'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

ज्ञानयोगापेक्षा भक्तीयोग समजणे सोपे

    ‘ज्ञानयोगात ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ हे शब्द एखाद्या व्यक्तीचे वर्णन करतांना वापरतात. हे शब्द माहित नसलेल्याला त्यांचा अर्थबोध होत नाही. भक्तीयोगात सात्त्विक अन् सात्त्विक-राजसिक व्यक्तींना ‘दैवी गुणसंपन्न’ आणि तामसिक अन् तामसिक-राजसिक व्यक्तींना ‘आसुरी गुणसंपन्न’ तर अशा शक्तींना ‘काळी शक्ती’ म्हणतात. त्यामुळे लगेचच अर्थबोध होतो.’ - डॉ. आठवले (माघ शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (१.२.२०१२))                             
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi