'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

निवडणुकीत उमेदवारी देतांना केवळ स्वतःच्या कुटुंबियांचाच विचार करणारे राज्यकर्ते जनतेचे हित साधतील काय साधणार ?

महान भारतीय लोकराज्य !
    ‘गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी एकूण १४ जागांवर दावा केला आहे. चर्चील आलेमाव कुटुंबाने ४ जागांवर, तर रवी नाईक, प्रतापसिंग राणे आणि बाबुश मोन्सेरात यांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे. तसेच पक्षाचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनीही त्यांच्या निकटवर्तीयांसाठी दोन जागांवर दावा केला आहे, तर मुख्यमंत्री कामत यांनी उद्योजक समीर साळगावकर आणि विजय पै खोत यांना तिकीट देण्याची मागणी केली आहे. गोव्याला खिस्ताब्द १९८७ या वर्षी घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मागील १५ वर्षांत १४ वेळा शासनात पालट झाला आहे.’                  
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi