शाहीद बलवाच्या खाजगी विमानातून शरद पवारांचा प्रवास
देशद्रोही शाहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्याशी शरद पवार यांचे संबंध
विधानसभेत एकनाथ खडसे यांनी पुराव्यांनिशी केलेल्या आरोपांनी खळबळ
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शाहीद बलवा याच्या ‘डी.बी. रियालिटी’ या खाजगी आस्थापनाच्या विमानातून बलवा आणि विनोद गोएंका यांच्यासह १३ वेळा दुबईला गेले.
देशातील १ लाख मंदिरांचे सरकारीकरण ! - तोगडिया
पाटणा, ३१ मार्च (वृत्तसंस्था) - देशातील एक लाख मंदिरे शासनाने कह्यात घेतली आहेत. या मंदिरांतून भक्तांकडून अर्पण केले जाणारे ५० सहस्त्र कोटी रुपये प्रतिवर्षी शासनाला मिळत आहेत. (सर्वपक्षीय निधर्मी राज्यकर्ते एका बाजूला मंदिरांत अर्पण केलेला पैसा समाजासाठी वापरायला हवा, असे सांगत दरोडेखोरांप्रमाणे हिंदूंची मंदिरे लुटत आहेत आणि दुसर्या बाजूला त्यांची विदेशी अधिकोषांतील खाती अधिकाधिक बळकट करीत आहेत.
सनातन संस्था आणि अभिनव भारत या संघटनांवरील बंदीची मागणी रेटण्याची आवश्यकता - जितेंद्र आव्हाड
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयीची वृत्ते वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली; मात्र पुढे काय झाले ? सनातन संस्थेवरील बंदीच्या वृत्तामुळे अभिनव भारत संघटनेवरील बंदीचे सूत्र बाजूला का पडले ?
क्रिकेटच्या अनुषंगाने आरतीचे विडंबन करणार्या ‘यशवंत इन्स्टिट्यूट’च्या अध्यक्षांकडून लेखी क्षमायाचना !
पुणे, ३१ मार्च (वार्ता.) - येथील ‘यशवंत इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मॅनेजमेंट अॅण्ड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’चे अध्यक्ष शीतलकुमार पाटील यांनी क्रिकेटपटूंना देवतांच्या रूपात दाखवले, तसेच श्री गणेशाच्या आरतीचे विडंबन करणारी आरती सिद्ध केली. मंगळवारी जाहीरपणे त्यांनी विडंबनात्मक चित्र लावले आणि आरती म्हटली. याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केले.
अमेरिकेतील पेन हिल्स येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात चोरी
पेन हिल्स (अमेरिका) - अमेरिकेतील पेन हिल्स येथील हिंदु मंदिरात घुसून चोरांनी सुमारे १५ सहस्त्र डॉलर आणि दागिने असलेल्या तीन तिजोर्या पळवल्या. तोंडावर मुखवटा घालून चार चोर रात्रीच्या वेळी येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराजवळ आले. त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाच्या तोंडात बोळा घालून त्याला बांधून ठेवले अन् मंदिरात प्रवेश केला आणि मंदिराच्या तिजोर्यांसह तेथून पळ काढला.
धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन संघटित व्हावे ! - रमेश शिंदे
कार्यक्रमास ८६ उद्योजक उपस्थित
कोल्हापूर, ३१ मार्च (वार्ता.) - देशात धर्मनिरपेक्षता असेल, तर सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. हिंदूंवर अन्याय होता कामा नये. धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, आतंकवादी कारवाया, हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस अशा अनेक आघातांमुळे हिंदूंच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या गोष्टींना आवर घालायचा असेल, तर हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन संघटित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यांचे प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.
भारताची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटी
नवी दिल्ली - अलीकडेच झालेल्या भारताच्या १५ व्या जनगणनेचे प्राथमिक आकडे सार्वजनिक करण्यात आले आहेत. या आकड्यांनुसार भारताची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटींवर पोहोचली आहे.
करबुडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री रवळनाथाच्या यात्रेत मुसलमानाकडून ताईत आणि ‘क्रॉस’ यांची विक्री !
धर्माभिमानी हिंदूंनी खडसावल्यावर मुसलमानाने दुकान आवरले !
रत्नागिरी, ३१ मार्च (वार्ता.) - तालुक्यातील करबुडे-मुळगाववाडी येथील श्री रवळनाथाच्या यात्रेत एका मुसलमानाने ताईत, ‘क्रॉस’ आणि मुसलमानांच्या गोल टोप्या यांचे दुकान लावले होते. (मुसलमानांच्या एखाद्या
क्रिकेट, हा राष्ट्रघातकी खेळ !
राष्ट्रगीताच्या वेळी भारतीय खेळाडूंना व्यवस्थितपणे उभे रहायचे नसेल,
तर क्रिकेट सामन्यापूर्वी कशाला राष्ट्रगीत लावता ?
२७.२.२०११ या दिवशी विश्वचषक स्पर्धेतील भारत- इंग्लंड सामन्याच्या पूर्वी दोन्ही देशांची राष्ट्रगीते वाजवण्यात आली. त्या वेळी भारतीय खेळाडू वेगवेगळ्या स्थितीत उभे होते. कोणाचे हात मागे, तर कोणाच्या पायात ‘विश्राम’मध्ये रहातात, तसे अंतर होते. काही जणांचे मागे बांधलेले होते. राष्ट्रगीताच्या वेळी सावधान अवस्थेत उभे रहावे, हा संकेत आपण शाळेपासून शिकतो; मग आपल्या खेळाडूंना तो माहीत कसा नाही ? जर राष्ट्रगीताचा असा अवमान होणार असेल किंवा राष्ट्रगीताच्या वेळी तुम्हाला व्यवस्थितपणे उभे रहायचे नसेल, तर कशाला राष्ट्रगीत लावता ? - सौ. उत्तरा कनयाळकर, गोवा.
(दैनिक ‘गोमंतक’, ५.३.२०११)
(दैनिक ‘गोमंतक’, ५.३.२०११)
मुंबईत शनिवारी शासकीय सुटी
असंख्य समस्यांमध्ये राष्ट्र जळत असतांना स्वतःसह जनतेलाही फिडलवादनात
गुंगवणारे निरोचे भारतीय वंशज असलेले राज्यकर्ते !
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना पहाता
म्हणे, भारत आणि पाक यांनी मतभेदांवर तोडगा काढलाच पाहिजे !
इतकी वर्षे कोणताही तोडगा निघाला नसतांनाही दिवास्वप्नात रमणारे
कणाहीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग !
मोहाली, ३१ मार्च (प्रे.ट्र.) - भारत आणि पाक यांनी त्यांच्यामधील सर्व मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी मार्ग शोधून काढलाच पाहिजे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे सांगितले. पाकचे
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था - रा.रा. पाटील
मुंबई, ३१ मार्च - शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मैदानात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी ‘वानखेडे स्टेडियम’
बांधकाम व्यावसायिकांनी शासनयंत्रणेलाच आव्हान दिले आहे- भास्कर जाधव
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात निवासी इमारत आणि वाहनतळ जागांविषयी अनियमितता करून ‘अमृत कलश’ नामक ८ इमारतींचे निवासी संकुल उभारण्यात आले आहे.
शिवरायांचे मावळे बनून धर्मरक्षणास सिद्ध व्हा ! - राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगांवकर
नांदेड, ३१ मार्च (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संत पाचलेगांवकर महाराज, मुक्तेश्वर आश्रम येथे आयोजित केलेला शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलन आणि शिवरायांच्या प्रतीमापूजनाने
आमदारांच्या निधीत ५० लक्ष रुपयांची वाढ - वित्तमंत्री
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात आमदारांना मतदारसंघात करायच्या विकासकामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला होता. त्यानंतर यापुढे आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात
शासन पळपुटेपणाचे धोरण अवलंबत आहे. - दिवाकर रावते
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - राज्यातील अनेक चालू घडामोडींवर आम्ही सदनात नियम ९३ अन्वये सूचना करत असतो. आमच्या सूचना स्वीकारार्ह असल्यास सभापती त्यावर शासनाला निवेदन करण्याचे निर्देश देत असतात;
मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधान परिषदेचे कामकाज २ वेळा स्थगित
दायित्वशून्य मंत्री !
