'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

भारतीय राज्यघटनेचा पाया सतत डळमळण्याची कारणे

१. ‘जनसामान्यांचे अज्ञान
२. राजकारण्यांचा भयंकर भ्रष्टाचार
३. उच्चवर्णीय सुशिक्षितांची भयावह उपेक्षा.’
      - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.६.२०१०)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi