे सुधारणावादी झालो’, अशी प्रौढी त्याला वाटू लागते. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; असे करतांना आपला धर्म आणि संस्कृती विसरल्याने आपली अधोगती होत आहे, याची जाणीव त्याला रहात नाही. याचे एक उदाहरण म्हणजे इंग्रज येथून गेले; पण त्यांचा सूट-बूट-टाय हा पोशाख आजही कित्येक भारतीय घालत आहेत. असा पोशाख करणे म्हणजे स्वतःची श्रीमंती, उच्च रहाणीमान आणि आधुनिकता यांचे प्रदर्शन करणे, असे त्यांना वाटते; पण यांमुळे आपण आपली महान संस्कृती सोडून त्या पाश्चात्त्य संस्कृतीनुसार पोशाख घातल्याने आपण दुसर्‍यांचे पाय चाटत आहोत अन् अजूनही गुलामगिरीतच वावरत आहोत, याचे भान त्यांना रहात नाही. त्यामुळे आपल्या पोशाखामुळे होणार्‍या आध्यात्मिक लाभांपासूनही आपण वंचित रहातो, हीच भारतियांची होणारी अधोगती होय. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आपला पोशाख, केशरचना, अलंकार इत्यादी सर्व सात्त्विक कसे आहे, हे लक्षात आले की, आपला आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान आणखीन वाढेल.&lt;br /&gt;&lt;b&gt;४. स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांचा अभिमान नसल्याची काही उदाहरणे&lt;br /&gt;४ अ. आपला स्वधर्म अन् स्वराष्ट्र यांचा अपमान आपल्या हस्तेच करणारे गायक-गायिका ! : &lt;/b&gt;एकदा पाकिस्तानात भारतातील २ गायक-गायिका गेले होते. त्यांच्या मुसलमान मित्राच्या ओळखीने त्यांचा तेथील आकाशवाणीवर गाण्याचा कार्यक्रम होणार होता; पण पाकिस्तानात भारतीय गायकांना गाण्याची अनुमती नसल्याने त्यांच्या मुसलमान मित्राने ते मुसलमान असल्याचे भासवण्यासाठी त्यांना मुसलमानांचा पोशाख घालायला सांगितले. तेव्हा त्या दोघांनी तसे केले, म्हणजे त्या गायिकेने कुंकू लावले नाही आणि गोषा घातला. हे स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांचा अभिमान नसल्याचेच द्योतक आहे. यामुळे आपल्या स्वतःचा तर इतर देशांत अपमान होतोच; पण आपल्या या चुकीच्या कृतींमुळे आपण धर्महानी करतो आणि आपला स्वधर्म अन् स्वराष्ट्र यांचा अपमान आपल्या हस्तेच जगात करतो. हे महापाप आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;४ आ. इंग्रजीतून शिक्षण घेणारे सहस्रो भारतीय ! : &lt;/b&gt;आज लाखो भारतीय इंग्रजीतून शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना भोगवादी पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाढून ते आपला धर्म, संस्कृती आणि मातृभाषा विसरत चालले आहेत. त्यामुळे यांचा अभिमान त्यांना वाटणे ही फार दूरची गोष्ट झाली. &lt;br /&gt;&lt;b&gt;४ इ. धर्मपालन न करणार्‍या स्त्रिया आणि मुली :&lt;/b&gt; आज अनेक स्त्रिया आणि मुली या पाश्चात्त्य संस्कृतीचे आचरण करतात. त्यामुळे केस कापणे, कुंकू न लावणे, बांगड्या न घालणे, अगदी मंगळसूत्रही न घालणे अशा स्वधर्माविरुद्ध भयावह कृती त्यांच्याकडून होत आहेत. &lt;br /&gt;&lt;b&gt;४ ई. नमस्कार न करता हस्तांदोलन करणारे राजकीय नेते ! :&lt;/b&gt; आपले पंतप्रधान किंवा कोणीही राजकीय नेते हे विदेशात गेले, तर तिथल्या राजकीय नेत्यांशी ते हस्तांदोलन करतात. आपण आपल्या भारतीय आणि हिंदु संस्कृतीनुसार दोन्ही हात जोडून नमस्कार करावा, असे त्यांना वाटत नाही. यातूनच त्यांची स्वाभिमानशून्यता प्रगट होते आणि ते स्वतःसह आपला देश अन् धर्म यांनाही मान खाली घालायला लावतात.&lt;br /&gt;&lt;b&gt;४ उ. बुफे जेवण : &lt;/b&gt;आपल्या संस्कृतीत आपण पाटावर जेवायला बसतो. नंतर आपण पटल-आसंदीवर (टेबल-खुर्चीवर) बसून जेवण्याची पद्धत स्वीकारली. आता तर लग्नकार्यात बुफे पद्धत आली. त्यात आपण हिंदु धर्मीय खुशाल पायात चपला घालूनच जेवण वाढून घेतो आणि जेवतो. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।’ ही शिकवण आपण किती पटकन विसरलो आणि रानटीपणा मात्र लगेच शिकलो. धर्माभिमान नसल्यामुळेच हे घडत आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;५. स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांचा अभिमान असल्याची उदाहरणे&lt;br /&gt;५ अ. विदेशात विश्वबंधुत्वाची शिकवण देणार्‍या महान हिंदु धर्माचे सर्वांना दर्शन घडवणारे स्वामी विवेकानंद ! : &lt;/b&gt;स्वामी विवेकानंदांनी विदेशात आपल्या भाषणात ‘बंधू-भगिनींनो’ असा आरंभ करून आपल्या विश्वबंधुत्वाची शिकवण देणार्‍या महान हिंदु धर्माचेच सर्वांना दर्शन घडवले आणि जगात हिंदु धर्म अन् भारत यांचे महत्त्व वाढवले. त्यांनी पोशाखही भारतीय पद्धतीचा केला होता.&lt;br /&gt;५ आ. पूर्वीचे हिंदु राजे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचाही पोशाख हिंदु पद्धतीचा होता. अगदी अलीकडे लोकमान्य टिळकांचा पोशाखही संपूर्ण हिंदु पद्धतीचा होता. धोतर, लांब झब्बा, उपरणे आणि डोक्याला पुणेरी पगडी अशा भारदस्त पोशाखातून त्यांनी हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवले.&lt;br /&gt;&lt;b&gt;६. स्वाभिमान टिकवण्यासाठी करावयाचे प्रयत्न&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अ. नेहमी मातृभाषेत बोलावे, आपले दैनंदिन सर्व व्यवहार याच भाषेत करावेत. इतरांनाही याची जाणीव करून द्यावी.&lt;br /&gt;आ. आपला पोशाखही भारतीय आणि हिंदु संस्कृतीनुसार असावा. कुठेही गेलो, तरी आपल्याला असा पोशाख घालून जाण्याची लाज वाटू देऊ नये. &lt;br /&gt;इ. राष्ट्राप्रती अभिमान निर्माण होण्यासाठी थोर राष्ट्रीय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पूर्वीचे हिंदु राजे यांची चरित्रे वाचावीत आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाचे वारंवार स्मरण करावे.&lt;br /&gt;ई. कुठेही गेलो, तरी आपल्याकडून आपल्या महान संस्कृतीचेच दर्शन इतरांना व्हावे. &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;b&gt;७. हिंदूंनो, तुम्ही इतरांचे अंधानुकरण करून स्वतःच्या देश-धर्माला विसराल, तेव्हा तुम्ही खर्‍या अर्थाने स्वतंत्र नसाल आणि स्वत्व सोडल्याने तुमची कायमच पराभूत मानसिकता राहील अन् तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसाल ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हिंदूंनो, हे कायम लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्ही इतरांचे अंधानुकरण करून स्वतःच्या देश-धर्माला विसराल, तेव्हा तुम्ही खर्‍या अर्थाने स्वतंत्र नसाल. तुम्ही किती पैसा कमावला, सुख-सोयी उपभोगल्या, तरी तुम्ही मागासलेलेच रहाल आणि कायम दुसर्‍यांचा मिंधेपणा तुम्हाला पत्कारावा लागेल. स्वत्व सोडल्याने तुमची कायमच पराभूत मानसिकता राहील आणि तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसाल. तुम्ही एक दिशाहीन, भरकटलेले, उच्च नैतिक मूल्यांचा र्‍हास झालेले आणि ध्येयहीन असे तुच्छ जीवन जगाल. यामुळे आपले घर, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि शेवटी संपूर्ण जग यांत तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही. तुमचे अस्तित्वही शिल्लक रहाणार नाही. असे होऊ नये, यासाठी स्वाभिमान जागवा आणि ताठ मानेने जगायला शिका.’&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - सौ. राजश्री खोल्लम (अधिक वैशाख शु. सप्तमी, कलियुग वर्ष ५११२ (२१.४.२०१०))&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3795059758340102530?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3795059758340102530'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3795059758340102530'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3222.html' title='मनुष्याला स्वाभिमान नसल्यास त्याची होणारी हानी आणि अधोगती !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-p8uTlO4dIJ8/TyQzq88DklI/AAAAAAAAOPY/VxP8SQGgNFY/s72-c/Khallamkaku.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-19369484577433544</id><published>2012-01-29T00:05:00.018+05:30</published><updated>2012-01-29T00:05:00.842+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>मनुष्याला स्वाभिमानाने अन् निर्भयतेने जगता यावे, यांसाठीचे उपाय !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘सध्या सर्वत्रच समाजातील विविध स्तरांतील माणसे इतरांचे लांगूलचालन करतांना आढळतात. यात शिपाई, कारकून हे त्यांच्या अधिकार्‍यांचे, अधिकारी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे, वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी राज्यकर्त्यांचे अन् राज्यकर्ते अन्य धर्मियांचे लांगूलचालन करतांना आढळतात. एवढेच काय एखादा देशही इतर देशांचे लांगूलचालन करत असतो. अर्थात यामागे तेथील राज्यकर्त्यांची पराभूत मानसिकताच दिसून येते. या लेखात मनुष्य लांगूलचालन का आणि केव्हा करतो, तसेच त्याला स्वाभिमानाने अन् निर्भयतेने जगता यावे, यांसाठीचे उपाय यांविषयीची सूत्रे जाणून घेऊ या.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. स्वाभिमानाचा अभाव &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जेव्हा माणसाला स्वधर्म, आपले पूर्वज, राष्ट्रीय युगपुरुष, स्वभाषा, स्वराष्ट्र इत्यादींविषयी अभिमान वाटत नाही, तेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा न्यून समजू लागतो. इतरांना तो विनाकारणच स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. यामुळे स्वतःला नेहमी हलक्या प्रतीचा समजू लागतो आणि इथेच त्याची मानसिकता पराभूत बनू लागते.&lt;br /&gt;&lt;b&gt;२. धर्मपालन न करणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आपण ज्या धर्मात जन्माला आलो आहोत, त्या धर्मानुसार आपले आचरण असले, तरच आपली सात्त्विकता वाढते आणि स्वतःमध्ये आत्मबळ निर्माण होते. धर्मपालन केल्यामुळे सर्वशक्तीमान अशा ईश्वराची कृपा होऊन त्याची शक्तीही आपल्याला प्राप्त होते. जे लोक धर्मपालन करत नाहीत, त्यांनी एक प्रकारे आपल्या स्वधर्माशी फारकतच घेतलेली असते. त्यामुळे त्यांच्यात आत्मबळ कुठून येणार ? ते सातत्याने इतरांच्या ताटाखालचे मांजर होऊनच रहाणार.&lt;br /&gt;&lt;b&gt;३. इतरांना विनाकारण मोठे समजणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; स्वतः आणि इतर यांचा अभ्यास नसल्यामुळे माणूस अशा भ्रमात वावरतो की, दुसरा माझ्यापेक्षा मोठा आहे. यासाठी तो ‘मोठा’ का आहे, याचा माणसाने अभ्यास करायला हवा. समोरची व्यक्ती आणि मी यांच्यात नेमका कोणता भेद आहे; म्हणून मी त्याला मोठा समजत आहे, याचा अभ्यास करावा. असे केल्यास स्वतःच्या त्रुटी लक्षात येतील. तसेच समोरच्या माणसातील दुर्बळताही लक्षात येईल. त्यामुळे स्वतःला आपण उगीचच न्यून समजत होतो, हे त्याच्या लक्षात येईल. ही गोष्ट आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ या.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ. इतरांचा अभ्यास केल्यास स्वतःविषयीचा न्यूनगंड जाऊन स्वाभिमान निर्माण होऊ शकणे : &lt;/b&gt;समजा, आपला एखादा मित्र आपल्यापेक्षा बर्‍याच गोष्टीत पुढे आहे, तेव्हा आपण स्वतःला त्याच्यापेक्षा अल्प समजू लागतो आणि आपल्यामध्ये एक न्यूनगंड बनतो की, मी त्याच्यापुढे काहीच नाही. आपण त्या मित्राचा अभ्यास केला, तर लक्षात येते, ‘मित्राचे उत्तम शिक्षण झालेले आहे, तो चांगल्या आस्थापनात चांगल्या पदावर नोकरीला आहे, त्याला उत्तम वेतन आहे, त्याची घरची परिस्थिती चांगली आहे’ इत्यादी. त्या तुलनेत माझे शिक्षण अधिक झालेले नाही, मला वेतनही त्याच्यापेक्षा अल्प आहे; पण हेही लक्षात आले की, मित्राकडे एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत खर्‍या; पण तो मद्य पिणारा आहे, तो आस्थापनात भ्रष्टाचारही करतो. हे कळल्यावर आपण त्याला मोठे समजू का ? नाही समजणार. यासंबंधी स्वतःचा विचार केला, तर आपल्या लक्षात येते की, अरे मला त्याच्यापेक्षा वेतन अल्प का असेना; पण मी भ्रष्टाचार करत नाही आणि मद्यही पित नाही, म्हणजे मीच उलट त्याच्यापेक्षा चांगला आहे. असा विचार केल्यास स्वतःविषयीचा न्यूनगंड जाऊन आपल्या स्वाभिमान उत्पन्न होतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ. भारतापेक्षा अमेरिका मोठी, असे वाटत असेल, तर अमेरिकेतील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करा, तेथील त्रुटी जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला अमेरिका मुळीच मोठी वाटणार नाही आणि ‘आपण भारतात रहातो’, याविषयी तुमच्या मनात स्वाभिमान निर्माण होईल ! :&lt;/b&gt; आता एखाद्या देशाचा विचार करू या. आपण नेहमी अमेरिकेला आपल्यापेक्षा अधिक चांगला देश असे समजतो. आपल्यापैकी कोणी अमेरिकेला जाणार असेल, तर आपल्या तोंडावळ्यावर एवढा आनंद पसरतो की, जशी काही ती व्यक्ती उच्च लोकांतच चालली आहे. जे अमेरिकेला जाऊन आले आहेत, त्यांना तुम्ही तिथली परिस्थिती विचारा किंवा अनेक नियतकालिकांतही तेथील माहिती येत असते, ती वाचा म्हणजे तुम्हाला अमेरिका मुळीच मोठी वाटणार नाही आणि ‘आपण भारतात रहातो’, याविषयी तुमच्या मनात स्वाभिमानच निर्माण होईल.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आज अमेरिकेत सर्वात अधिक गुन्हेगारी आहे. तेथील शालेय विद्यार्थीही जवळ पिस्तूल बाळगतात, मद्य पितात. तिथे कुमारवयीन मुली विवाहापूर्वीच माता बनण्याचे प्रमाण अत्याधिक आहे. तसेच तिथली कुटुंबव्यवस्था पाहिली, तर ‘कुटुंब’ या शब्दाचाच अपमान होईल, अशी असते. तिथे विवाहानंतर घटस्फोट घेण्याचे प्रमाण आणि एकाच आयुष्यात अनेक विवाह करण्याचे अन् पुन्हा ते न टिकण्याचे प्रमाण अधिक आहे. याला तुम्ही प्रगती म्हणणार का ? अमेरिकेत भरपूर पैसा असेल; पण नीतीमत्ता कुठे आहे ? ती तर केवळ भारतातच तुम्हाला मिळेल. केवळ भौतिक प्रगती होऊन माणूस पशूसारखे केव्हाही झोपायचे, कधीही काहीही करायचे आणि मनाला येईल तसे मोकाट वागायचे आणि याला ‘स्वातंत्र्य’ हे नाव द्यायचे, असे वागत असेल, तर त्याला जो मनुष्यजन्म मिळाला आहे, त्यातून त्याची अधोगती होऊन तो जिवंतपणीच पशूयोनीत जाईल. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ. हिंदु धर्माची महानता :&lt;/b&gt; आपला महान हिंदु धर्म आपल्याला मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्यास शिकवतो आणि ते देवत्व प्राप्तही करून देतो. स्वतःची अधोगती करून पशुत्वाकडे जाण्याची शिकवण हिंदु धर्माने कधीही दिली नाही. हिंदु धर्माचे आचरण करून वैराग्यपूर्ण जीवन जगणारे सहस्रो संत आजही भारतात आहेत. मग आता सांगा भारत श्रेष्ठ कि अमेरिका श्रेष्ठ ?&lt;br /&gt;&lt;b&gt;४. दुसर्‍याने आपल्याला साहाय्य केले नाही, तर आपले बळ वाढणार नाही, असे वाटणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आपले आताचे राज्यकर्ते हे कायमच अन्य धर्मियांचे लांगूलचालन करतांना दिसतात. त्यासाठी ते वाटेल त्या थराला जातात. त्यांनीही असा विचार केला पाहिजे की, एकूण लोकसंख्येच्या १५ प्रतिशत असलेल्या समाजाचे लांगूलचालन करण्याची वेळ आपल्यावर का येते ? उरलेल्या ८५ प्रतिशत असलेल्या समाजासाठी जर आपण विधायक कार्ये केली, तर त्यांची मतेही आपण मिळवू शकू आणि अधिक मताधिक्याने सर्व जनताच आपल्याला पुन्हा निवडून देईल. त्यासाठी आपले आचरण पारदर्शक, सत्त्वप्रधान आणि सर्वांचा विचार करणारे असे हवे. तरच १०० प्रतिशत जनता आपल्या पाठीशी राहील. तसेच आपण अन्य धर्मियांसाठी काही करण्यास उणे पडलो आणि इथल्या बहुसंख्येने असलेल्या समाजासाठी काही केले, तर तो अल्पसंख्य समाज आपल्यावर नाराज होईल, असे इथल्या राज्यकर्त्यांना वाटते. याचे उत्तर असे आहे की, आपली ईश्वरावर श्रद्धा नाही का ? आपण जर चांगलेच कार्य करत असू, तर ईश्वरच आपला पाठीराखा असतो, मग इतर आपल्या पाठीशी आहेत किंवा नाहीत याला काय महत्त्व आहे ? तसेच याची दुसरी बाजू म्हणजे राज्यकर्त्यांना १५ प्रतिशत समाज नाराज होईल, अशी काळजी वाटते; पण ८५ प्रतिशत समाज आपल्यावर नाराज होईल, असे का वाटत &lt;br /&gt;नाही ? याचे चिंतन राज्यकर्ते आणि तो ८५ प्रतिशत समाज यांनीही केले पाहिजे अन् स्वतःतील त्रुटींचा अभ्यास करायला हवा. राज्यकर्ते ८५ प्रतिशत समाजाचा विचार करत नसतील, तर त्यांना तसा विचार करायला या समाजाने भाग पाडले पाहिजे. ही संघटनेची शक्ती आहे. ८५ कोटी असलेला हिंदु समाज जर काही सहस्रो राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवू शकत नसेल, तर ते संख्येने ८५ कोटी असलेल्या समाजाचे अपयशच म्हणावे लागेल.&lt;br /&gt;&lt;b&gt;५. दुसर्‍यांची भीती वाटणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; दुसर्‍यांच्या कोणत्या गोष्टींमुळे आपल्या मनात भीती आहे, याचाही विचार व्हायला हवा. या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवे, तर आपल्या मनातील भीती समूळ नष्ट होऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे समोरचा आक्रमक होऊन आपल्यावर शस्त्र उगारू शकतो, त्यात आपल्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, अशी भीती मनात असल्यास आपण त्याच्याशी संघर्ष करण्याचे टाळतो आणि त्याचा मिंधेपणा पत्करून सतत पडते घेतो. हे आपल्याला घातक असते; कारण समोरच्याने आपली कुवत ओळखलेली असते आणि उलट तो आपल्यावर कधीही आक्रमण करू शकतो. आपण जर त्याच्यावर स्वसंरक्षणासाठी प्रतिआक्रमण करण्याची सिद्धता केली, तर त्याच्यावरही वचक बसतो आणि तो आपल्या नादी लागत नाही. याचे एक उदा. म्हणजे मुंबईत एका मुलीला एका गुंडाने ती रस्त्यात एकटी आहे, असे पाहून धक्का दिला आणि तिची पर्स पळवू लागला. तेव्हा त्याच्या हातात चॉपर होता; पण ती मुलगी कराटे प्रशिक्षण घेतलेली होती. तिने त्याला दोन ठोसे मारल्यावर तो हातात चॉपर असूनही पळून गेला. तिला चॉपरने मारण्याचे धाडस त्याला झाले नाही. याचा अर्थ असा की आपली सिद्धता असेल, तर समोरचा आपल्यावर वार करू शकत नाही, हे सत्य आहे. यासाठी आपले सामर्थ्य वाढवले पाहिजे, म्हणजे कुणाचेही लांगूलचालन करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;५ अ. भारत अण्वस्त्रसज्ज आहे, असे कळल्यावर कोणता देश भारतावर आक्रमण करण्याचे धाडस करील ? : &lt;/b&gt;वरील उदाहरण एखाद्या देशालाही लागू आहे. भारत अण्वस्त्रसज्ज आहे, असे कळल्यावर कोणता देश भारतावर आक्रमण करण्याचे धाडस करील ? याउलट भारतात आतंकवाद्यांवर काहीही कारवाई होत नाही आणि त्यांना फाशीची शिक्षा होऊनही फाशी दिली जात नाही, हे माहीत झाल्यामुळे आतंकवादी आक्रमणे भारतात वारंवार होत आहेत.&lt;br /&gt;&lt;b&gt;६. हिंदूंनो, नेहमी बकर्‍यालाच बळी दिले जाते, वाघ-सिंहांना कोणी बळी देत नाही, हे लक्षात ठेवा ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हिंदूंनो, वरील सूत्रांवर चिंतन-मनन करा. स्वतःत क्षात्रतेज जागवा आणि स्वतः अन् राष्ट्र-धर्म यांवर होणारी आक्रमणे यशस्वीपणे परतवून लावण्यासाठी स्वतःचे सामर्थ्य वाढवा. मग तुम्हाला कोणाचेही मिंधे होऊन जगावे लागणार नाही. नेहमी बकर्‍यालाच बळी दिले जाते, वाघ-सिंहांना कोणी बळी देत नाही, हे लक्षात ठेवा. &lt;br /&gt;&lt;b&gt;७. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे संख्येने अल्प असूनही, त्यांच्याकडे शस्त्रास्त्रेही अल्प असूनही ते अफाट अशा मोगल सैन्यापुढे न डगमगणे आणि त्यांनी त्यांचे लांगूलचालनही कधी केले नसणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जाता-जाता एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगत आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे संख्येने अल्प होते, त्यांच्याकडे शस्त्रास्त्रेही अल्प होती; पण ते अफाट अशा मोगल सैन्यापुढे कधीही डगमगले नाहीत आणि त्यांनी त्यांचे लांगूलचालनही कधी केले नाही. त्यांनी शेवटपर्यंत त्यांना तलवारीच्या धाकात ठेवले. त्यांच्यावर वचक ठेवला. त्यांची क्रूर राजवट उलथवून टाकण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि त्यात यशस्वीही झाले. त्यांचाच आदर्श छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज, पहिले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींनी घेतला. ही उदाहरणे कायम स्मरणात ठेवा आणि स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करून ताठ मानेने अन् स्वाभिमानाने जगायला शिका.’&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; (अधिक वैशाख शु. षष्ठी, कलियुग वर्ष ५११२ (२०.४.२०१०))&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-19369484577433544?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/19369484577433544'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/19369484577433544'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8337.html' title='मनुष्याला स्वाभिमानाने अन् निर्भयतेने जगता यावे, यांसाठीचे उपाय !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6862390678814545106</id><published>2012-01-29T00:04:00.006+05:30</published><updated>2012-01-29T00:04:00.092+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून इंदिरा गांधींची हत्या आणि त्यानंतरच्या घटना !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-S3lVlth6QKQ/TyQyezooZOI/AAAAAAAAOPQ/YHgJP_evDCQ/s1600/FinalPPDr.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="173" src="http://1.bp.blogspot.com/-S3lVlth6QKQ/TyQyezooZOI/AAAAAAAAOPQ/YHgJP_evDCQ/s200/FinalPPDr.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. ही हत्या आणि त्यानंतरच्या घटना यांविषयी समाजात विविध प्रतिक्रया उमटल्या होत्या. ही घटना&amp;nbsp; बहुसंख्य जनमानसाला स्वीकारणे कठीण झाले. समाज हा व्यक्तींचा बनलेला आहे; म्हणूनच ‘समाजातील बहुसंख्य व्यक्तींच्या प्रतिक्रिया म्हणजे समाजाची प्रतिक्रिया’, असे साधारणतः म्हणता येईल. मानसशास्त्राच्या दृष्टीने समाजाला स्वीकारता न येणारी एखादी महत्त्वाची घटना, तिची कारणमीमांसा आणि आदर्श स्थिती, यांचे या लेखात विस्ताराने विश्लेषण केले आहे. हा लेख इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लगेचच ‘सनातन संस्थे’चे संस्थापक प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी लिहिला होता. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; राष्ट्रात दिवसेंदिवस अराजकाचे वातावरण वाढत आहे. २०१३ पासून आणखी बिकट झालेल्या परिस्थितीचा लाभ घेऊन गुंड प्रवृत्तीचे राजकारणी आणि शत्रूराष्ट्रांचे हेर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या हत्या केल्या जातील. एकूणच आगामी भीषण काळात राजकीय नेत्यांच्या हत्येचे प्रमाण वाढणार आहे. अशा काळात समाजमनाची आदर्श अवस्था कशी असावी, याविषयी हा लेख वाचकांना मार्गदर्शक ठरेल ! &lt;br /&gt;&lt;b&gt;- डॉ. आठवले&lt;/b&gt; (पौष कृ. १४, कलियुग वर्ष ५११३ (२२.१.२०१२)) &lt;br /&gt;&lt;b&gt;१. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर समाजाने अनुभवलेल्या मानसिक स्थितीच्या चार अवस्था !&lt;br /&gt;१ अ. एखादी घटना मनाने न स्वीकारणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘इंदिरा गांधींची हत्या झालीच नाही आणि तसे होणे शक्यच नाही’, अशा प्रकारची तात्कालिक प्रतिक्रिया ही वार्ता ऐकल्यावर आपल्यापैकी बहुतेकांची झाली. मला शेजार्‍यांकडून ही वार्ता ज्या वेळी समजली, त्याच वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. मिलिंद गाडगीळ यांचा ती वार्ता सांगण्यासाठी मला दूरध्वनी आला. त्यांनी काही बोलायच्या आधीच मी त्यांना प्रश्न केला, ‘‘इंदिरा गांधींविषयी कळलेली वार्ता खरी आहे का ?’’ एरवी काही कळले, तर आपण ‘ते खरे का’, असे परत कोणाला विचारत नाही; पण या प्रसंगात ‘ती घटना होऊ नये’, असे वाटत असल्याने ‘ती घडली नसेल’, या आशेने त्या वृत्तावर विश्वास ठेवायला मन सिद्ध नव्हते. म्हणजेच ती वार्ता खरी समजायला मनाने नकार दिला होता. अशा प्रकारच्या नकारामुळे मनावर होणारा आघात एकदम न होता तो हळूहळू होतो आणि म्हणूनच वाईट वृत्ताचा धक्का सहन करणे व्यक्तीला शक्य होते. बहुतेकांची ‘नकार’ ही अवस्था काही मिनिटेच टिकते. काही लोकांची काही घंटे किंवा काही दिवसही टिकते. क्वचित प्रसंगी ती अवस्था आयुष्यभरही टिकते, उदा. पानिपतवर सदाशिवराव भाऊंचा मृत्यू झाल्यावर ती गोष्ट पार्वतीबार्इंनी शेवटपर्यंत खरी मानली नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;१ अ १. परिस्थिती न स्वीकारण्याची कारणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;अ. दूरदर्शनवर ‘इंदिरा गांधी भाषण करत आणि बोलत आहेत’, असे वारंवार दाखवले जात असल्याने ‘त्या अजूनही आपल्यातच आहेत’, असे वाटून ‘त्या आता आपल्यातून गेल्या आहेत’, अशी भावना अल्प-अधिक प्रमाणात काही मिनिटे तरी समाज विसरतो.&lt;br /&gt;आ. इंदिरा गांधींच्या अस्थींचा कलश भारतभर फिरवणे आणि पुढे समाधी बांधणे यामागील उद्देशही तोच आहे.&lt;br /&gt;इ. इंग्लंडमध्ये राजा-राणीचे औपचारिक पद चालू ठेवण्याचा उद्देशही याप्रमाणेच आहे.&lt;br /&gt;ई. बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर श्रीराम अन् श्रीकृष्ण यांची मंदिरे अजूनही ठिकठिकाणी बांधण्यामागेही उद्देश हाच की, ‘श्रीराम अन् श्रीकृष्ण सहस्रो वर्षांनंतरही आमच्यात आहेत’, अशी मनाची समजूत पटवणे. (प्रत्यक्षात श्रीराम अन् श्रीकृष्ण यांची मंदिरे त्यांच्या तत्त्वांची आणि चैतन्याची केंदे्र आहेत. तेथे गेलेल्या भाविकांना तशा अनुभूती येतात.)&lt;br /&gt;&lt;b&gt;१ आ. परिस्थितीची जाणीव होऊन भावनांचा उद्रेक होणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या अवस्थेत व्यक्तीला परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे तिच्या भावनांचा उद्रेक होतो. इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या पहिल्या आठवड्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि हत्या झाल्या. त्या वेळी समाज याच अवस्थेत होता. १९४७ साली महात्मा गांधींच्या वधानंतर ब्राह्मणांच्या हत्या करण्यात आल्या. त्यांची घरेदारे जाळली गेली. त्या वेळीही लोकांची हीच अवस्था होती. एखाद्याला असे वाटायचा संभव आहे की, इतर इतक्या हत्या होतात, त्या वेळी अगदी त्या त्या भागापुरते तरी असे का होत नाही ? याचे कारण असे की, बहुतेक वेळा हत्या कोणी केल्या, हे ठाऊक नसल्याने कोणाचा असा राग आलेला नसतो; मात्र हत्या कोणी केली, हे ठाऊक असले, तर त्याच्यावर किंवा त्याच्या कुटुंबियांवर हत्या झालेल्याचे नातेवाईक आक्रमण करण्याचा संभव असतो. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हत्या करणारा कोण आहे, हे ठाऊक नसल्यास; पण त्याच्या जाती-जमातीचा अंदाज असल्यास त्याच्या जाती-जमातींच्या व्यक्तींवर आक्रमणे होतात. माझ्या अनुभवालाही ही गोष्ट आली आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात मी ‘हाऊसमन’ (रुग्णकक्षातील डॉक्टर) म्हणून काम करत होतो. एक दिवस बाजूच्या रुग्णकक्षात एक तरुण रुग्ण मृत्यू पावला. त्याची पत्नी ज्या वेळी त्याला शेवटचे पहायला आली, त्या वेळी रुग्णाच्या डॉक्टरांनी त्याला वाचवले नाही; म्हणून तिला तिच्या पतीवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा अतिशय राग आला; पण ते डॉक्टरच तेथे नसल्याने तिने माझ्यावरच, म्हणजे डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीवर आक्रमण करून तिच्या भावनांना वाट दिली. अशा प्रसंगानंतर काही मिनिटे वा काही आठवडे ही अवस्था टिकते.&lt;br /&gt;&lt;b&gt;१ इ. बाह्यतः परिस्थितीशी जुळवून घेणे आणि संधी मिळाल्यावर त्या घटनेचा सूड उगवणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;काही दिवस ते काही आठवडे या कालावधीने बाह्यमनातील क्षोभ नाहीसा होतो. आता हत्या आणि जाळपोळी या गोष्टी अल्प झाल्या आहेत, म्हणजे आपला समाज सध्या या अवस्थेत आहे. काही जणांत ही अवस्था काही मास ते काही वर्षे टिकते आणि संधी मिळाल्यावर ते सूड उगवतात, उदा. &lt;br /&gt;१. जालियनवाला उद्यानात जनरल डायरने जे शिरकाण केले, त्याचा राग अंतर्मनात कित्येक वर्षे राहिल्यामुळे भगतसिंगने त्याचा पुढे सूड उगवला. &lt;br /&gt;२. दुर्योधनाने द्रौपदीला मांडी दाखवली. याचा राग भिमाने चौदा वर्षांनी गदेच्या प्रहाराने दुर्योधनाच्या मांडीचे चूर्ण करून शमवला.&lt;br /&gt;१ ई. घटनेनंतर काही वर्षांनी घटना विसरली जाऊन अंतर्मनातील क्रोध शमणे आणि परिस्थिती स्वीकारली जाणे &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; काही मास ते काही वर्षे गेल्यानंतर ती गोष्ट विसरली जाते. समाजाच्या दृष्टीने त्याच्यासाठी दोन-तीन पिढ्यांचा अवधी जावा लागतो. गांधीवधानंतरचा ब्राह्मणांविषयीचा क्रोध अन् द्वेष आता अल्प झालेला दिसतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;२. समाज मानसिकदृष्ट्या प्रौढ नसणे आणि साधनेमुळेच प्रौढता निर्माण होणे शक्य&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एखाद्या दुःखद प्रसंगात एखाद्या व्यक्तीला किती प्रमाणात दुःख होते आणि ती व्यक्ती किती लवकर १ ई, म्हणजे चौथ्या अवस्थेला पोहोचते, त्यावरून तिचे प्रौढत्व लक्षात येते. संत तुकाराम महाराजांची पहिली पत्नी वारल्यावर ते लगेचच १ ई, म्हणजे चौथ्या अवस्थेला पोहोचले. ज्या हिंदु समाजात आध्यात्मिक उन्नतीची अत्युच्च पातळी गाठलेले शेकडो संत आहेत, त्याच समाजाचा दुःख, द्वेष इत्यादी भावनांचा जो अतिरेक झाला. तो पाहून समाज मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या अजून प्रौढ झालेला नाही, याचे सखेद आश्चर्य वाटते. साधनेमुळेच ही प्रौढता येते.&lt;br /&gt;- डॉ. जयंत बाळाजी आठवले (साप्ताहिक सह्याद्रि, अंक क्रमांक २९)&lt;br /&gt;&lt;b&gt;आयुर्वेदानुसार हत्या करणारे आणि त्यांचे पुढारी यांचे व्यक्तीमत्त्व ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आपण आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून हत्या करणारे आणि त्यांचे पुढारी यांची व्यक्तीमत्त्वे कशा प्रकारची असतात, याचा विचार करूया.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-v98idq7M2g8/TyQxBiQdLhI/AAAAAAAAOO4/K6jDMi2mBSU/s1600/tbl1.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://4.bp.blogspot.com/-v98idq7M2g8/TyQxBiQdLhI/AAAAAAAAOO4/K6jDMi2mBSU/s320/tbl1.JPG" width="254" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;b&gt;- डॉ. जयंत बाळाजी आठवले&lt;/b&gt; (साप्ताहिक सह्याद्रि, वर्ष १७, अंक २९)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6862390678814545106?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6862390678814545106'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6862390678814545106'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7809.html' title='मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून इंदिरा गांधींची हत्या आणि त्यानंतरच्या घटना !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-S3lVlth6QKQ/TyQyezooZOI/AAAAAAAAOPQ/YHgJP_evDCQ/s72-c/FinalPPDr.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4361362614310005917</id><published>2012-01-29T00:03:00.002+05:30</published><updated>2012-01-29T00:03:00.115+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चौकटी'/><title type='text'>साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;तुमच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी अथवा शासकीय अधिकार्‍यांनी कर्तव्य बजावल्याचे काही अनुभव असतील, तर ते ‘सनातन प्रभात’कडे कळवा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आजकाल अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथ व्यापून टाकणे, अनेकदा न्यून वजनाच्या अथवा अल्प गुणवत्तेच्या वस्तू देणे, पदार्थांमध्ये भेसळ करणे आदी प्रकार विक्रेत्यांकडून केले जातात. बहुतांश वेळा पदपथावरील विक्रेते अनैतिक व्यवसायांतही गुंतलेले असतात. त्यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेला खूप वेळा त्रासच सहन करावा लागतो. सर्वसामान्य व्यक्ती कुठे त्यांच्या नादी लागायचे या भावनेतून या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे, तर ही मंडळी अधिकच उद्दाम होतात. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;यांच्या विरोधात पालिकेचे संबंधित अधिकारी अथवा पोलीस यांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे; अनेकदा हे अधिकारी त्यांच्याकडे रीतसर तक्रार करूनही कारवाई करत नाहीत. अशा वेळी तक्रारदाराला त्यांना पुनःपुन्हा त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते. तक्रारदाराने लढाऊबाण्याने हे प्रसंग हाताळण्याचा प्रयत्न केल्यास अधिकार्‍यांना कारवाई करावीच लागते. त्यात जर तक्रारदार साधना करणार असेल, तर त्याला ईश्वराचेही साहाय्य लाभते. त्यामुळे अशक्य वाटणार्‍या गोष्टीही विनासायास सहजगत्या होतात. आपल्यापैकीही कोणी, असे प्रसंग अनुभवले असल्यास त्याची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवावी.&lt;br /&gt;&lt;b&gt;पत्रव्यवहाराचा पत्ता :&lt;/b&gt; २४/बी ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. ४०३४०१ &lt;br /&gt;&lt;b&gt;इ-मेल : &lt;/b&gt;dspgoa1@gmail.com&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4361362614310005917?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4361362614310005917'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4361362614310005917'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2153.html' title='साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1738451874534169236</id><published>2012-01-29T00:02:00.005+05:30</published><updated>2012-01-29T00:02:00.600+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>‘मी एकटा काय करू शकतो ?’, असे वाटणार्‍यांपुढे आदर्श ठेवणारे ‘हिंदु जनजागृती समिती’चे मुंबई विभाग समन्वयक श्री. शिवाजी वटकर !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-7Y8jJBI5HTw/TyQx7RjUrzI/AAAAAAAAOPI/66BnxC0ml0A/s1600/vatkarkaka.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://2.bp.blogspot.com/-7Y8jJBI5HTw/TyQx7RjUrzI/AAAAAAAAOPI/66BnxC0ml0A/s200/vatkarkaka.jpg" width="192" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;श्री. शिवाजी वटकर&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&lt;/b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अनेक ठिकाणी पोलीस चोरीच्या अथवा एखाद्याने केलेल्या अन्यायाच्या विरोधात सामान्य नागरिकाच्या तक्रारी नोंद करून घेत नाहीत. नोंद केल्याच तर त्या अदखलपात्र नोंद करून घेतात. काही वेळा तक्रार करणारा चिकाटीने पाठपुरावा करतो अथवा क्षात्रवृत्तीने अन्याय करणार्‍यांच्या विरोधात आणि पोलिसांच्या विरोधात आवाज उठवतो. अशा वेळी पोलिसांना तक्रार नोंद करून घ्यावी लागते.&lt;/div&gt;काही प्रसंगात पोलिसांना अथवा संबंधित शासकीय खात्यातील अधिकार्‍यांना अप्रसन्नतेने का असेना कायदा मोडणार्‍यांच्या विरोधात कारवाई करावी लागते.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; अशा घटनांची माहिती देणारी ही लेखमाला आम्ही आता प्रकाशित करत आहोत.पदपथावरील अनधिकृत कापड विक्रेत्यांवर कारवाई होण्यासाठी थोडेसे प्रयत्न करणे&amp;nbsp;आणि त्यावरून ‘सामाजिक हित आणि राष्ट्ररक्षण यांची आंदोलने श्रीकृष्णाच्या कृपेने सहज होणार आहेत’, याविषयी निश्चिती वाटणे&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘मार्गशीर्ष शुद्ध नवमी, कलियुग वर्ष ५११३ (३.१२.२०११) या दिवशी सकाळी ११.३० वाजता मी अधिकोषातील काम संपवून चेंबूर स्थानकाकडे चालत जात होतो. नटराज चित्रपटगृहासमोरील मार्गावर वाहनांची कोंडी आणि माणसांची दाटी (गर्दी) असते. मार्गाच्या बाजूला वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे मी पदपथावरून (फूटपाथवरून) कसाबसा मार्ग काढत हातातील आणि खांद्यावरील सामान सांभाळत चालत होतो. तेव्हा घडलेला प्रसंग पुढे देत आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;१. पदपथावरील कापड विक्रेते वारंवार सांगूनही मार्ग मोकळा करत नसल्याने महानगरपालिकेकडे गार्‍हाणे करणार असल्याचे त्यांना सांगणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मी पदपथावरील कापड विक्रेत्यांना म्हणालो, ‘‘येथे चालण्यासाठी मोकळा मार्ग नाही. तुम्ही ही गाठोडी बाजूला सरकवा.’’ तेव्हा त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले; म्हणून थोड्या मोठ्या स्वरात सांगितल्यावर आरामात बसलेल्या एका माणसाने (तो मालक असावा) नाटकी पद्धतीने कामगारांना गाठोडी बाजूला करण्यास सांगितले. तेव्हा त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. (आमचे सर्व संभाषण हिंदीत होत होते.) तेव्हा मी म्हणालो, ‘`कपड्यांची गाठोडी त्वरित बाजूला करून चालण्यास मार्ग द्या. लोकांना चालायला जागा नाही. वाहने जातात, तेथूनच लोकांना जावे लागत आहे.’' एवढे सांगूनही तो ऐकत नव्हता; म्हणून मी त्याला म्हणालो, ‘‘जवळच असलेल्या महानगरपालिकेकडे मला गार्‍हाणे (तक्रार) करावे लागेल.’’&lt;br /&gt;&lt;b&gt;२. अनधिकृत कापड विक्रेत्यांचा उद्दामपणा &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;नंतर त्याने सामान हलवण्याचे मान्य करूनही ते न हलवल्याने मी त्याला पुनःपुन्हा सांगत होतो. तेव्हा तो मला रागाने म्हणाला, ‘‘जा, तुला गार्‍हाणे द्यायचे आहे, तर महापालिकेत जा.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘मला तेथे जाण्याची आवश्यकता नाही. तेथे न जाता येथूनच पाच मिनिटांत काय होते ते बघ.’’ &lt;br /&gt;&lt;b&gt;३. महानगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक आणि आरक्षक मार्गामध्ये उभे राहून चालणारे अपप्रकार पाहूनही काहीच करत नसल्याने चीड येणे अन् त्यांना त्याची जाणीव करून दिल्यावर त्यांनी येऊन त्या विक्रेत्याला चोप देणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मी श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केली. भ्रमणभाषवरून&amp;nbsp; १०० या क्रमांकावर आरक्षकांना सांगण्याचा विचार करत दहा पावले स्थानकाच्या दिशेने पुढे जाऊन कोपर्‍यावर वळलो, तर तेथे महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी उभी होती. आरक्षक बाहेर उभे राहून आरामात चेष्टामस्करी, गप्पागोष्टी करत होते. महानगरपालिका कार्यालय किंवा आरक्षक ठाणे येथे जाऊनही जे काम झाले नसते, ते देवाने त्वरित आणि कोठेही न जाता करून दिले. यावरून ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे, तो मला पावलोपावली किती साहाय्य करतो’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त झाली. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एरव्ही अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी येण्याची वार्ता समजताच मार्गावरील अनधिकृत विक्रेते त्यांचे साहित्य आणि जीव मुठीत घेऊन धावत सुटतात; परंतु येथे दुकानदार, आरक्षक, महानगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक सर्व जण आरामात अपप्रकार करत होते आणि पहात होते. यामुळे मला सर्वांची चीड आली. मी प्रार्थना करून तेथील आरक्षकांना म्हणालो, ‘‘मला पदपथावरून चालायला जागा नाही. दुकानदाराला सांगितले, तर तो मला मार्ग मोकळा करून न देता माझ्याशी भांडत आहे. तुमच्या बाजूला दहा पावलांवर हे सर्व चालते, तरी तुम्ही काहीच कसे करत नाही ?'’ तेव्हा तो आरक्षक आणि अतिक्रमणविरोधी पथकाची माणसे माझ्यासमवेत आली अन् त्या विक्रेत्याला ओरडून चोप देऊ लागली.&lt;br /&gt;&lt;b&gt;४. विक्रेत्याला मारण्यापेक्षा त्याचे सामान राजाधीन (जप्त) करण्यास सांगितल्यावर उद्दाम विक्रेता गयावया करू लागणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मी आरक्षकाला सांगितले, ‘`केवळ शिव्या देऊन आणि मारून उपयोग नाही. त्याचे सामान राजाधीन (जप्त) करून घेऊन जा.’’ आरक्षक त्याच्या जवळील कपड्यांची गाठोडी आणि कपडे उचलून त्यांच्या गाडीकडे नेऊ लागले. त्यासरशी आरडाओरडा चालू झाला. मला उद्दामपणे बोलणारा माणूस रडू लागला. तो आरक्षकाच्या आणि माझ्या पाया पडू लागला.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;५. ४० - ५० जणांचा समुदाय धावत आल्याने गर्दीत मिसळून निघून जाण्याचे ठरवणे आणि सर्व जण येऊन क्षमायाचना करू लागणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;त्या वेळी ‘आपण भ्रमणभाषद्वारे या गोंधळाचे छायाचित्र काढून निघून जावे’, असे वाटले. मी एक छायाचित्र काढले. तेवढ्यात ४० - ५० जण माझ्याकडे धावत आले. त्यात दाढी आणि टोपीवाले जास्त होते. मला वाटले, ‘आता काय होणार ?’ मी प्रार्थना आणि नामजप वाढवला. आश्चर्य म्हणजे मी स्वतःहून गर्दीत मिसळून पुढे निघून जायचे ठरवले होते; पण तेच सर्व जण मला ‘‘साहेब, एकवेळ क्षमा करा. आपण निघून जा’’, अशी गयावया करून विनंती करू लागले. मी तेथून निघून गेलो. त्यानंतर आरक्षक, दुकानदार आणि त्यांचे मध्यस्थी यांची एकमेकांशी नेहमीप्रमाणे सारवासारव झाली असावी.&lt;br /&gt;&lt;b&gt;६. ‘हिंदु जनजागृती समिती’ करणार असलेली समाजाभिमुख, सामाजिक हित आणि राष्ट्ररक्षण यांविषयीची आंदोलने श्रीकृष्णाच्या कृपेने सहज होणार आहेत, हेच देवाने या प्रसंगातून शिकवणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या प्रसंगानंतर माझ्या मनात विचार आला, ‘मी या उतारवयात (६६ वर्षे) एकटा असूनही असे कसे वागू शकलो ? गेली कित्येक वर्षे तेथून जात-येत असतांना काहीच केले नाही आणि आजच हे कसे झाले ? हे सर्व श्रीकृष्णाचेच नियोजन आहे.’ ईश्वराने ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आंदोलने करण्यास सांगितली आहेत. ती पुष्कळशी समाजाभिमुख, सामाजिक हित आणि राष्ट्ररक्षण यांविषयीची आहेत, उदा. ग्राहकांची वजनमापातील फसवणूक रोखणे, भेसळखोरांना रोखणे, अश्लीलता रोखणे. ही आंदोलने किती सोपी आणि सहज होणार आहेत, हेच देवाने मला या प्रसंगातून शिकवले. तसेच तो पावलोपावली मला साहाय्य करून माझे रक्षण करतो, हेसुद्धा दाखवून दिले. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;मी काहीही न करताही माझ्याकडून अशी कृती करवून घेतल्यामुळे श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !’&lt;br /&gt;- श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1738451874534169236?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1738451874534169236'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1738451874534169236'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9595.html' title='‘मी एकटा काय करू शकतो ?’, असे वाटणार्‍यांपुढे आदर्श ठेवणारे ‘हिंदु जनजागृती समिती’चे मुंबई विभाग समन्वयक श्री. शिवाजी वटकर !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-7Y8jJBI5HTw/TyQx7RjUrzI/AAAAAAAAOPI/66BnxC0ml0A/s72-c/vatkarkaka.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5004715814540970190</id><published>2012-01-29T00:01:00.003+05:30</published><updated>2012-01-29T00:01:00.496+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='संपादकीय'/><title type='text'>हिंदु संस्कृतीचे रक्षण !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-APJIEJjhnZI/Td-xEhyfT5I/AAAAAAAAI8o/dGuh0CwlKPQ/s1600/sampadakiya.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-APJIEJjhnZI/Td-xEhyfT5I/AAAAAAAAI8o/dGuh0CwlKPQ/s1600/sampadakiya.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन नुकतेच सांगली येथे पार पडले. मागील दोन महिन्यांपासून या संमेलनाविषयी मोठा गाजावाजा होत होता. तथापी दोन दिवस चाललेल्या या नाट्यसंमेलनाला मिळालेला अल्प प्रतिसाद पहाता नाट्यसंमेलन हे प्रतिवर्र्षीचे केवळ एक कर्मकांड ठरले आहे. साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलन भरवण्यामागील उदात्त हेतूला स्मरण्याचे काम प्रत्येकाने प्रथम करायला हवे.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;या संमेलनासाठी येणारा प्रेक्षकवर्ग हा आपल्या संस्कृतीला मध्यवर्ती ठेवून काहीतरी उपयुक्त, नाविन्यपूर्ण, अभिमानास्पद, ऐकायला मिळेल, या उद्देशाने आलेला असतो. त्यांना उत्तम वक्त्यांकडून चार गोड शब्द कानांवर पडावेत, असे वाटत असते. वक्त्याच्या वाणीतून व्यक्त होणारी सरस्वतीदेवीची कृपा त्यांना अनुभवायची असते. त्यांना अघोरी वक्तृत्व नको असते, त्यांना संस्कृतीचे विरोधक नको असतात, त्यांना धर्माचे टीकाकार नको असतात. प्रेक्षकवर्गाच्या या मानसिकतेची ज्यांना जाणीव नाही, त्यांनी अशी संमेलने आयोजित केली किंवा अशा संमेलनाच्या व्यासपिठावर जागा व्यापण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना प्रेक्षकवर्गाचे प्रेम आणि शुभेच्छा मिळणे शक्य होत नाही. या नाट्यसंमेलनाच्या चिन्हापासूनच अपशकून चालू झाला होता. हिंदूंच्या भावना दुखावणारे चिन्ह सिद्ध केल्यामुळे धर्माभिमान्यांनी आवाज उठवला आणि आयोजकांना ते चिन्ह पालटावे लागले. हिंदूंच्या भावनांशी आणि संस्कृतीशी निगडित संमेलनाचे चिन्ह कसे असावे, याविषयी सारासार विचार करण्याची कुवत नसलेल्यांकडे अशी संमेलने भरवण्याची योग्यता नाही. संमेलने म्हणजे करमणूक आणि दूरचित्रवाणीच्या कॅमेर्‍यासमोर चमकणे, अशी जर आयोजकांची समजूत असेल, तर त्यांना आयोजनाच्या दायित्वापासून वेळीच दूर करायला हवे. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;संस्कृतीद्वेष्ट्यांसाठी दोन शब्द !&amp;nbsp;&lt;/b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; घाशिराम कोतवाल हे नाटक त्यातील वैगुण्यांमुळे सादर करण्यास धर्माभिमान्यांकडून विरोध दर्शवण्यात आल्यावर अभिनेता अमोल पालेकर यांनी संताप व्यक्त केला. संमेलनाचे दोन दिवस त्यांनी धर्माभिमान्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘हिंदु संस्कृतीद्वेषी राजकीय लोकांच्या भाषणावर तुम्ही कोणताच ‘सेन्सॉर’ लावत नाही, त्यांनी प्रक्षोभक विधाने केल्यास त्यांना नंतर अटक केली जाते. नाटकांना मात्र ‘सेन्सॉर’ लावले जाते, असे का ? स्वतःला संस्कृतीरक्षकवाले म्हणवणार्‍यांच्या, जर भावना दुखावत असतील, तर त्यांनी घरी बसून शोक व्यक्त करावा. घरी बसून तुमच्या भावना जपणारे नाटक करा’, अशी गरळओक त्यांनी सलग दोन दिवस केली. राष्ट्रपुरुषांविषयी कळकळ आहे, तेच समाजात काही अयोग्य चालले असल्यास त्यावर बोट ठेवतात. पालेकरांसारख्या संस्कृतीद्रोही आणि धर्मद्रोही व्यक्तीला आयोजकांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्यासाठीच बोलावले होते का ? गल्लाभरू आणि धर्मद्वेष्टी विचारसरणी असणार्‍या पालेकर यांना बोलावून आयोजकांना नेमके काय साध्य करायचे होते ? राजकारणामध्ये हिंदु संस्कृतीद्वेषी लोक आहेत, ते हिंदूंच्या संस्कृतीवर आघात करणारी भाषणे करतात, येथपर्यंत पालेकर यांना माहिती आहे. १२० कोटी जनतेमध्ये असे कोट्यवधी लोक असतील, ज्यांना पालेकर यांच्याप्रमाणे हिंदु संस्कृतीवर होणारे आघात माहीत आहेत. आपल्या कृतीच्या समर्थनार्थ इतरांकडे बोट दाखवण्यात काही तथ्य नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर उतरून समदुःखी लोकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला असता, तर पालेकरांना ते शोभून दिसले असते. त्यांच्या प्रसिद्धीत आणखीनच भर पडली असती. संस्कृती ही जोपासण्यासाठी असते, तिचे रक्षण करण्याचे दायित्व प्रत्येक हिंदूचे आहे. पालेकर यांनी उदाहरण दिल्याप्रमाणे देशात हिंदु संस्कृतीवर टीका करणारे राजकारणी आहेत; ते तसे करतात कारण त्यांना थोपवायला संस्कृतीचे अभिमानी शासन आपल्याकडे नाही. आहे ते हिंदुद्वेष्टे आणि पाश्चात्त्यांचे लाळघोटे शासन. चीन, जपान, श्रीलंका या देशांत स्वतःच्या संस्कृतीची काळजी घेणारे शासन आहे. जागतिक कीर्तीचा पॉप गायक मायकेल जॅक्सन याला त्यांनी देशात प्रवेश नाकारला. ‘जॅक्सनचे कार्यक्रम म्हणजे आमच्या संस्कृतीवरील आघात’, असे त्यांनी सांगूनच टाकले. ही विचारसरणी आम्हाला कोणत्याच राजकीय पक्षाकडून मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येक हिंदूने कंबर कसायला हवी. कोणी संस्कृतीच्या भल्यासाठी काही करत असतील, तर त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संस्कृतीच्या रक्षकांनी भावना दुखावत असतील, तर घरी बसावे, हे बोलणे जेवढे सोपे आहे, तेवढे ते सहन करणे सोपे नाही, हे प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवे.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5004715814540970190?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5004715814540970190'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5004715814540970190'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_29.html' title='हिंदु संस्कृतीचे रक्षण !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-APJIEJjhnZI/Td-xEhyfT5I/AAAAAAAAI8o/dGuh0CwlKPQ/s72-c/sampadakiya.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2346007829131680783</id><published>2012-01-28T00:34:00.003+05:30</published><updated>2012-01-28T00:34:00.463+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>श्री वाग्देवीची मूर्ती ग्वाल्हेर येथे भाजप शासनाच्या कैदेत !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;दुसरी मोगलाई&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;b&gt;भाजपशासित मध्यप्रदेशात हिंदूंच्या श्रद्धास्थानावर आघात !&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;हिंदूंनो, राज्यकर्त्यांना या हिंदुद्रोहाविषयी सनदशीर मार्गाने खडसावून विचारा !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;ul style="text-align: justify;"&gt;&lt;li&gt;&lt;b&gt;श्री वाग्देवीच्या पालखी यात्रेवर भाजप शासनाची बंदी !&lt;/b&gt;&lt;/li&gt;&lt;li&gt;&lt;b&gt;वसंत पंचमीच्या दिवशी श्री वाग्देवीच्या पालखी यात्रेसाठी धर्माभिमान्यांचे आमरण उपोषण !&lt;/b&gt;&lt;/li&gt;&lt;li&gt;&lt;b&gt;पालखी यात्रेचे समर्थन करणार्‍या ५० उपोषणकर्त्या भाविकांना भाजप शासनाकडून अटक !&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;/b&gt;&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भोपाळ, २७ जानेवारी - भोपाळमध्ये महाराजा भोज यांच्या प्रतिमेची स्थापना करणार्‍या शिवराजसिंग चौहान यांच्या भाजपच्या शासनाने महाराजा भोज यांचे आराध्य दैवत श्री वाग्देवी सरस्वतीची मूर्ती झाशी मार्ग पोलीस ठाणे, ग्वाल्हेर येथे कैद करून ठेवली आहे. श्री वाग्देवी सरस्वतीची मूळ मूर्ती इंग्लडमध्ये आहे. त्या मूर्तीची प्रतिकृती प्रतिवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी पालखीतून संपूर्ण शहरात फिरवली जाते. &lt;b&gt;(हिंदूंना श्रद्धास्थानी असलेल्या देवतांच्या मूर्ती कारागृहात डांबून ठेवून भाजपच्या शासनाने गझनीचा महंमद आणि अत्याचारी औरंगजेब यांनाही लाजेने मान खाली घालायला लावली आहे ! हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;उपोषणकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न न करता त्यांना रुग्णालयात दाखल करणारे भाजपचे शासन !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-26JrgfVXCjQ/TyLeyDSBCEI/AAAAAAAAONw/T9UYGWY-BNY/s1600/satygraha1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/-26JrgfVXCjQ/TyLeyDSBCEI/AAAAAAAAONw/T9UYGWY-BNY/s320/satygraha1.jpg" width="238" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या मूर्तीची कैदेतून मुक्तता करण्यात यावी आणि पालखी यात्रेला अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नवलकिशोर शर्मा हे २१ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचे वजन ७१ वरून ६० किलोपर्यंत घटले आहे. त्यांच्या मूत्रपिंडास संसर्ग होऊन ते निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांचे हिमोग्लोबिनही न्यून झाले आहे. त्यांचा आमरण उपोषणाचा निर्धार पाहून शासनाने त्यांना बलपूर्वक २५ जानेवारी या दिवशी इंदूरच्या एम्.वाय. रुग्णालयात दाखल केले आहे. श्री. शर्मा यांचे रुग्णालयातही अविरत उपोषण चालू आहे. &lt;b&gt;(धर्मासाठी स्वतःचे प्राणही पणाला लावणारे असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची शक्ती होय ! मात्र या धर्माभिमान्यांना एक नम्र विनंती आहे. आजच्या राज्यकर्त्यांना धर्माभिमान्यांच्या या त्यागाचे अजिबात मूल्य नाही. हे गंगा नदीच्या संरक्षणार्थ आमरण उपोषण करणार्‍या स्वामी निगमानंद यांच्या मृत्यूने स्पष्ट झाले आहे. थोडक्यात धर्मद्रोही राज्यकर्ते धर्मासाठी लढणार्‍यांंची हत्याच करत आहेत. त्यामुळे आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबून प्राण पणाला लावण्यापेक्षा या आंदोलनकर्त्यांनी काही दिवसांचे सांकेतिक अथवा साखळी उपोषण करून अथवा इतर प्रभावी मार्गांनी हे आंदोलन चालू ठेवावे. आज हिंदु धर्माला तुमच्यासारख्या लढाऊ बाण्याच्या धर्माभिमान्यांची नितांत आवश्यकता आहे ! - संपादक )&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-CzGWX9BjVek/TyLfxJeGLxI/AAAAAAAAOOA/6Fd-h0hv4o4/s1600/satygraha2.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="213" src="http://2.bp.blogspot.com/-CzGWX9BjVek/TyLfxJeGLxI/AAAAAAAAOOA/6Fd-h0hv4o4/s320/satygraha2.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&lt;b&gt;पहिल्या छायाचित्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&lt;b&gt;आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नवलकिशोर शर्मा आमरण उपोषणाला&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&lt;b&gt;बसलेले दिसत&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;b&gt;आहेत, तर दुसर्‍या छायाचित्रात उपस्थित धर्माभिमानी दिसत आहेत.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;धारमध्ये चालू आहे, भाजपचे ढोंगी &lt;/b&gt;&lt;b&gt;हिं&lt;/b&gt;&lt;b&gt;दुत्व आणि सामान्य हिंदु धर्माभिमान्यांचे खरे हिंदुत्व यांच्यात लढाई !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; देशात एका बाजूला प्रजासत्ताकदिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो, तर दुसर्‍या बाजूला श्री वाग्देवी सरस्वतीच्या पालखी यात्रेचे समर्थन करणे आणि सत्याग्रह करणे या आरोपाखाली धारमधील ५० धर्माभिमानी हिंदूंना भाजपचे शासन कारागृहात डांबते. &lt;b&gt;(जे काम अत्याचारी मोगलांना आणि इंग्रजांना जमले नाही, ते भाजपचे शासन करत आहे. देशातील यच्चयावत हिंदुद्वेष्ट्यांना भाजपच्या या भूमिकेने अत्यानंदच झाला असेल ! भाजपच्या या अशा भूमिकेमुळेच त्याच्यापासून हिंदु दुरावले जात आहेत ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;देवतांना कैदेत ठेवणार्‍या शासनावर आणि शासनाच्या या निर्णयाचा विरोध न करणार्‍यांवर कधीच देवतांची कृपा होणार नाही, हे लक्षात घ्या !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; शासनाचे कार्य केवळ शांतीव्यवस्था प्रस्थापित करणे नसून जनतेच्या भावना आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा आदर करणे, हे सुद्धा आहे. आमरण उपोषणाला एक आठवडा होऊनही शासनाकडून कोणीही या उपोषणकर्त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य हिंदु जनतेच्या भावना दुखावल्या आहेत आणि तो एक संवेदनशील विषय बनला आहे. श्री वाग्देवी सरस्वतीची मूर्ती कैदेतून मुक्त करून तिची वसंत पंचमीच्या दिवशी धार शहरात पालखी काढण्यासाठी अनुमती द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे. &lt;b&gt;(हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या देवतांची मिरवणूक काढण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंना आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतो, यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणती असेल ? &lt;/b&gt;&lt;b&gt;हिं&lt;/b&gt;&lt;b&gt;दूंनो, पक्ष कोणताही असो, तुमच्या स्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या आणि संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;b&gt;&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2346007829131680783?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2346007829131680783'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2346007829131680783'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7031.html' title='श्री वाग्देवीची मूर्ती ग्वाल्हेर येथे भाजप शासनाच्या कैदेत !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-26JrgfVXCjQ/TyLeyDSBCEI/AAAAAAAAONw/T9UYGWY-BNY/s72-c/satygraha1.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1226472147112333102</id><published>2012-01-28T00:33:00.003+05:30</published><updated>2012-01-28T11:25:30.661+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>म्हणे, उत्तराखंडमध्ये भाजप गोमूत्राच्या औषधी गुणांचा प्रचार करणार</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b style="color: black;"&gt;गोमाता, श्रीराम आणि हिंदुत्व यांची आठवण केवळ निवडणूक काळातच ठेवणारा भाजप !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;span style="color: red;"&gt; ही केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती करून त्यांची कार्यवाही व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&amp;nbsp;&lt;/span&gt;भाजपची आतापर्यंतची श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या संदर्भातील धरसोड वृत्ती, कर्नाटकात शेकडोंनी मंदिरे पाडण्याचा गझनीच्या महंमदालाही लाजवणारा धर्मद्रोह आणि धारमध्ये श्री वाग्देवीची मूर्ती कह्यात ठेवण्याचा अश्लाघ्य प्रकार यांमुळे या जाहीरनाम्यावर हिंदूंनी विश्वास कसा ठेवायचा हे भाजप सांगेल का ? - संपादक&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; डेहराडून - उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपकडून गोमाता आणि गोमूत्र ही दोन मुख्य सूत्रे ठरवण्यात आली आहेत. भाजप सत्तास्थानी आल्यास गोमूत्राचा प्रचार करणार आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अस्तित्व संकटात असलेल्या लाल सिंधी गायीला संरक्षण देण्यात येईल. तिचे संवर्धन आणि संरक्षण यांसाठी खास प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन भाजपने दिले आहे. लाल सिंधी गाय ही देशी दुभती गाय आहे. याविषयी योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली योग विद्यापिठासह राज्यातील अनेक आश्रम आणि आखाडा यांच्याशी भाजपने संपर्क साधला आहे. गायीवर संशोधन करण्यासाठी भाजप शासनाने ऋषिकेश येथे एक संशोधन केंद्रही उभारले आहे. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भाजपने मागील आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात प्राथमिक शिक्षण, आरोग्य, औद्योगिकीकरण इत्यादी मागील निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. गोहत्या बंदीचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1226472147112333102?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1226472147112333102'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1226472147112333102'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3444.html' title='म्हणे, उत्तराखंडमध्ये भाजप गोमूत्राच्या औषधी गुणांचा प्रचार करणार'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-181782780063164535</id><published>2012-01-28T00:32:00.009+05:30</published><updated>2012-01-28T00:32:00.040+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>म्हणे, राममंदिर बांधणार !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;कर्नाटक राज्यात शेकडो मंदिरे पाडणार्‍या भाजपचे उत्तरप्रदेशातील जनतेला आश्वासन !&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b style="color: red;"&gt;&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;span style="color: red;"&gt;राममंदिर बांधण्याचे आश्वासन देऊन भाजप यापूर्वी उत्तरप्रदेशसह दिल्लीत सत्तेवर आला होता;मात्र मंदिराच्या निर्माणाकडे दुर्लक्ष करून भाजपने मुसलमानांचे लांगूलचालन चालू केले आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला केंद्रातील सत्ता गमवावी लागली. त्यातून शहाणपण शिकण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही. आता परत उत्तरप्रदेशातील निवडणुकीत राममंदिराचे आश्वासन देऊन भाजप हिंदूंना मूर्ख बनवू शकत नाही ! - संपादक&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;लखनौ, २७ जानेवारी - उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज भाजपने स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात सत्तेवर आल्यावर अयोध्येतील राममंदिराचे निर्माण आणि गायींचे विनामूल्य वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. उमा भारती, मुख्तार अब्बास नक्वी, कलराज मिश्रा इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.  राम मंदिराविषयी प्रदेश अध्यक्ष सूर्यप्रताप शाही म्हणाले की, अयोध्येत भव्य राममंदिर बांधणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्षांमुळे त्याला विरोध होत आहे. सत्तेवर आल्यावर राममंदिराच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून त्याचे निर्माण करू, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.   वरील आश्वासनांसह इतर मागासवर्गीयांसाठीच्या २७ टक्के आरक्षण कोट्यातून मुसलमानांसाठी ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रहित करू, विद्यार्थ्यांना १ सहस्र रुपयांत ‘टॅब्लेट’ संगणक, तर ५ सहस्र रुपयांत भ्रमण संगणक; शेतकर्‍यांना २४ घंटे वीजपुरवठा, गरिबांना २ रुपये दराने गहू आणि ३ रुपये दराने तांदूळ, अशी आश्वासने देण्यात आली आहेत. &lt;b&gt;(सगळेच राजकीय पक्ष जनतेला आमिष दाखवण्याच्या संदर्भात ‘एकाच माळेचे मणी !’ भाजप त्याला अपवाद नाही. - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-181782780063164535?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/181782780063164535'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/181782780063164535'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_782.html' title='म्हणे, राममंदिर बांधणार !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4998867685069796951</id><published>2012-01-28T00:31:00.000+05:30</published><updated>2012-01-28T00:31:00.267+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>काँग्रेसच्या उमेदवाराकडून शाळेत ग्रामस्थांना दारू आणि मटण यांची मेजवानी</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;जनतेला त्याग शिकवणारे नव्हे, तर मद्य आणि मांस यांचे आमिष दाखवून भ्रष्टाचाराचे बाळकडू पाजणारे काँग्रेसचे उमेदवार !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; धाराशिव, २७ जानेवारी - धाराशिव जिल्ह्यातील लासोना येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील&amp;nbsp; काँग्रेसचे उमेदवार व्यंकट गुंड यांनी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी ग्रामस्थांना तेथील संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये दारू आणि मटण यांची मेजवानी दिल्याचे एका वृत्तवाहिनीने उघड केले. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(दारू आणि मटण मिळाल्यावर काँग्रेसला मतदान करणारे नागरिक असणारा देश लोकशाहीसाठी निरर्थक ठरतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते. - संपादक)&lt;/b&gt; यामुळे गुंड यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;या मेजवानीची तक्रार नायब तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली. ते शाळेत पोहोचले; पण त्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली.&lt;b&gt; (काँग्रेसचे बटिक असलेले शासकीय अधिकारी ! - संपादक)&lt;/b&gt; हा सगळा प्रकार या वृत्तवाहिनीने चित्रीत केल्यामुळे तहसिलदारांना कारवाई करणे भाग पडले.&amp;nbsp; मेजवानीनंतर दारूच्या बाटल्याही शाळेच्या आवारातच टाकून देण्यात आल्या होत्या. तसेच शाळेच्या वर्गामध्येच स्वयंपाक करण्यात आला होता. &lt;b&gt;(शाळेचे पावित्र्य नष्ट केल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांना खडसावून विचारा ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4998867685069796951?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4998867685069796951'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4998867685069796951'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9149.html' title='काँग्रेसच्या उमेदवाराकडून शाळेत ग्रामस्थांना दारू आणि मटण यांची मेजवानी'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-293179399812817106</id><published>2012-01-28T00:30:00.011+05:30</published><updated>2012-01-28T14:55:38.590+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिनविशेष'/><title type='text'>प.पू. भक्तराज महाराज यांचा आज प्रगटदिन,</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-oOtW-OtV6iw/TyO--1vUJPI/AAAAAAAAOOo/M7Dr5EaIVyQ/s1600/Baba+1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://4.bp.blogspot.com/-oOtW-OtV6iw/TyO--1vUJPI/AAAAAAAAOOo/M7Dr5EaIVyQ/s320/Baba+1.jpg" width="204" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-weight: normal;"&gt;&lt;b&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: red;"&gt;त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-293179399812817106?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/293179399812817106'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/293179399812817106'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_2663.html' title='प.पू. भक्तराज महाराज यांचा आज प्रगटदिन,'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-oOtW-OtV6iw/TyO--1vUJPI/AAAAAAAAOOo/M7Dr5EaIVyQ/s72-c/Baba+1.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4713191860393918128</id><published>2012-01-28T00:29:00.022+05:30</published><updated>2012-01-28T00:29:00.135+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>‘पॉप्युलर फ्रट ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमात राष्ट्रप्रेमी संघपरिवारावर चिखलफेक होणे, हे राज्यकर्त्यांनी  केलेल्या मुसलमानांच्या अतीलांगूलचालनाचे फलित !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘पाकचा ध्वज फडकावून फॅसिस्टवादी संघपरिवार शांतीचा भंग करू पहात आहे, असा आरोप करत ‘पॉप्युलर फ्रट ऑफ इंडिया’च्या सुळ्या (कर्नाटक) विभागाकडून खिस्ताब्द २०१२ च्या जानेवारी मासात निषेधमोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘ऑल इंडिया इमाम काऊन्सिल’चे सदस्य हाफिल निजामुद्दीन बाखवी याने या वेळी संघाचे नेते कल्लड्क प्रभाकर भट् देशद्रोही असल्याचा आरोप केला.’&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4713191860393918128?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4713191860393918128'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4713191860393918128'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3319.html' title='‘पॉप्युलर फ्रट ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमात राष्ट्रप्रेमी संघपरिवारावर चिखलफेक होणे, हे राज्यकर्त्यांनी  केलेल्या मुसलमानांच्या अतीलांगूलचालनाचे फलित !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2792156947970367165</id><published>2012-01-28T00:28:00.005+05:30</published><updated>2012-01-28T15:06:32.873+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>न्यायालयांतील ९० टक्के भ्रष्टाचार वकिलांच्या साहाय्याने होतो ! - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर्.एम्. लोढा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;न्यायव्यवस्थेला घरचा अहेर ! &lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-dQu1X3SHqvk/TyLhYwMJ1JI/AAAAAAAAOOQ/do2cWAqhHTE/s1600/BHRASHTACHAR1.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/-dQu1X3SHqvk/TyLhYwMJ1JI/AAAAAAAAOOQ/do2cWAqhHTE/s320/BHRASHTACHAR1.JPG" width="271" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नागपूर - न्यायालयीन व्यवस्थेत ९० टक्के भ्रष्टाचार हा अधिवक्त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाने होतो. हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अधिवक्त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर्.एम्. लोढा यांनी अधिवक्त्यांना दिला. ज्यांना गोंधळच घालायचा त्यांनी या क्षेत्रात न आलेलेच बरे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. हे वृत्त दैनिक ‘पुण्यनगरी’ने प्रसिद्ध केले आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा, तसेच विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर खंडपिठाच्या इमारतीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नागपूर ‘हायकोर्ट बार असोसिएशन’कडून न्यायालयाच्या परिसरात नुकताच एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून न्या. लोढा बोलत होते. न्या. लोढा पुढे म्हणाले, &lt;br /&gt;१. सध्या न्यायालयीन क्षेत्रावर चौफेर टीका होत आहे.&lt;br /&gt;२.&amp;nbsp; न्यायव्यवस्थेसमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे. &lt;br /&gt;३. न्यायालयीन व्यवस्था ही भ्रष्टाचारी नाही, हे दाखवून देण्याची वेळ न्यायाधिशांवर आली आहे. &lt;br /&gt;४. ईश्वराने न्यायाधिशांना न्यायदेवता म्हणून पाठवले आहे, तेव्हा त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा रहाणारच आहे. &lt;br /&gt;५. आपण जो निर्णय देतो, तो निर्णय न रहाता ‘न्याय’ असल्याची भावना जनमानसात रूजली पाहिजे.&lt;br /&gt;६.&amp;nbsp; निकाल देतांना तो ‘स्वातंत्र्य, समता, पारदर्शिकता, नि:पक्षपातीपणा असलेलाच मिळतो, हे न्यायालयाने समाजाला दाखवून देण्याची आवश्यकता आहे. &lt;br /&gt;७. ‘मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही’, असे न्यायमूर्तींचे व्यक्तीमत्त्व असले पाहिजे. असे व्यक्तीमत्त्व कधी मिळत नाही.&lt;br /&gt;या वेळी मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहीत शहा, नागपूर खंडपिठाचे न्या. मुजुमदार, न्या. देशमुख, तसेच महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल सिंग, नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मार्डीकर आणि वरिष्ठ अधिवक्ता ए.एम्. गोरडे उपस्थित होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: red;"&gt;&lt;b&gt;धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती&amp;nbsp;जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul style="text-align: left;"&gt;&lt;li&gt;&lt;b&gt;English :&lt;/b&gt; www.hindujagruti.org&amp;nbsp;&lt;/li&gt;&lt;li&gt;&lt;b&gt;Hindi :&lt;/b&gt; www.hindujagruti.org/hindi&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2792156947970367165?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2792156947970367165'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2792156947970367165'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9006.html' title='न्यायालयांतील ९० टक्के भ्रष्टाचार वकिलांच्या साहाय्याने होतो ! - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर्.