मुसलमानांकडून ध्वजस्तंभ उखडून भगव्याचा अवमान !
बेळगावमध्ये क्षुल्लक कारणावरून मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण : पोलिसांकडून मात्र हिंदूंनाच अटक
भाजपच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या अतीलाडांमुळे उद्दाम बनलेले मुसलमान !
मुसलमानांकडून ध्वजस्तंभ उखडून भगव्याचा अवमान !
मुसलमानांकडून ध्वजस्तंभ उखडून भगव्याचा अवमान !
बेळगाव, ३१ मे (वार्ता.) - काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वडगाव येथे दोन हिंदु तरुण बोलत उभे होते. त्या वेळी तीन मुसलमान दुचाकीवरून सुसाट वेगाने तेथून गेले. त्यांची दुचाकी बोलत थांबलेल्या हिंदूंच्या दुचाकीला घासून गेली. तेव्हा त्यांनी त्या मुसलमानांना ‘गाडी थोडी हळू चालवावी’, असे सांगितले. त्यावरून संतापून ५०० हून अधिक मुसलमान एकत्र आले आणि त्यांनी दगडफेक अन् हाणामारी चालू केली. (यावरून मुसलमान दंगल माजवून हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी निमित्तच शोधत असतात, हे लक्षात येते. अशा मुसलमानांना सनदशीर मार्गाने त्यांची जागा दाखवण्याचे महत्कार्य हिंदू केव्हा करणार ? - संपादक) या वेळी त्यांनी भगवा ध्वज फडकत असलेला
अमेरिकेने पाकमध्ये घुसून पाच आतंकवाद्यांना कह्यात घेतले
तर कुठे केवळ सूची पाठवणारे षंढ भारतीय प्रशासन !
इस्लामाबाद, ३१ मे (वृत्तसंस्था) - कुख्यात आतंकवादी ओसामा-बिन-लादेन याला अमेरिकेने पाकमध्ये घुसून ठार केले होते. त्यानंतर पाकने अमेरिकेला पुन्हा असे आक्रमण झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देऊ,
पंतप्रधानांची निवड थेट लोकांनीच करावी - योगऋषी प.पू. रामदेवबाबा
सिहोर (मध्यप्रदेश), ३१ मे (वृत्तसंस्था) - पंतप्रधानांची निवड प्रत्यक्ष लोकांनीच करायला हवी. लोकसभेच्या निवडणुका होतात, त्याच वेळी देशातील जनतेला पंतप्रधान निवडण्याचा अधिकार मिळायला हवा.
ब्राह्मणसभेने हिंदुद्वेष्ट्यांविरोधात जागोजागी न्यायालयीन लढा उभारावा ! - पू. सुनील चिंचोलकर
सनातनचे संत पू. सत्यवान कदम यांनी घेतली पू. चिंचोलकर यांची सदिच्छा भेट
‘सनातन संस्था’ ही एकमेव आशा ! - पू. चिंचोलकर
‘‘राष्ट्र उभारणीच्या कार्यात झटतांना पू. गोळवलकर गुरुजी यांनी ४० वेळा आगगाडीच्या सामान्य वर्ग डब्यातून भारतभ्रमण केले. सध्याचे नेते वातानुकूलित गाडीत फिरत असल्याने त्यांचे समाजाशी नाते दुरावले आहे.
अण्णा हजारे, सावध व्हा !
राज्यकर्त्यांनी जनतेला पिळून काढून केवळ स्वार्थ साधल्याने जनतेला उबग आला आणि त्याचे पर्यवसान उद्रेकाच्या स्फोटात झाले, सगळा भारत एकत्र येऊन अण्णांच्या मागे भारतवासी उभे आहेत; पण हे पाताळयंत्री राज्यकर्ते अण्णांना कुठे फसवतील, याचा नेम नाही !
ख्रिस्त्यांची हिंदूंच्या धर्मांतराची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि हिंदुद्वेष !
भारतात १० वर्षांपर्यंत खिस्ती धर्मप्रसाराचे काम केल्यानंतर फादर जॉन्सन अमेरिकेला परतले. ह्युस्टन येथे त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या वेळी भारतातील खिस्तीकृत धर्मांतराविषयी सांगितलेली
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !
English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi
भारतियांना त्यांच्या देशाचा योग्य नकाशा दाखवण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैव ! - रमेश शिंदे
‘गुगल’ने संकेतस्थळावर भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केल्याचे प्रकरण
पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. यज्ञेश सावंत, श्री. रमेश शिंदे आणि श्री. शिवाजी वटकर (छायाचित्रकार : श्री. अरविंद पानसरे, मुंबई)
मुंबई, ३१ मे (वार्ता.) - भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा जम्मू आणि काश्मीर या राज्याविषयीचा वाद निर्माण झाला, तो संयुक्त राष्ट्र संघात पोहोचला. हा वाद अद्याप प्रलंबित असला, तरीही हे राज्य भारताच्याच नकाशात
हिंदु जनजागृती समितीची ‘गुगल’च्या मुंबईतील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
‘गुगल’ने संकेतस्थळावर भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केल्याचे प्रकरण
गुगलच्या कार्यालयासमोर निदर्शने करतांना समितीचे कार्यकर्ते
(छायाचित्रकार : श्री. आशिष म्हात्रे, वरळी)
मुंबई, ३१ मे (वार्ता.) - ‘गुगल’ या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावर भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करून जम्मू आणि काश्मीर राज्य, अरुणाचल प्रदेशाचा काही भाग, तसेच लक्षद्वीप बेटे वगळून भारताचा खंडित नकाशा हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी चळवळीस हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ३१ मे (संकेतस्थळ प्रतिनिधी) - संकेतस्थळ क्षेत्रातील ‘गुगल’ या प्रसिद्ध आस्थापनाने तिच्या ‘गुगल अॅनेलेटिक्स’ या ‘ऑनलाईन’ प्रणालीत आणि संकेतस्थळावर भारताचा विकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे.
‘गुगल’ने भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केल्याविषयी घाटकोपर येथे तक्रार दाखल
मुंबई - भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करून जम्मू आणि काश्मीर राज्य, अरुणाचल प्रदेशाचा काही भाग, तसेच लक्षद्वीप बेटे वगळून भारताचा खंडित नकाशा www.maps.google.com , www.analytics.google.com या संकेतस्थळांवरून प्रकाशित करण्यात आला आहे. याबद्दल घाटकोपर येथील राष्ट्राभिमानी श्री. सतीश सोनार यांनी पंतनगर पोलीस ठाणे, घाटकोपर (पू.) येथे रीतसर तक्रार दाखल केली. सदर तक्रार आम्ही ‘सायबर सेल’कडे पाठवू, असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
हिंदूंना इतरांपेक्षा स्वकियांच्या निष्क्रीयतेचा धोका अधिक ! - ह.भ.प. शालीकराम महाराज खेडकर
अमरावती येथील हिंदु धर्मजागृती सभा !
दीपप्रज्वलन करतांना ह.भ.प. शालीकराम महाराज खेडकर,
मध्यभागी श्री. गिरीष कोमेरवार आणि श्री. हेमंत खत्री
मध्यभागी श्री. गिरीष कोमेरवार आणि श्री. हेमंत खत्री
अमरावती, ३१ मे (वार्ता.) - भारताला महासत्ता बनवतांना नैतिकता, संस्कृती आणि धार्मिकता जोपासली गेली पाहिजे. आज हिंदूंना इतरांपेक्षा स्वकियांच्या निष्क्रीयतेचा धोका अधिक आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र वारकरी
बाळासाहेब ठाकरे यांनी समाजासाठी काय केले ? - अजित पवार
नगर, ३१ मे - बाळासाहेब ठाकरे यांनी समाजाच्या विकासासाठी आतापर्यंत काय केले ? ना त्यांनी शिक्षणसंस्था काढल्या, ना कारखाने उभारले. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले.
मिठी नदीच्या सफाईवरून महापालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्यात वाद
मुंबई, ३१ मे (वार्ता.) - मुंबईतील मिठी नदीतील गाळ न काढल्याने, तसेच नदीच्या भोवती अतिक्रमण केल्याने नदीचे पात्र अरूंद झाले, त्याचा परिणाम म्हणून खिस्ताब्द २००५ मध्ये मुंबई पाण्याखाली गेली होती.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्राची जुवेकर यांचे ‘रणरागिणी’ विषयावर व्याख्यान
४५० हिंदूंची उपस्थिती
बजरंग दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रम
बजरंग दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रम
सोयगाव, जिल्हा जळगाव, ३१ मे (वार्ता.) - येथील बजरंग दलाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना ‘रणरागिणी’ या विषयावर मार्गदर्शन करायला निमंत्रित करण्यात
गुडगाव (हरियाणा) येथे संत स्वामी भक्ती स्वरूपानंद यांच्या शुभहस्ते सनातन-निर्मित ‘विवाह संस्कार’ या लघुग्रंथाचे प्रकाशन
गुडगाव (हरियाणा) - ‘गोरक्षा मंच’चे संत स्वामी भक्ती स्वरूपानंद यांच्या शुभहस्ते सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ‘विवाह संस्कार-शास्त्र एवं वर्तमान अनुचित प्रथाएं’ या हिंदी भाषेतील नूतन लघुग्रंथाचे
सावरकरांनी देशभक्ती नावाचा रस मराठी साहित्यात अत्यंत उदात्त पातळीवर निर्माण केला - श्री. अरविंद कुळकर्णी
मुंबई, ३१ मे (वार्ता.) - सावरकरांचा सगळ्यात मोठा पैलू म्हणजे ते अंतर्बाह्य देशभक्त होते. त्यांच्या कवितांमधून त्यांनी देशभक्तीचे स्तवन केले आहे आणि देशभक्ती नावाचा रस मराठी साहित्यात अत्यंत
स्वा. सावरकरांच्या संकल्पनेतील हिंदूराष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने त्यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून आज व्याख्यान
भगूर ग्रामस्थ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने...
प्रमुख व्याख्याते : श्री. रमेश शिंदे, महाराष्ट्र व गुजरात राज्य प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती
विषय : स्वा. सावरकरांची राष्ट्रभक्ती - आजची गरज
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगूर, नाशिक.
वेळ : सायं. ६:३० वाजता
फलक प्रसिद्धीकरता
टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंनो, मुसलमानांचा हिंदुद्वेष जाणा !
बेळगाव येथे तीन मुसलमानांना ‘गाडी थोडी हळू चालवावी’, असे सांगितल्याच्या रागातून तेथील ५०० हून अधिक मुसलमानांनी दगडफेक अन् हाणामारी चालू केली. त्यांनी भगवा ध्वज फडकत असलेला ध्वजस्तंभ उखडून टाकत भगव्याचा अवमान केला.
हिंदूंनो, काँग्रेसचे निधर्मी राज्यकर्ते जसे हिंदूंच्या धार्मिक यात्रेमध्ये पालट करतात, तसा पालट मुसलमानांच्या यात्रेमध्ये करण्याचा धैर्य कधीच दाखवणार नाहीत, हे लक्षात घ्या !
‘गेली अनेक वर्षे अमरनाथ यात्रा जेष्ठ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा असे दोन महिने चालते. खिस्ताब्द २०११ या वर्षी या यात्रेला १५ जूनपासून प्रारंभ होणार होता; मात्र संत-महंतांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून शासनाने ही यात्रा २९ जूनपासून चालू करण्याचे ठरवले आहे.’
नातवाच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या प्रवचनाचे आयोजन
३५० महिलांची उपस्थित
चिरंडी (जिल्हा जळगाव), ३१ मे (वार्ता.) - येथील एक धर्माभिमानी श्री. हरिभाऊ पाटील यांचा नातू कु. सुमीत सुशाल पाटील याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात
परेच्छा आणि ईश्वरेच्छा यांनुसार वागल्याने होणारे लाभ !
![]() |
| श्री. उमेश शेणै, मंगळुरू |
‘प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना परेच्छा आणि ईश्वरेच्छा याप्रमाणे वागल्यास जलद आध्यात्मिक उन्नती होऊ शकते, असे मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे कृती केल्याने होणारे लाभ पुढे दिले आहेत.
१. परेच्छेने वागणे
अ. परेच्छेने वागतांना कोणतीही अपेक्षा रहात नाही; कारण आपल्याला इतरांनी सांगितल्याप्रमाणे ऐकायचे असते. इतरांसाठी आपले मन सिद्ध करायचे असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला संमती देऊन ती स्वीकारण्याची
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ११ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
वैशाख कृष्ण पंचमी, कलियुग वर्ष ५११२ (२२.५.२०११) या दिवशी सनातनच्या देवद आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या वेळी सोहळ्यात वेदमंत्रपठण करण्याची, तसेच प्रदर्शनामध्ये वेदपाठशाळा कक्षावर माहिती सांगण्याची सेवा मला मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
श्रीकृष्णाप्रमाणे सनातन परिवाराची काळजी घेणारे प.पू. डॉक्टर !
।। श्री ।।
३२८, सदर बझार, सातारा
२९.३.२०११
सा. न. वि. वि.
मी सातार्याची बालसाधिका कु. प्रियांका भागवत कदम. मी तुम्हाला पाहिले नाही; पण अनुभवले जरूर आहे. मला तुमची खूप आठवण येते. मला वाटते की, श्रीकृष्ण आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. जसा श्रीकृष्ण
उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या नवी मुंबई येथील चि. अनुज मुकुंद जाखोटिया याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
मानसिक त्रास होत असतांना पू. राजेंद्रदादांनी ‘आनंद’ असा नामजप करायला सांगणे आणि नामजप केल्यावर हलके वाटून मन स्थिर होऊन अधिक उत्साहाने सेवा करू शकणे
‘२-३ दिवसांपासून मला मानसिक त्रास होत होता. निराशा आल्यामुळे मला सेवा करण्यास उत्साह वाटत नव्हता. तसेच प्राणशक्ती न्यून झाल्यामुळे अधिक अशक्तपणा जाणवत होता. २७.४.२०११ या दिवशी रात्री १०.४५ वाजता
प.पू. डॉक्टरांचे शिष्यरूप
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने....
शीव गुरुकुलात रहात असतांना प.पू. डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, परात्परगुरु प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली. त्यामुळेच प.पू. भक्तराज महाराजांनी त्यांना ‘डॉक्टर, तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले’, असे सांगितले. आम्ही अनुभवलेले त्यांचे हे शिष्यरूपातील वागणे सर्व साधकांसाठी मार्गदर्शक असल्याने येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.
प्रेमभाव आणि अल्प अहं या गुणांच्या बळावर शीघ्र उन्नती केलेले मुळ्येकाका !
मुळ्येकाकांमधील साधकत्वाची एक लहानशी झलक पुढील विवेचनावरून येईल. त्यांच्या सहवासात त्यांच्या गुणचारित्र्याचे खरे दर्शन घडेल. हे विवेचन डोळ्यासमोर ठेवून साधकांनी ‘यासंदर्भात आपण कोठे आहोत ?’, असे आत्मिंचतन करावे; तरच हे विवेचन देण्याचा उद्देश साध्य होईल.
‘प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्र चालवाल, तर तुम्ही खरे विवेकी’, हे रामदासस्वामींचे दासबोधातील वचन सिद्ध करणारे श्री. मुळ्येकाका !
१. अडचणीच्या वेळी अनेकांना काकांचा आधार वाटणे : ‘श्री. मुळ्येकाकांची पूर्वीपासूनच इतरांसाठी झोकून देऊन साहाय्य करण्याची वृत्ती आहे. काका कधीही कोणाचेही मन दुखावत नाहीत. उत्तम व्यवहार
सतत इतरांना साहाय्य करण्यात तत्पर असलेले आणि ६० टक्के पातळी गाठलेले रत्नागिरीचे श्री. संजय मुळ्येकाका !
![]() |
| श्री. संजय मुळ्ये |
एके दिवशी ‘गतवर्षीच्या तुलनेत माझ्या साधकत्वाच्या गुणांमध्ये किती वाढ झाली’, याचा अभ्यास करतांना चांगली साधना करणार्या काही सहसाधकांच्या सहवासाचा परिणाम स्वत:च्या साधनेवर होत आहे, हे माझ्या लक्षात आले. प्रतिदिन लिहिलेल्या शिकायला मिळालेल्या सूत्रांमध्ये त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे अधिक असतात आणि त्यांचे आध्यात्मिक गुण अन् प्रयत्न यांमुळे माझ्या साधनेला गती मिळत असून नकळतपणे त्यांच्यासारखे गुण काही प्रमाणात स्वतःतही वाढत आहेत, याची जाणीव झाली.
Subscribe to:
Posts (Atom)


