एम्. लोढा'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-dQu1X3SHqvk/TyLhYwMJ1JI/AAAAAAAAOOQ/do2cWAqhHTE/s72-c/BHRASHTACHAR1.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1627617194891318100</id><published>2012-01-28T00:27:00.000+05:30</published><updated>2012-01-28T00:27:00.042+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करा ! - उच्च न्यायालयाचा आदेश</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - सार्वजनिक ठिकाणी बांधलेल्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयानेही गांभीर्याने घेतला आहे. त्यासाठी सर्व राज्यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश आहे. असे असतांना मुंबईत असलेल्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याविषयी दिरंगाई का केली जात आहे ? &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;हा विषय फार संवेदनशील आहे. ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत मंदिर, मशीद, गुरुद्वारा अथवा चर्च उभारले असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठोस कृती आराखडा येत्या चार आठवड्यांत राज्यशासन आणि महापालिका यांनी सादर करावा. ही अंतिम मुदत समजा अन्यथा न्यायालय स्वतःच योग्य तो निर्णय देईल, असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.डी. सिन्हा यांनी दिला. ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टीस’ या स्वयंसेवी संघटनेने यावर दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज न्यायमूर्ती डी.डी. सिन्हा आणि न्यायमूर्ती जामदार यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्यायमूर्तींनी वरील आदेश दिला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1627617194891318100?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1627617194891318100'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1627617194891318100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5234.html' title='अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करा ! - उच्च न्यायालयाचा आदेश'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4562369354979221184</id><published>2012-01-28T00:26:00.007+05:30</published><updated>2012-01-28T00:26:00.252+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>माझ्यावर करणीचा प्रयोग ! - बसचालक संतोष माने</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;पुण्यातील एस्.टी. बसचे प्रकरण&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b style="color: red;"&gt;(अंध)श्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;पुणे, २७ जानेवारी (वार्ता.) - मला स्वप्न पडले होते. या स्वप्नामध्ये लोक मरतात. कोणीतरी माझ्यावर करणी केली आहे. माझ्या कानामध्ये गूं गूं, असे होत आहे. आणि मला काही माहीत नाही, अशी उत्तरे २५ जानेवारीला सकाळी पुण्याच्या रस्त्यावर राज्य महामंडाळाच्या बसखाली ३६ जणांचा चिरडणार्‍या संतोष माने याने चौकशीत दिली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांना चौकशीच्या वेळी माने प्रारंभी शांत होता; परंतु नंतर वरील प्रकारची विचित्र उत्तरे द्यायला लागला, असे चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले. हे वृत्त ‘डीएन्ए’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4562369354979221184?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4562369354979221184'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4562369354979221184'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_1675.html' title='माझ्यावर करणीचा प्रयोग ! - बसचालक संतोष माने'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6738454936367526233</id><published>2012-01-28T00:25:00.004+05:30</published><updated>2012-01-28T00:25:00.231+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>राजकीय नेत्यांपेक्षा अण्णा हजारे यांनाच जनतेची सर्वाधिक पसंती !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;राजकीय नेत्यांनो, या जनमत चाचणीवरून तरी तुम्ही अंतर्मुख व्हाल का ? &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-YxT-dYtVDcg/TyLhzqcyrmI/AAAAAAAAOOY/E1t6jHwoRsg/s1600/tbl.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-YxT-dYtVDcg/TyLhzqcyrmI/AAAAAAAAOOY/E1t6jHwoRsg/s1600/tbl.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताक दिनी गेट वे ऑफ इंडियाजवळ ‘मुंबई का हिरो कौन ?’ या विषयावर जनतेची मते जाणून घेण्यासाठी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘इंडिया अगेंन्स्ट करप्शन’ या संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आलेल्या नागरिकांना त्यांना आदर्श नेता कोण, यासाठी ६ पर्याय दिले होते. यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनाच जनतेकडून सर्वाधिक पसंती देण्यात आली. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या प्रसंगी एकूण ५ सहस्रांहून अधिक नागरिकांची मते नोंदवून घेण्यात आली. ज्यात श्री. हजारे यांना सर्वाधिक म्हणजे ४ सहस्र २४१, त्या खालोखाल राहूल गांधी यांना ३७८, राज ठाकरे यांना ३१९, तर सर्वांत अल्प शरद पवार यांना ३३ मते मिळाली.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; यावरून जनतेने राजकीय नेत्यांपेक्षा भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रखर लढा देणार्‍या श्री. हजारे यांना आदर्श म्हणून स्वीकारले आहे.&amp;nbsp; यापुढे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी केलेल्या कामावरही जनता नेहमी लक्ष ठेवून राहील, असा आमचा विश्वास आहे, असा निष्कर्षही या स्वयंसेवी संस्थेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढला आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने मतदान करण्यासाठी पत्रिका सिद्ध करण्यात आली होती. या कालावधीत परिसरात राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6738454936367526233?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6738454936367526233'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6738454936367526233'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3251.html' title='राजकीय नेत्यांपेक्षा अण्णा हजारे यांनाच जनतेची सर्वाधिक पसंती !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-YxT-dYtVDcg/TyLhzqcyrmI/AAAAAAAAOOY/E1t6jHwoRsg/s72-c/tbl.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-173750440320239054</id><published>2012-01-28T00:24:00.005+05:30</published><updated>2012-01-28T00:24:00.329+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे गांधी भवनात सुरक्षारक्षकानेच केले ध्वजारोहण !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांची राष्ट्रध्वजाप्रतीची उदासीनता !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - भारताच्या ६३ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाने ध्वजवंदनाचे कार्यक्रम होत असातांना नरिमन पॉर्इंट येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय ‘गांधी भवन’ येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचा शुकशुकाट असल्याने अखेर तेथील सुरक्षारक्षकालाच ध्वजारोहण करणे भाग पडले. या धक्कादायक घटनेमुळे १२५ वर्षांहून अधिक वय झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उदासीनतेची चर्चा बाकी मंत्रालय परिसरात उद्विग्नतेने चालू असल्याचे निदर्शनास आले. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(देशाच्या स्वातंत्र्यापासून साडेपाच दशके देशावर सत्ता गाजवणार्‍या काँग्रेसवाल्यांचे हे आहे राष्ट्र आणि राष्ट्रध्वज यांप्रतीचे प्रेम ! लोकहो, असे उदासीन नेते आणि कार्यकर्ते असलेला काँग्रेस पक्ष देशावर इतकी वर्षे राज्य करतो, हे देशासाठी लज्जास्पदच आहे. अशा दायित्वशून्य पक्षाला कायमचेच सत्तेपासून दूर ठेवा ! - संपादक)&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/b&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-173750440320239054?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/173750440320239054'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/173750440320239054'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8723.html' title='नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे गांधी भवनात सुरक्षारक्षकानेच केले ध्वजारोहण !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-9100583427713547480</id><published>2012-01-28T00:23:00.026+05:30</published><updated>2012-01-28T00:23:00.056+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>हिंदु देवतांची नग्न आणि अश्लील चित्रे काढणारे डॉ. जुझे परेरा यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;धर्माभिमानी हिंदूंकडून शासनाचा निषेध &lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: red;"&gt;निधर्मी काँग्रेस शासनाचा हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार !&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;b&gt;डॉ. जुझे परेरा यांनी काढलेल्या हिंदूंच्या धर्मभावना दुखवणार्‍या चित्रांपैकी एक चित्र&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-BfGWYj7XiNY/TyLiMAYCn_I/AAAAAAAAOOg/gblG610WhRY/s1600/Jose+Perera+6.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="237" src="http://1.bp.blogspot.com/-BfGWYj7XiNY/TyLiMAYCn_I/AAAAAAAAOOg/gblG610WhRY/s320/Jose+Perera+6.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;या चित्रात पाच नग्न गोपिकांची कामजागृती भगवान श्रीकृष्ण करत आहे, असे दाखवले आहे&lt;/b&gt;.&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&amp;nbsp;पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) - मूळ गोव्यातील, पण सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले प्राध्यापक, लेखक तथा चित्रकार डॉ. जुझे परेरा यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील कार्याबद्दल पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देण्याचे भारत शासनाकडून घोषित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी भगवान कृष्ण, शिव आदी देवतांची अश्लील आणि नग्न चित्रे काढून त्याचे प्रदर्शन डॉ. जुझे परेरा यांनी मांडले होते.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;त्याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. असे असतांना डॉ. जुझे यांना देशातील मानाचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे धर्माभिमानी हिंदूंनी शासनाचा निषेध केला आहे. &lt;b&gt;(हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवणार्‍या डॉ. जुझे यांना देशातील तिसर्‍या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणे, हे शासन जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना बेदखल करत असल्याचे एक जिवंत उदाहरण आहे. लोकहो, हीच घटना मुसलमान अथवा खिश्चन पंथियांच्या बाबतीत घडली असती, तर त्यांची प्रतिक्रिया काय असती, याचा विचार करून आता तुम्हीही शासनाला तुमच्या भावनांचा आदर करण्यास भाग पाडा ! - संपादक)&amp;nbsp; &lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अनिवासी भारतीय गटात हा एक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या प्रारंभी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे होणार्‍या कार्यक्रमात हा पुरस्कार राष्ट्रपती डॉ. प्रतिभा देवीसिंग पाटील या प्रदान करणार आहेत. पद्मभूषण हा भारतरत्न आणि पद्मविभूषण या पुरस्कारानंतर तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा शबाना आझमी यांच्यासह एकूण २७ जणांना हा पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घोषित करण्यात आले आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदुद्वेष्ट्यांना सन्मानित करण्याची निधर्मी काँग्रेस शासनाची घातक परंपरा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांना खिस्ताब्द १९७३ मध्ये पद्मभूषण आणि खिस्ताब्द १९९१ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. खिस्ताब्द १९८६ मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणूनही त्यांची निवड झाली होती. &lt;b&gt;(लोकहो, काँग्रेसी शासनाला राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कळकळीने कार्य करणार्‍या राष्ट्रप्रेमींना नव्हे, तर बहुसंख्यांक हिंदूंच्या भावनांची पायमल्ली करणारे डॉ. जुझे परेरा आणि सातत्याने राष्ट्रद्रोही मुसलमानांचा&amp;nbsp;&lt;span class="Apple-style-span" style="font-weight: normal;"&gt;&lt;b&gt;कैवार&lt;/b&gt;&lt;/span&gt;&amp;nbsp;घेणार्‍या शबाना आझमी यांना पुरस्कार द्यावा वाटतो, हे लक्षात घ्या ! - संपादक )&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-9100583427713547480?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9100583427713547480'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/9100583427713547480'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_1637.html' title='हिंदु देवतांची नग्न आणि अश्लील चित्रे काढणारे डॉ. जुझे परेरा यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-BfGWYj7XiNY/TyLiMAYCn_I/AAAAAAAAOOg/gblG610WhRY/s72-c/Jose+Perera+6.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3374340873217343468</id><published>2012-01-28T00:22:00.006+05:30</published><updated>2012-01-28T00:22:00.367+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>निवडणूक आयोगापुढे खोटी माहिती दिल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्याची मागणी</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;अजित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल&lt;/b&gt;&lt;br /&gt;मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना निवडणूक आयोगाकडे खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणारे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव कोणते आहे ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; बारामतीचे श्री. अनिल काळे यांनी ही याचिका दाखल केली असून ती ३ फेब्रुवारीला न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती (श्रीमती) साधना जाधव यांच्या खंडपिठासमोर सुनावणीसाठी येणार आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील चारचाकी गाडीचा चुकीचा उल्लेख केला, तसेच गाडीची किंमतही खोटी लिहिली होती. माहितीच्या अधिकारातून ही गोष्ट उघडकीस झाली. या प्रकरणी अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रतिज्ञापत्रात ‘दहावी पास’ अशी शैक्षणिक पात्रता नमुद करणार्‍या अजित पवार यांची शासनाच्या संकेतस्थळावर मात्र वाणिज्य शाखेतील पदवीधर (बी.कॉम.) अशी शैक्षणिक पात्रता कशी दाखवण्यात आली ?, हे सूत्रदेखील याचिकाकर्त्याने या याचिकेत मांडले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3374340873217343468?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3374340873217343468'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3374340873217343468'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7403.html' title='निवडणूक आयोगापुढे खोटी माहिती दिल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्याची मागणी'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-6635346214190713886</id><published>2012-01-28T00:21:00.001+05:30</published><updated>2012-01-28T00:21:00.228+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>निवडणुकांसाठी २ लाख बोकडांचा बळी आणि ५५० लाख लिटर मद्य फस्त होणार !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;नीतीमत्ताहीन राजकीय पक्षांच्या हातात असलेले भारतीय लोकराज्य !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराने वेग धरला असून त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांत उत्साह टिकून रहावा म्हणून ओल्या पार्ट्यांचे पेव फुटले आहेत. कार्यकर्त्यांना मटण आणि दारू मोठ्या प्रमाणात पुरवली जात आहे. उत्पादन शुल्क अधिकार्‍यांच्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकांत सुमारे ५५० लाख लिटरहून अधिक देशी-विदेशी मद्य राज्यातील विविध पक्षांतील कार्यकर्ते रिचवतील.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; प्रत्येक पंचायत समिती गणात प्रतिदिन ४० बोकड नेले जात असल्याचे मराठावाड्यातील काही मटण विक्रेत्यांनी सांगितले. यावरून ३०९ पंचायत समित्यांसाठी प्रतिदिन किमान १३ सहस्र बोकड बळी पडतील. प्रचार १५ दिवस चालणार म्हटल्यावर जेमतेम २ लाख बोकड केवळ ग्रामीण भागातच फस्त होतील असे दिसते. &lt;b&gt;(निवडणुकांसारख्या राष्ट्रीय कार्यात अशा प्रकारे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मद्य आणि मटण देऊन त्यांच्याकडून प्रचार करून घेणारे नेते असलेले राजकीय पक्ष कधीतरी निस्वार्थपणे देशसेवा करतील का ? तसेच हिंदूंच्या यात्रांत परंपरेनुसार बोकडाचा बळी दिल्यावर बेंबीच्या देठापासून ओरडणारे अंनिसवाले राज्यात २ लाख बोकडांचा बळी जात असतांना मूग गिळून गप्प का ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-6635346214190713886?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6635346214190713886'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/6635346214190713886'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3151.html' title='निवडणुकांसाठी २ लाख बोकडांचा बळी आणि ५५० लाख लिटर मद्य फस्त होणार !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3356413022322384547</id><published>2012-01-28T00:20:00.002+05:30</published><updated>2012-01-28T00:20:00.827+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>न्यायालयात वर्तन कसे करावे याविषयी पोलिसांमध्ये घोर अज्ञान ! - उच्च न्यायालयाचा संताप</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या पोलीस अधिकार्‍यांचा न्यायालयात बसल्यावरही सतत भ्रमणध्वनी वाजत असतो, ही गोष्ट आता नेहमीची झाली आहे. त्यांना जर त्यांची महत्त्वाची कामे करायची असतील, तर त्यांनी न्यायालयाच्या बाहेर जाऊन करावीत, इथे भ्रमणध्वनीवर बोलू नये. न्यायालयात वर्तन कसे करावे, याविषयी पोलिसांमध्ये घोर अज्ञान आहे, अशा कडक शब्दांत न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी भिवंडी येथील साहाय्यक पोलीस आयुक्त ए.व्ही. पाटील यांना आज खडसावले. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;(पोलिसी मनोवृत्तीची चुणूक ! सर्वसामान्य जनतेचा काडीचा आदर न करणारे पोलीस आता मुंबई उच्च न्यायालयाचाही अनादर करू लागले आहेत. असे पोलीस आदर्श वर्तन काय करणार ? - संपादक) &lt;/b&gt;१९ जानेवारी या दिवशी एका प्रकरणानिमित्ताने साहाय्यक पोलीस आयुक्त न्यायालयात हजर झाले होते. त्या वेळी अचानकपणे त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर न्यायमूर्ती खानविलकर यांनी संताप व्यक्त करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आज या प्रकरणी पाटील यांनी सत्यप्रतिज्ञापत्रावर क्षमायाचना मागितली. ही क्षमायाचना न्यायालयाने स्वीकारली. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3356413022322384547?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3356413022322384547'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3356413022322384547'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3276.html' title='न्यायालयात वर्तन कसे करावे याविषयी पोलिसांमध्ये घोर अज्ञान ! - उच्च न्यायालयाचा संताप'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-5267933374122639714</id><published>2012-01-28T00:18:00.005+05:30</published><updated>2012-01-28T00:18:00.730+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>नॉर्वे शासन भारतीय दांपत्याची दोन लहान मुले परत करणार !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; ओस्लो, २७ जानेवारी - नॉर्वे शासनाने भारतीय दांपत्याच्या दोन लहान मुलांना त्यांना परत करण्याविषयीचा भारताचे परराष्ट्र मंत्री एस्.एम्. कृष्णा यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. आता अनुरूप आणि सागरिका भट्टाचार्य या दांपत्याला नॉर्वेच्या न्यायालयात त्यांच्या तीन वर्षांचा मुलगा अभिज्ञान आणि १ वर्षाची मुलगी ऐश्वर्या यांची देखभाल कोण करणार, हे सांगावे लागेल.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नॉर्वे शासनाने भारत शासनाकडून त्याचा प्रस्ताव लिखित स्वरूपात मागितला आहे. या प्रस्तावानुसार हे दांपत्य भारतात मुलांच्या देखभालीविषयी लिखित स्वरूपात सूचित करणार आहे. तसेच भारत शासनाला मुलांच्या पालनपोषणाविषयी आणि औषधोपचाराविषयी उत्तरदायित्व निश्चित करावे लागणार आहे. &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भट्टाचार्य दांपत्य त्यांच्या दोन लहान मुलांसह एकाच बिछान्यावर झोपते आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवते, तसेच हे दांपत्य मुलांची नीट काळजी घेत नाही, असा आरोप करून गेल्या वर्षी नॉर्वेच्या बालकल्याण विभागाने त्यांच्या मुलांना स्वतःच्या कह्यात घेतले होते. सध्या या मुलांना बालगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. &lt;b&gt;(ज्या देशात १ आणि ३ वर्षांच्या मुलांना आई शेजारी झोपवू शकत नाही किंवा त्यांना स्वतःच्या हाताने भरवू शकत नाही, त्या देशात मुलांचे पालनपोषण एखाद्या यंत्राप्रमाणेच केले जात असेल, यात शंकाच नाही. आज पाश्चात्त्य देशांतील अशा विकृत विचारसरणीमुळेच तेथे आत्महत्या, घटस्फोट, कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होणे, मुले व्यसनाधीन बनणे आणि ती वाममार्गाला लागणे, असे प्रकार घडत आहेत. असे हे भोगवादी संस्कृतीवाले, मुलांचे पालनपोषण कसे करायचे, हे कधीच समजू शकणार नाहीत. - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-5267933374122639714?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5267933374122639714'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/5267933374122639714'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_960.html' title='नॉर्वे शासन भारतीय दांपत्याची दोन लहान मुले परत करणार !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4889209683977154697</id><published>2012-01-28T00:17:00.001+05:30</published><updated>2012-01-28T00:17:00.390+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>स्त्री-भ्रूण हत्या रोखणे आवश्यक – सुरेश हावरे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नवी मुंबई, २७ जानेवारी – प्रत्येकाला आई, बहीण, पत्नी हवी असते मग मुलगी का नको, असा प्रश्न करीत स्त्री-भू्रण हत्या रोखणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुरेश हावरे यांनी तुर्भेगाव येथे केले. श्री विठाई प्रबोधन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित गुणगौरव आणि हळदी-कुंकू कार्यक्रमात हावरे बोलत होते. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या वेळी व्यासपिठावर तुर्भे गावच्या भाजपच्या नगरसेविका विजया घरत, शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस रामचंद्र घरत, भाजप जिल्हा महिला आघाडीच्या त्रिवेणी सालकर, सनातन संस्थेच्या जयश्री पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. शिक्षण, कला क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या महिलांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी रामचंद्र घरत यांनी श्री विठाई प्रबोधन सामाजिक संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यातील योजनांची माहिती दिली. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या वेळी सनातन संस्थेच्या जयश्री पाटील यांनी व्रतांचे महत्त्व विषद करून शास्त्र जाणून कोणतेही व्रत केल्याने त्याचा व्यवहारिक आणि आध्यात्मिक लाभ होत असल्याचे सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4889209683977154697?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4889209683977154697'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4889209683977154697'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8301.html' title='स्त्री-भ्रूण हत्या रोखणे आवश्यक – सुरेश हावरे'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4663295504691340148</id><published>2012-01-28T00:16:00.000+05:30</published><updated>2012-01-28T00:16:00.530+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>आपणाला पक्षात बंडखोरीची चिंता नाही - राज ठाकरे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेले कार्यकर्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांनी आजवर काहीच वाईट केलेले नाही. पक्षासाठी त्यांनी बरेच सोसले आहे. त्यामुळे सर्वच आपले आहेत. यातील अनेकांना उमेदवारी मिळणार नसली, तरी आपणाला पक्षात बंडखोरीची चिंता &amp;nbsp;नाही, असे ठाम प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी वार्तालाप करतांना रवींद्र नाट्यमंदिरातील मेळाव्यात केले.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;उमेदवारांची घोषणा दोन दिवसांत&amp;nbsp;मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण एकट्याने आटोपल्या. निवड प्रक्रिया अत्यंत किचकट आणि संभ्रमात टाकणरी होती. अनेक प्रश्न उभे ठाकत होते. मानसिक दमछाक करणारी ही निवडप्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र उमेदवारांच्या नावाची घोषणा बाकी उद्या किंवा परवा करण्यात येईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांतील अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. निवड प्रक्रिया राबवतांना अनेकांना द्यावा लागणारा नकार मनाला क्लेषदायक होता. मी उमेदवारी न मिळाल्यांच्या कुटुंबियांची क्षमा मागतो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4663295504691340148?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4663295504691340148'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4663295504691340148'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_572.html' title='आपणाला पक्षात बंडखोरीची चिंता नाही - राज ठाकरे'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-747215011989331734</id><published>2012-01-28T00:15:00.001+05:30</published><updated>2012-01-28T00:15:00.609+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फलक प्रसिद्धी'/><title type='text'>फलक प्रसिद्धीकरता</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: red;"&gt;टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर&amp;nbsp;स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;हिंदूंनो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या&amp;nbsp;राज्यात तुमची श्रद्धास्थाने&amp;nbsp;धोक्यात आहेत, हे सत्य जाणा !&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;मध्यप्रदेशातील धार येथील श्री वाग्देवी सरस्वतीची मूर्ती भाजप शासनाने धार येथील पोलीस ठाण्यात कैदेत&amp;nbsp;ठेवली आहे. शासनाने वसंत पंचमीच्या दिवशी निघणार्‍या वाग्देवीच्या पालखी मिरवणुकीवरही बंदी घातली &amp;nbsp;आहे !&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-747215011989331734?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/747215011989331734'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/747215011989331734'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8651.html' title='फलक प्रसिद्धीकरता'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2217752307478831521</id><published>2012-01-28T00:13:00.002+05:30</published><updated>2012-01-28T00:13:00.324+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>जोगेश्वरी (पू.) येथे मंदिर स्वच्छता उपक्रम</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-DOTQBedMRlA/TyLS5sgLEMI/AAAAAAAAONI/sU--vIwZN9E/s1600/jageshwari.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://2.bp.blogspot.com/-DOTQBedMRlA/TyLS5sgLEMI/AAAAAAAAONI/sU--vIwZN9E/s320/jageshwari.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जोगेश्वरी -&lt;/b&gt;श्री सिद्धीविनायक मंदिर, अंबिकानगर, जोगेश्वरी (पू.) येथे ‘गुरुकृपाप्रतिष्ठान’च्या वतीने मंदिर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. यामध्येप्रतिष्ठानचे ८ साधक सहभागी झाले होते. मंदिरात येणारे भाविक या उपक्रमाचीमाहिती जाणून घेत होते.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2217752307478831521?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2217752307478831521'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2217752307478831521'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7311.html' title='जोगेश्वरी (पू.) येथे मंदिर स्वच्छता उपक्रम'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-DOTQBedMRlA/TyLS5sgLEMI/AAAAAAAAONI/sU--vIwZN9E/s72-c/jageshwari.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2359309736384425977</id><published>2012-01-28T00:12:00.003+05:30</published><updated>2012-01-28T00:12:00.163+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>जयपूर येथील आचार्य दिनेश शास्त्री यांच्या प्रयत्नांमुळे ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाच्या दीड सहस्रांहून अधिक प्रती प्रायोजित !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जयपूर, राजस्थान - &lt;/b&gt;अजमेर येथे ऋषी उद्यान गुरुकुलात रहाणारे आचार्य दिनेश शास्त्री यांनी&amp;nbsp; सनातन संस्थेच्या वतीने आयोजित प्रदर्शनात ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ विकत घेतला होता. ग्रंथात असलेली माहिती वाचून ‘हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा’, असे त्यांना वाटले. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;यासाठी त्यांनी स्वतः ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाच्या २५० प्रती प्रयोजित केल्या. त्यांचे मित्र श्री. विजय गहलोत यांनी ग्रंथाच्या १ सहस्र प्रती प्रायोजित केल्या आहेत. ऋषी उद्यान गुरुकुलातले आचार्य श्री. सत्यजीत यांनी सुद्धा ४०० ग्रंथ प्रायोजित केले आहेत. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;आर्य समाजाच्या संस्था जगभरात पसरल्या आहेत. या संस्था आणि माझ्या परिचयाच्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आश्वासन आचार्य दिनेश यांनी दिले.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2359309736384425977?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2359309736384425977'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2359309736384425977'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_5940.html' title='जयपूर येथील आचार्य दिनेश शास्त्री यांच्या प्रयत्नांमुळे ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाच्या दीड सहस्रांहून अधिक प्रती प्रायोजित !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3532529140159311267</id><published>2012-01-28T00:11:00.001+05:30</published><updated>2012-01-28T00:11:00.141+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>ओडिशा आणि झारखंड येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून व्यापक अध्यात्मप्रसार !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ओडिशा, झारखंड - &lt;/b&gt;सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने ओडिशाच्या भुवनेश्वर शहरातील `एक्झीबिशन मैदान' आणि पुरीच्या ‘गुंडेचा मंदिर’ परिसरातील पुस्तक मेळाव्यात तसेच झारखंड येथील ‘बोकारो स्वदेशी मेळाव्या’त भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या वेळी उडिया बांधवांनी सनातन-निर्मित उडिया ग्रंथ आणि लघुग्रंथ तसेच वर्ष २०१२ चे सनातन पंचांग यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे कार्य आवडल्याने जिज्ञासूंनी सत्संग तसेच मासिक ‘सनातन प्रभात’ उडिया भाषेत प्रकाशित करण्याची मागणी केली. &lt;br /&gt;&lt;b&gt;क्षणचित्रे&amp;nbsp; &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१. &lt;/b&gt;प्रदर्शनस्थळी आलेले २ जिज्ञासू तरुण संस्थेचे कार्य समजून घेऊन सेवेसाठी प्रतिदिन १-२ घंटे देत आहेत.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; भुवनेश्वरचे श्री. दास आणि श्री. वीरेंद्र पाल तसेच पुरीचे श्री. तुषार पाणिग्रही यांनी दहा दिवस साधकांच्या निवासाची व्यवस्था केली. &lt;br /&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; श्री. दास हे पत्रकार असून त्यांनी हिंदी मासिक पाहून लवकरात-लवकर उडिया भाषेत मासिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित करण्याची सेवा करण्याची इच्छा दर्शवली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3532529140159311267?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3532529140159311267'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3532529140159311267'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_1156.html' title='ओडिशा आणि झारखंड येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून व्यापक अध्यात्मप्रसार !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1892856528467329179</id><published>2012-01-28T00:10:00.001+05:30</published><updated>2012-01-28T15:14:27.406+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='६० टक्के पातळी'/><title type='text'>६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्रीमती कला प्रभुदेसाईआजी यांना आलेल्या अनुभूती</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-t_iqdJEPrpI/TyLNfw1JqWI/AAAAAAAAOMg/IoM2apAWHb4/s1600/kala_prabhudesai.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-t_iqdJEPrpI/TyLNfw1JqWI/AAAAAAAAOMg/IoM2apAWHb4/s1600/kala_prabhudesai.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;श्रीमती कला प्रभुदेसाईआजी &lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. प्रतिमास प.पू. डॉक्टरांकडून खाऊ मिळू लागल्यावर त्याची आसक्ती न्यून होणे : &lt;/b&gt;‘एक वर्षापूर्वी (अनुमाने डिसेंबर २०१० मध्ये) पू. राजेंद्रदादा गोव्याला जाण्यापूर्वी आमच्या घरी आले होते. त्यांनी मला विचारले, ‘`तुम्हाला प.पू. डॉक्टरांना काही निरोप द्यायचा आहे का ?’' तेव्हा मी त्यांना म्हणाले, `‘बरेच दिवसांत प.पू. डॉक्टरांकडून प्रसाद मिळाला नाही.'’ &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तेव्हा पू. राजेंद्रदादा म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांनी तुमच्यासाठी प्रसाद दिला होता; पण तो माझ्याकडून पडला.’' तेव्हा माझ्या मनात विचार आला, `प.पू. डॉक्टरांना माझी आठवण नाही, असे कसे सांगणार; म्हणून कदाचित पू. राजेंद्रदादा तसे म्हणाले असणार.' त्यानंतर मला प्रतिमास प.पू. डॉक्टरांकडून प्रसाद येऊ लागला. हळूहळू ‘प.पू. डॉक्टरांकडून खाऊ मिळावा’, अशी माझी आसक्ती आपोआप न्यून झाली. &lt;br /&gt;&lt;b&gt;२. प.पू. डॉक्टरांकडून उपायांचे साहित्य असलेली पिशवी मिळणे आणि तिच्यातील चैतन्यामुळे रात्री उशिरापर्यंत झोप न लागणे : &lt;/b&gt;एकदा `प.पू. डॉक्टरांकडून' असे लिहिलेली पांढर्‍या रंगाची एक पिशवी रामनाथी आश्रमातून मला देण्यात आली. त्यामध्ये प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र, प.पू. डॉक्टरांच्या औषधांचे रिकामे झालेले वेष्टन, ८ व्या आणि ९ व्या द्वारांना लावण्याची उपायांची पट्टी, प.पू. डॉक्टरांच्या सदर्‍याच्या कापडाचे दोन लहान रुमाल, विभूती आणि तिच्या वापरासंबंधी सूचना असलेली पू. अनुताईच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी होती. मला त्या चिठ्ठीमधून पुष्कळ चैतन्य मिळाले. पिशवीतील साहित्यातून मिळलेले चैतन्य आणि आनंदावस्था यांमुळे त्या रात्री २-३ वाजेपर्यंत मला झोप लागली नाही. त्यानंतर प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी मी त्या पिशवीला प्रार्थना करत असे, `माझ्यावर उपाय होऊ देत. मला पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी तुम्ही सर्वजण साहाय्य करा&lt;br /&gt;श्रीमती कला प्रभुदेसाईआजी &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1892856528467329179?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1892856528467329179'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1892856528467329179'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_3521.html' title='६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्रीमती कला प्रभुदेसाईआजी यांना आलेल्या अनुभूती'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-t_iqdJEPrpI/TyLNfw1JqWI/AAAAAAAAOMg/IoM2apAWHb4/s72-c/kala_prabhudesai.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-718676932047781655</id><published>2012-01-28T00:09:00.003+05:30</published><updated>2012-01-28T00:09:00.370+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतर'/><title type='text'>राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-197Fl80-PZk/TyLLUpmTJBI/AAAAAAAAOMY/4jYyq8zhzA0/s1600/lokaho+jagrut+vha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="145" src="http://4.bp.blogspot.com/-197Fl80-PZk/TyLLUpmTJBI/AAAAAAAAOMY/4jYyq8zhzA0/s320/lokaho+jagrut+vha.jpg" width="320" /&gt;&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp; एका सनदी अधिकारी सौ. लीना जैनयांनी देशातील विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथेदेत आहोत. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणिजनताद्रोही आहे, हेच त्यांच्या पुढे दिलेल्या सूत्रांतून स्पष्ट होते.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;अपराध्यांना कडक शिक्षा न देता महाप्रचंड घोटाळ्यांचे प्रमाण वाढवणारी निरर्थक लोकशाही ! &lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;‘पाणबुडी खरेदी घोटाळा, झारखंडमध्ये खासदारांना लाच, सेंट कीटस् घोटाळा,बंगलोर-म्हैसूर इंप्रâास्ट्रक्चर कॉरीडर, ताज कॉरीडॉर, तहेलका, कारगिलशवपेट्या (कॉफीन), ऑईल फॉर फूड, कॅश फॉर कॅरी, कॅश फॉर वोट, असे कितीतरीघोटाळे देशात घडले असून आजही घडत आहेत. न्यायव्यवस्था ग्रामपंचायत तेमंत्रालयापर्यंत होणार्‍या भ्रष्टाचार, गैरव्यवहार यांना केवळ फटकारते,शिक्षा देत नाही. यामुळे पोलीस विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. याचीकीड आता न्यायव्यवस्थेलाही लागली आहे. याला भारतीय लोकशाहीच उत्तरदायीआहे.’&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - सौ. लीना जैन, एक सनदी अधिकारी&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-718676932047781655?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/718676932047781655'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/718676932047781655'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9186.html' title='राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-197Fl80-PZk/TyLLUpmTJBI/AAAAAAAAOMY/4jYyq8zhzA0/s72-c/lokaho+jagrut+vha.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3757457738634912991</id><published>2012-01-28T00:08:00.004+05:30</published><updated>2012-01-28T15:00:25.551+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतर'/><title type='text'>भक्तउद्धारासाठी अवतरले प.पू. भक्तराज महाराज !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-J-FlvmpBAXM/TyLYJZsFqiI/AAAAAAAAONY/t2NlBqRFeSw/s1600/col+charan.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://3.bp.blogspot.com/-J-FlvmpBAXM/TyLYJZsFqiI/AAAAAAAAONY/t2NlBqRFeSw/s200/col+charan.jpg" width="171" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;b&gt;माघ शु. पंचमी, कलियुग वर्ष ५११३ (२८.१.२०१२) या दिवशी प.पू. भक्तराज महाराजांचा प्रगटदिन आहे. त्यानिमित्त मला पुढील काव्य सुचले.&lt;/b&gt;&lt;br /&gt;तेजोमय सोनकिरणांपरी । अमर प्रकाशित साज ।।&lt;br /&gt;भक्तउद्धारार्थ अवतरले । प.पू. भक्तराज महाराज ।। १ ।।&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;सत्संगातूनी प्रगटली । सात्त्विकतेची शक्ती ।।&lt;br /&gt;बाबांच्या हृदयी अनंत । माणुसकीची भक्ती ।। २ ।।&lt;br /&gt;अंतरंगात देव दाविला । गुरु जीवनरथाचे सारथी ।।&lt;br /&gt;अनाहूत या आत्मदीपाने । ओवाळली बाबांची आरती ।। ३ ।।&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;सदैव भजनांतूनी फुलविला । भक्तीचा महामार्ग ।।&lt;br /&gt;शब्द-अमृतसरींमध्ये गवसतो । अध्यात्माचा स्वर्ग ।। ४ ।।&lt;br /&gt;स्वानंद नामजप जाहता । तुटती सारे मोहपाश ।।&lt;br /&gt;सद्गुरुकृपेने होतो । वाईट प्रवृत्तींचा नाश ।। ५ ।।&lt;br /&gt;बाबा कार्यरत सूक्ष्म रूपाने । &lt;br /&gt;उद्या असो वा आज ।।&lt;br /&gt;अखंड मुखी राहो नाम । &lt;br /&gt;सद्गुरु भक्तराज महाराज ।। ६ ।। &lt;br /&gt;सद्गुरु प.पू. भक्तराज महाराजांच्या चरणी अर्पण ! &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - सौ. सुनयना पाटील, पाचपाखाडी, ठाणे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3757457738634912991?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3757457738634912991'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3757457738634912991'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_7684.html' title='भक्तउद्धारासाठी अवतरले प.पू. भक्तराज महाराज !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-J-FlvmpBAXM/TyLYJZsFqiI/AAAAAAAAONY/t2NlBqRFeSw/s72-c/col+charan.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-4748989339918845791</id><published>2012-01-28T00:07:00.004+05:30</published><updated>2012-01-28T14:56:42.216+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभूति'/><title type='text'>प.पू. भक्तराज महाराज यांच्या जागृत झालेल्या छायाचित्राच्या संदर्भात आलेल्या अनुभूती</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; ‘१९.७.२०११ या दिवशी आमचा साप्ताहिक सत्संग होता. सत्संगात प.पू. भक्तराज महाराजांचे (प.पू. बाबांचे) जागृत झालेले नवीन छायाचित्र ठेवले होते. त्या वेळी सर्वच साधकांना मन निर्विचार होणे, प्रार्थना भावपूर्ण होणे, स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडणे, अशा विविध अनुभूती आल्या.&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२. एरव्ही सत्संग घेण्यापूर्वी प्रार्थना करतांना इतर विचार मनात असणे, आज प्रथमच केवळ प्रार्थनेचा भाव जाणवणे आणि आजचा सत्संग प.पू. बाबाच घेणार आहेत, असे जाणवून तो चैतन्याच्या स्तरावर होणे : &lt;/b&gt;प्रत्येक वेळी मी सत्संग घेण्यापूर्वी प्रार्थना करतो, तेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाचा विचार, उदा. सत्संग मी घेत आहे, तर तो चांगला व्हावा, सर्वांना आवडावा अथवा अभ्यास केलेला विषय, त्याचे सादरीकरण या संदर्भात विचार असतात. आज प्रथमच केवळ प्रार्थनेचा भाव जाणवला. त्यात काही मागणे नव्हते; पण मनामध्ये श्रद्धा होती की, आजचा सत्संग प.पू. बाबाच घेणार आहेत आणि मी केवळ त्यांच्या चरणांशी बसायचे आहे. प.पू. बाबांच्या अस्तित्वाने हा सत्संग चैतन्याच्या स्तरावर झाला. साधकांनाही सत्संग फार आवडला, आनंद वाटला. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने हे छायाचित्र काही दिवस घरी ठेवण्याची संधी मिळणे आणि कित्येक मासांनंतर एक घंटा उपाय करू शकणे : &lt;/b&gt;प.पू. डॉक्टरांच्या कृपेने (अलोट प्रीतीमुळे) हे छायाचित्र काही दिवस घरी ठेवण्याची संधी मला मिळाली आहे. आज कित्येक मासांनंतर घरी बसून मला उपाय करायची बुद्धी होत आहे. तसेच मी बसून एक घंटा उपाय करू शकलो. (इतर वेळी तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे उपाय चालू करण्यापूर्वी बर्‍याचदा नकारात्मक विचार येतात, तेव्हा टाळाटाळ, मनाची अस्थिरता किंवा प्रकटीकरण चालू होते.)&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;४. ते नुसते छायाचित्र नसून ‘प्रत्यक्ष प.पू. बाबाच तिथे बसले आहेत’, असे वाटणे आणि बाबांचा स्पर्श एखाद्या लहान मुलाच्या मृदू त्वचेप्रमाणे अन् उâबदार जाणवणे : &lt;/b&gt;केरळमध्ये तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर श्री. पिंगळेकाका उपाय करतात. त्या उपायांप्रमाणेच प.पू. भक्तराज महाराज यांच्या जागृत झालेल्या छायाचित्रातून उपाय होत असल्याचे जाणवते. ते नुसते छायाचित्र नसून ‘प्रत्यक्ष प.पू. बाबाच तिथे बसले आहेत’, असे वाटते; कारण प्रत्यक्ष त्यांचा स्पर्श त्यांनी मला अनुभवायची संधी दिली. तेव्हा बाबांचा स्पर्श एखाद्या लहान मुलाच्या मृदू त्वचेप्रमाणे आणि उâबदार जाणवला. प.पू. बाबांकडे नुसते पाहिले, तरी मनात सकारात्मक पालट होतो. आता सेवा करायची इच्छा, उत्साहसुद्धा त्यांच्याच अस्तित्वाने वाढला आहे, असे लक्षात आले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हे श्रीकृष्णा, तूच विविध रूपे घेऊन माझ्यासारख्या पामराला सांभाळत आहेस. प.पू. डॉक्टर आणि प.पू. बाबा यांच्या माध्यमातून तूच या अनुभूती देऊन आमचा उत्साह वाढवतोस अन् उपाय करतोस. तुझ्या अशा असंख्य लीला आमच्या बुद्धीला समजण्यापलीकडील आहेत. इतकी वर्षे नुसते म्हणत असलेला तुझा श्लोक ‘कृष्णं वन्दे &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;जगद्गुरुं ।’ आज थोडासातरी लक्षात आला, असे वाटते.’&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - कोटी कोटी कृतज्ञ, सर्वस्वी श्रीकृष्णाचा होऊ इच्छिणारा श्रीराम (गुरुचरणी श्रीराम लुकतुके, कोचीन)&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-4748989339918845791?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4748989339918845791'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/4748989339918845791'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_8715.html' title='प.पू. भक्तराज महाराज यांच्या जागृत झालेल्या छायाचित्राच्या संदर्भात आलेल्या अनुभूती'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-7390386559343736987</id><published>2012-01-28T00:06:00.001+05:30</published><updated>2012-01-28T00:06:00.762+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प.पू. डॉक्टर'/><title type='text'>अध्यात्मप्रसारासंदर्भात प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) टप्प्याटप्प्याने केलेले मार्गदर्शन</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; ‘पूर्वी प.पू. बाबा म्हणायचे, ‘‘केवळ डॉक्टर (डॉ. आठवले) बोलतील.’’ (इतर साधकांनी मार्गदर्शन करू नये.)&lt;br /&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; पूर्वी प.पू. बाबा म्हणायचे ‘नाम घ्या.’ १०.३.१९९३ या दिवशी दुपारी ३ ते ४ च्या या कालावधीत इस्लामपूर येथे गोव्यातील साधकांना सांगितले, ‘‘भारतभर (नामाचा) प्रचार करा.’’&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; १७ एप्रिलला १९९४, रात्री ९ वाजता पुण्यातील साधकांना प.पू. बाबा म्हणाले,&lt;br /&gt;&lt;b&gt;अ.&lt;/b&gt; ‘‘प्रसारकार्यात साहाय्य करतील, त्यांचीच प्रगती होईल.&lt;br /&gt;&lt;b&gt;आ.&lt;/b&gt; सत्संगाला येणार्‍या ३० पैकी १ च साधना करील, तरी निराश होऊ नका.’’&lt;br /&gt;&lt;b&gt;४.&lt;/b&gt; रामनवमी १९९४ या दिवशी कांदळीला प.पू. बाबांनी सांगितले, ‘‘आता जगभर प्रसार करा.’’&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; बाबांच्या संकल्पामुळेच सनातनचे कार्य आता जगभर पसरले आहे.’ &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - डॉ. आठवले (कार्तिक शु. ६, कलियुग वर्ष ५११३ (१.११.२०११))&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-7390386559343736987?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7390386559343736987'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/7390386559343736987'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9370.html' title='अध्यात्मप्रसारासंदर्भात प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) टप्प्याटप्प्याने केलेले मार्गदर्शन'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1626144285760511453</id><published>2012-01-28T00:05:00.004+05:30</published><updated>2012-01-28T15:03:04.984+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>प.पू. भक्तराज महाराजांनी सूक्ष्मातून सांगितलेल्या वाक्याचा भावार्थ</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-yYCb2Zcrci0/TyPAr12vvYI/AAAAAAAAOOw/cxVKyxOv7IY/s1600/PPBaba.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/-yYCb2Zcrci0/TyPAr12vvYI/AAAAAAAAOOw/cxVKyxOv7IY/s320/PPBaba.jpg" width="297" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;प.पू. भक्तराज महाराज, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;१. ‘तुझ्यासारख्या ‘वेड्याला’ (पागल माणसाला) ‘वेडेच’ (पागलच) समजू शकतील. हे ‘वेडे’ (पागल) काय समजू शकणार’, असे सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराजांनी सांगणे :&lt;/b&gt; ‘एकदा ‘प.पू. डॉक्टरांविषयी कोणाशीतरी बोलावे’, अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली; परंतु मला जे बोलायचे आहे, ते समजू शकणारी एकही व्यक्ती मला भेटत नव्हती. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्या वेळी सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी मला पुढील वाक्य सांगितले. ‘तुझ्यासारख्या ‘वेड्याला’ (पागल माणसाला) ‘वेडेच’ (पागलच) समजू शकतील. हे ‘वेडे’ (पागल) काय समजू शकणार ?’&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१ अ. ‘तुझ्यासारख्या वेड्याला (पागल माणसाला) वेडेच (पागलच) समजू शकतील !’ :&lt;/b&gt; येथे ‘वेडा’ म्हणजे ‘ईश्वरभक्ती करतांना स्वतःला ईश्वरचरणी समर्पित करणारा जीव.’ अशा जिवाला केवळ ईश्वरभक्ती करणारा दुसरा जीवच समजू शकतो; म्हणून त्यालाही ‘वेडा (पागल)’, असेच संबोधले आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१ आ. ‘हे ‘वेडे’ काय समजू शकणार ?’ :&lt;/b&gt; येथे ‘वेडा (पागल)’ म्हणजे ‘मायेत अडकलेला जीव.’ असा जीव ईश्वरभक्ती करणार्‍या जिवाला समजू शकणार नाही; कारण तो तर विभक्त (भक्त नाही) आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२. ‘ईश्वराच्या भक्तीत वेडा झालेला जीव’ हे वाक्य ऐकून सात्त्विक वाटणे, तर ‘मायेत अडकल्यामुळे वेडा झालेला जीव’ हे ऐकून तामसिक वाटणे : &lt;/b&gt;येथे दोघेही ‘वेडे (पागल)’ आहेत. पहिला ईश्वराच्या भक्तीमध्ये वेडा झाला आहे आणि दुसरा मायेत अडकल्यामुळे वेडा आहे; परंतु यांपैकी ‘ईश्वराच्या भक्तीत वेडा (पागल) झालेला जीव’ हे वाक्य ऐकल्यावर सात्त्विक वाटते आणि ‘मायेत अडकल्यामुळे वेडा (पागल) झालेला जीव’ हे वाक्य तामसिक वाटते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - प.पू. भक्तराज महाराज (सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांच्या माध्यमातून, आश्विन कृ. १०, कलियुग वर्ष ५११३ (२२.१०.२०११))&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-1626144285760511453?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1626144285760511453'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/1626144285760511453'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_441.html' title='प.पू. भक्तराज महाराजांनी सूक्ष्मातून सांगितलेल्या वाक्याचा भावार्थ'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-yYCb2Zcrci0/TyPAr12vvYI/AAAAAAAAOOw/cxVKyxOv7IY/s72-c/PPBaba.jpg' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-2939899535955799711</id><published>2012-01-28T00:05:00.003+05:30</published><updated>2012-01-28T00:05:00.626+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>अत्याचारी मोगली राजवटीचा उदोउदो करणारे ‘सन्स ऑफ बाबर’ नाटक !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; वर्ष १५२६ मध्ये बाबराने दिल्लीतील सत्ता कह्यात घेतली आणि त्यानंतर सार्‍या हिंदुस्थानभर मोगलांची सत्ता पसरली. स्वतःच्या वडिलांना किंवा भावांना ठार मारूनच सत्ता हस्तगत करणारे मोगल बादशहा क्रूर असतांना त्यांचे उदात्तीकरण करणारे ‘सन्स ऑफ बाबर’ (बाबराचे पुत्रपौत्र किंवा वंशज) हे नाटक रंगभूमीवर आले आहे.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या या नाटकात बाबर ते औरंगजेब आदींचे हिंदुस्थानवरील शासन कसे चांगले होते आणि त्यांच्या शासनपद्धतीतील काही भाग सध्याच्या काळातही कार्यान्वित केल्यास कसे चांगले होईल, ते सुचवण्यात आले आहे.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;b&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-weight: normal;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp; मोगलांचा सत्य इतिहास सांगायचा झाला, तर कित्येक ग्रंथ प्रकाशित करावे लागतील. औरंगजेबाच्या जुलमी सत्तेविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्याशा मावळ्यांसह रणशिंग फुंकले. त्यांचा एकेक किल्लेदार औरंगजेबाविरुद्ध कशी कडवी झुंज देत असे याचे उदाहरण आजच्या लेखात पाहूया.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; आज हिंदु धर्माची स्थितीही अशीच आहे. आपणही शिवाजीचे मावळे बनून बाबराची पिलावळ असलेले हिंदुधर्मद्वेष्टे आणि धर्मद्रोही यांच्याविरोधात संघटित होऊन हिंदु धर्मरक्षण करूया. ‘सन्स ऑफ बाबर’ नाटक कायमचे बंद होईपर्यंत लढा देऊया ! &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;संकलक - श्री. संजय मुळये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;औरंगजेबाला साडेपाच वर्षे झुंजवणारा ‘रामसेज’ किल्ला !&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;अ. किल्ला लढवणार्‍या किल्लेदाराचे नाव अज्ञात असणे; पण कर्तृत्व मात्र सर्वदूर पसरणे :&lt;/b&gt; ‘औरंगजेबाने आपल्या दख्खनच्या विजयाचा प्रारंभ एक छोटेखानी किल्ला घेऊन करायचे ठरवले. या दुर्गाचे नाव होते ‘रामसेज.’ नाशिकपासून पेठच्या रस्त्यावर १४ कि.मी. अंतरावर हा लहानसा (छोटेखानी) दुर्ग आहे. औरंगजेबाची एक लहान म्हणजे १५ सहस्र लोकांची सेना हा रामसेज दुर्ग घेण्यास धावून आली. या सेनेत हत्ती, घोडे, तोफा आणि दारूगोळा होता. भरपूर (मुबलक) खजिना होता. सर्वकाही होते. या सेनेचा अधिपतीही एक बलाढ्य मुघल होता. त्याचे नाव ‘शहाबुद्धीनखान गाझीउद्दीन फिरोजजंग.’&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; किल्ल्यावर काय होते ? या किल्ल्यावर तोफा, दारूगोळा, बंदुका आणि खजिना काही नव्हते. एक विषम युद्ध होते हे ! आणि किल्ल्यावर लोक तरी किती होते ? तेही धड माहीत नाही; पण त्या किल्ल्याचा आकार आणि पसारा पाहिल्यावर साधारण ६००-७०० लोक त्या किल्ल्यावर असावेत. किल्लेदाराचे नावही आपल्याला माहीत नाही; पण त्याचे कर्तृत्व मात्र सांगता येईल.&lt;br /&gt;&lt;b&gt;आ. मुघल सैन्याला किल्ला सहज मिळेल असे वाटणे; मात्र अर्धाअधिक किल्ला चढून गेल्यावर त्यांच्यावर मोठे धोंडे धडाधडा येणे :&lt;/b&gt; शहाबुद्दीनखान फिरोजजंगाने आक्रमण केले. तेव्हा मुघल सैन्याला वाटत होते, ‘आरडाओरडा करत आपण दुर्ग घ्यावयास जाऊ, तेव्हा या आरडाओरड्याचा आणि घोड्यांच्या टापांचा आवाज अन् सैन्याच्या हालचालीने उडालेले धुळीचे लोट पाहून किल्लेदार किल्ला सोडून निघून जाईल, मराठे पळून जातील.’ असा विचार करत मुघल चालून आले. किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकार झाला नाही. अर्धाअधिक किल्ला चढून गेल्यावर मुघलांना वाटले, ‘किल्ला आता हातात आला’; पण नाही ! किल्ल्यावरून हे असले मोठे धोंडे आले, धडाधडा आले. &lt;br /&gt;&lt;b&gt;इ. हा लहान दुर्ग औरंगजेबाच्या त्या बलाढ्य मुघल सैन्याविरुद्ध साडेपाच वर्षे झुंजत ठेवणारे ‘धन्य ते कि¼ेदार अन् धन्य ते मावळे !’ : &lt;/b&gt;दगड अंगावर आल्यावर मुघलांना माघार घ्यायला लागली. थोड्या वेळानंतर त्यांनी परत हल्ला चढवला; पण मग वरून गोफणीतून धोंडे यावयास लागले. मुघलांना पुढे जाता येईना. एक लक्ष्मणरेषा बनवली गेली. या अदृश्य लक्ष्मणरेषेच्या पुढे मुघल आले की, वरून गोफणगुंडा चालू&amp;nbsp; होई. मुघलांना ही रेषा ओलांडणे फार कठीण झाले. रामसेज हा एक साधा, लहान दुर्ग आहे. रायगड, राजगड तर दूरच राहिले. रामसेजचा हा लहानसा दुर्ग औरंगजेबाच्या त्या बलाढ्य मुघल सैन्याविरुद्ध साडेपाच वर्षे झुंजत होता. त्या अनामिक किल्लेदाराच्या मनात शिवाजीराजांनी घालून दिलेला स्वातंत्र्याचा मंत्र घुमत होता. त्याला एकच गोष्ट माहीत होती, ‘आपल्याला हा दुर्र्ग न्यूनतम एक वर्ष तरी झुंजवायचा आहे.’&lt;br /&gt;&amp;nbsp;(संदर्भ : इतिहासतज्ञ श्री. निनाद बेडेकर यांनी २७.३.१९९७ या दिवशी श्रीक्षेत्र डेरवण येथे शिवजयंती उत्सवात केलेले अध्यक्षीय भाषण)&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; (छ. शिवाजी महाराजांनी एकदा म्हटले होते, ‘आज मजकडे ३६० दुर्ग आहेत. एक ना एक दिवस आलमगीर दक्षिणेत उतरेल. माझा एक एक दुर्ग मी त्या आलमगीराविरुद्ध एक एक वर्ष लढवीन. त्या आलमगीरास दक्षिण काबीज करावयास ३६० वर्षे लागतील.’ रामसेजचा किल्लेदार आणि त्याच्या शूर मावळ्यांनी महाराजांचे शब्द खाली पडू दिले नाहीत. त्या अनामिक मावळ्यांची खरोखरच धन्य आहे !&amp;nbsp;- संकलक)&amp;nbsp; (समाप्त)&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-2939899535955799711?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2939899535955799711'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/2939899535955799711'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_6845.html' title='अत्याचारी मोगली राजवटीचा उदोउदो करणारे ‘सन्स ऑफ बाबर’ नाटक !'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-3037496295608893830</id><published>2012-01-28T00:04:00.014+05:30</published><updated>2012-01-28T00:04:00.265+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बातम्या'/><title type='text'>हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/--W-AEntGO3I/TyLR0oQ7hkI/AAAAAAAAOM4/fOjBNBGcWJY/s1600/Amravati.Prabodhan+pheri27j1.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="211" src="http://3.bp.blogspot.com/--W-AEntGO3I/TyLR0oQ7hkI/AAAAAAAAOM4/fOjBNBGcWJY/s320/Amravati.Prabodhan+pheri27j1.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;अमरावती येथील प्रबोधनफेरी&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज सन्मानाने जमा केले. काही ठिकाणी विद्यार्थी, तर काही ठिकाणी जनतेनेही या कार्यात सहकार्य केले. समितीच्या या चळवळीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; यवतमाळ -&lt;/b&gt; स्थानिक धामणगाव मार्गावरील जीवन विमा कार्यालय चौकात राबवलेल्या या चळवळीत वाहनावरून खाली पडलेले आणि रस्त्यावर इतरांनी फेकलेले राष्ट्रध्वज समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून सन्मान पेटीमध्ये जमा केले. क्रांतीकारकांचे प्रदर्शनही या वेळी लावण्यात आले होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;क्षणचित्रे&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. &lt;/b&gt;गृह सुरक्षा विभागाचे प्रशासकीय अधिकारी शेजोळे यांनी उपक्रमस्थळी भेट देऊन कार्याची प्रशंसा केली . &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२. &lt;/b&gt;विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वत:हून वाहनावर लावलेले राष्ट्रध्वज प्रबोधन करून काढले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; नगरसेवक श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन पुढील उपक्रमात सहकार्य करू, असे आश्वासन दिले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; वणी, जिल्हा यवतमाळ -&lt;/b&gt; शहरामध्ये तहसील, पंचायत समिती आणि लोकमान्य टिळक चौकांमध्ये रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज उचलून सन्मान पेटीत टाकण्यात आला. दुकानदार आणि नागरिक यांचे प्रबोधन केले असता त्यांनी आभार व्यक्त करून कार्याचे कौतुक केले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; कारंजा, जिल्हा वाशिम -&lt;/b&gt; स्थानिक शिवाजी चौकामध्ये राबवलेल्या या चळवळीचा प्रारंभ शिवाजी पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. क्रांंतीकारकांचे प्रदर्शनही या वेळी लावण्यात आले होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;क्षणचित्रे &lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१.&lt;/b&gt; अनेक लहान मुलांनी विकत घेतलेले ध्वज स्वत: पेटीत टाकले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; ध्वजविक्रेत्याजवळ गर्दी पाहून त्यांचे प्रबोधन करण्यात आले. नंतर मुलांनी घेतलेले ध्वज परत करून त्याच्याकडून पैसे परत घेतले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; स्थानिक वृत्तवाहिन्यांनी चळवळीस्थळी येऊन चित्रीकरण केले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;४. &lt;/b&gt;मुलांनी रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करण्यासाठी दोघा जणांचा एक गट केला. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मंगरुळनाथ, जिल्हा वाशिम - &lt;/b&gt;येथील शिवाजी चौकात राबवलेल्या चळवळीत रस्त्यावर पडलेले आणि फाटलेले राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये जमा करण्यात आले. ध्वनीक्षेपकाद्वारे २६ जानेवारी या दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;क्षणचित्रे&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. &lt;/b&gt;चार वृत्तपत्र प्रतीनिधींनी उपक्रमस्थळी येऊन वृत्त संकलित केले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२.&lt;/b&gt; शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री. सुनील गावंडे यांनी कार्यक्रमासाठी ध्वनीक्षेपणयंत्रणा उपलब्ध करून दिली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३.&lt;/b&gt; एका दुकानदाराने हस्तपत्रकाच्या ५०० प्रती विनामूल्य झेरॉक्स करून वितरणासाठी उपलब्ध करून दिल्या. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; अमरावती - &lt;/b&gt;येथे चळवळीच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि भारतीय कन्या विद्यालय, राजापेठ यांच्या संयुक्त विद्यमाने जनप्रबोधन फेरी काढण्यात आली. त्यानंतर समितीच्या कु. स्नेहल कांबळे आणि श्री. किरण दुसे यांनी राष्ट्रध्वजाची विटंबना कशा प्रकारे होते आणि ती थांबवण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला हवे, या विषयावर विद्यार्थ्यांचे आणि जनतेचे प्रबोधन केले. भारतीय कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जी.आर्. ठोसर म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी किती बलीदान झाले हे आपल्याला माहीत नसल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या राष्ट्रध्वजाची विटंबना बघून आपले रक्त सळसळत नाही. तेव्हा सर्व मुलांनी ‘आम्ही राष्ट्रध्वजाची विटंबना करणार नाही’ हा ठराव संमत केला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नंदाणे, जिल्हा धुळे -&lt;/b&gt; येथील प.पू. पांडुरंगदादा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवचन आणि क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अध्यक्षस्थानी श्री. पांडुरंग बापूजी सांगळे होते. व्यासपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. निंबा तुळशीराम पाटील, प्राचार्य श्री. एच्.पी. पाटील आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्राचीताई उपस्थित होत्या. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; श्री. पांडुरंग बापूजी सांगळे यांनी क्रांतीकारकांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. समितीच्या सौ. प्राचीताई यांनी ‘भारताचा गौरवशाली इतिहास आणि राष्ट्राची सद्यस्थिती व त्यावर उपाय’ यांविषयी मार्गदर्शन केले. शिक्षक सर्वश्री&amp;nbsp; गुजर आणि संतोष पाटील यांनी आयोजनात पुढाकार घेतला.&lt;/div&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-EEbiV6TbRkM/TyLSRi0lmgI/AAAAAAAAONA/7xdJyzd4K7o/s1600/MUM_26-1_03.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://2.bp.blogspot.com/-EEbiV6TbRkM/TyLSRi0lmgI/AAAAAAAAONA/7xdJyzd4K7o/s320/MUM_26-1_03.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;ध्वज फडकवतांना समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सुमित सागवेकर&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&lt;b&gt;गोरेगाव येथील जय हिंद सेवा संघ आणि नवउत्कर्ष मंडळ ट्रस्ट येथे हिंदु जनजागृती समितीचे सुमित सागवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण !&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबई -&lt;/b&gt; २६ जानेवारीनिमित्त मुंबईतील गोरेगाव येथे जय हिंद सेवा संघ, तसेच शिवसेनेचे नेते श्री. गजानन किर्तीकर अध्यक्ष असलेले नवउत्कर्ष मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सुमित सागवेकर यांच्या हस्ते या दोन्ही ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. दोन्ही ठिकाणच्या या ध्वजारोहण सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवकवर्गाचाही यात हिरहिरीने सहभाग होता. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गोरेगाव येथील जय हिंद सेवा संघ हे धर्म आणि राष्ट्र यांसाठी सेवाभावी वृतीने, प्रामाणिकपणे कार्य करते. तसेच नवउत्कर्ष मंडळ ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय, धार्मिक आणि लहान मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबवण्यात येतात. ध्वजारोहणानंतर जन गण मन, वन्दे मातरम् आणि प्रतिज्ञा सर्वांनी एकत्रितरित्या म्हटली. नवउत्कर्ष मंडळ येथे प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक श्री. नितीन सत्रा हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लहान मुलांना विविध शालेय स्पर्धेनिमित्त बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. सागवेकर यांनी राष्ट्राची सद्यस्थिती, राष्ट्रावरील आघात, क्रांतीकारकांचे मातृभूमीसाठीचे बलिदान आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची जाणीव सर्व उपस्थितांना त्यांच्या मार्गदर्शनातून करून दिली. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; या वेळी जय हिंद सेवा संघाचे अध्यक्ष श्री. संदीप सिंग, तसेच राजेश अहिरे, प्रदीप महाडिक, शरद पवार, नवउत्कर्ष मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण शिरसाट, श्री. कुमार वारडे, श्री. अशोक खराळकर, श्री. सुबोध भोसले, श्री. सतिश साळुंखे, श्री. शशीकांत भुरके, श्री. गणपत भोसले, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री निनाद ओक, जयेश सुर्वे, रोहन पाटने हे उपस्थित होते. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;क्षणचित्र &lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;१. &lt;/b&gt;जय हिंद सेवा संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे सर्व आयोजन केले होते. तसेच सर्वांमध्ये एकसंघता होती. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;२. &lt;/b&gt;जय हिंद सेवा संघाचे श्री. राजेश अहिरे यांना राष्ट्रध्वजाचे विडंबन कशा प्रकारे होते हे कळल्यावर त्यांनी तत्परतेने आपल्या खिशाला असलेला राष्ट्रध्वजाच्या रंगातील बिल्ला काढून ठेवला. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;३. &lt;/b&gt;उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी समितीचा कार्यक्रम आपण सर्व पालकवर्गासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी पुन्हा आयोजित करू, असे सांगितले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;४. &lt;/b&gt;वन्दे मातरम् आणि भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणांना संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5330714094057345869-3037496295608893830?l=dainiksanatanprabhat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3037496295608893830'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5330714094057345869/posts/default/3037496295608893830'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2012/01/blog-post_9319.html' title='हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद'/><author><name>Dainik</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/--W-AEntGO3I/TyLR0oQ7hkI/AAAAAAAAOM4/fOjBNBGcWJY/s72-c/Amravati.Prabodhan+pheri27j1.JPG' height='72' width='72'/></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5330714094057345869.post-1873349109918806167</id><published>2012-01-28T00:03:00.001+05:30</published><updated>2012-01-28T00:03:00.239+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>सात्त्विक प्रवृत्तीमुळे धर्माचरण करण्याची आवड असणारा आणि राष्ट्र अन् धर्म यांच्याप्रती अभिमान बाळगणारा ठाणे येथील बालसाधक कु. आहान वैद्य !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-595h8ub-wUk/TyLQt78isbI/AAAAAAAAOMo/mpN9HDz7DZs/s1600/ahaan.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-595h8ub-wUk/TyLQt78isbI/AAAAAAAAOMo/mpN9HDz7DZs/s1600/ahaan.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;कु. आहान आशिष वैद्य &lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; ‘कु. आहान आशिष वैद्य (वय ८ वर्षे) हा ठाणे येथे रहातो. तो इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यातून अन्य बालकांपेक्षा त्याचे असलेले वेगळेपण आमच्या लक्षात आले. त्याच्या घरचे कोणीही सनातनचे साधक नाहीत, तरीही ‘सनातन’विषयी त्याच्या मनात पुष्कळ आदर आणि प्रेम आपोआप निर्माण झाले आहे. &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तसेच त्याला धर्म आणि राष्ट्र यांविषयी उपजतच अभिमान आहे. उद्या, म्हणजेच माघ शुद्ध षष्ठी, कलियुग वर्ष ५११३ (२९.१.२०१२) या दिवशी त्याची मुंज आहे. त्या निमित्ताने आम्हाला 