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - विधान परिषदेतील सकाळच्या सत्रातील कामकाज पार पडल्यावर दुपारच्या सत्रात राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चा पुकारण्यात आली; परंतु या चर्चेच्या वेळी सदनात एकही मंत्री
भ्रष्ट शासनाचा धिक्कार करत विरोधकांचा सभात्याग
निविदा न काढताच संगणक खरेदीचा प्रस्ताव संमत
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने चालवण्यात येणार्या २७१ वसतीगृहांत संगणक प्रणाली बसवणे आणि देखभाल करणे यासाठी ३१ कोटी ८६ लक्ष रुपयांचा
प्रस्तावित (अंध)श्रद्धाविरोधी कायद्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची आज निदर्शने
स्थळ : पनवेल एस्.टी. स्टॅण्डसमोर
वेळ : सायं. ५ ते ७
संपर्क : ९३२३१४३२२५
वेळ : सायं. ५ ते ७
संपर्क : ९३२३१४३२२५
आजची हिंदु धर्मजागृती सभा
म्हातवली (ता. उरण)
स्थळ : सोमवंशीय क्षत्रीय पाठारे सभागृह, चिंबळथळी, म्हातवली, नागाव, ता. उरण, जिल्हा रायगड.
वेळ : सायं. ५.३० वाजता
साधकांनी सभेसाठी नेहमीची प्रार्थना करावी.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा गुढीपाडवा विशेषांक
सर्व वितरकांना सूचना
दैनिक ‘सनातन प्रभात’ चैत्र शु. १ (४ एप्रिल २०११) या दिवशी ‘गुढीपाडवा विशेषांक’ प्रसिद्ध करणार आहे.
फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, जगभरातील मंदिरांची असुरक्षितता जाणा !
अमेरिकेतील पेन हिल्स येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात घुसून चोरांनी सुमारे १५ सहस्त्र डॉलर (म्हणजे ११ लाख २५ सहस्त्र रुपये) आणि दागिने असलेल्या तीन तिजोर्या पळवल्या. या चोरांनी रात्रीच्या वेळी मंदिराच्या सुरक्षारक्षकाला बांधून ठेवले आणि चोरी केली.
म्हणे, सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या पुतळ्यांची विटंबना झाल्यास पुतळा बांधणार्या संस्थेवर कारवाई !
गृहमंत्र्यांचा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - खिस्ताब्द २००५ पासून राज्यात हिंदु देवतांच्या विटंबनाच्या ४६५ घटना, गौतम बुद्ध ३१, छत्रपती शिवाजी महाराज ५२ आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनाच्या ११७ घटना घडल्या.
नाशिक येथे शिवसेनेच्या नगरसेवकाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण
नाशिक, ३१ मार्च - येथील स्थायी समितीच्या निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेचे नगरसेवक श्री. सुधाकर बडगुजर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.
जपानमधील किरणोत्सर्गाचा भारताला धोका नाही - मुख्य सचिव
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - जपानमध्ये झालेल्या किरणोत्सर्गामुळे भारताला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्य सचिव रत्नाकर
साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना, तसेच या तिथींच्या दोन दिवस आधी अन् दोन दिवस नंतर वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होत असल्याने प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ : फाल्गुन कृ. चतुर्दशी (२.४.२०११) सायं ५.३५ वाजता
समाप्ती : फाल्गुन अमावास्या (३.४.२०११) रात्री ८.०२ वाजता
उद्या अमावास्या आहे.
हिंदु धर्मियांसाठी आपत्काळ असतांना अशा अक्षम्य चुका करून धर्मकार्यात अडथळे निर्माण करू नका !
ईश्वरी राज्यात शासनाची पारदर्शकता अशी असेल !
गोव्यातील सत्तरी तालुक्यातील कुडचिरे येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या संदर्भात एका साधकाने दैनिकात वृत्तस्वरूपात प्रसिद्ध करण्यायोग्य काही सूत्रे लिहून माझ्याकडे दिली होती. नंतर मी ती सूत्रे २१ दिवसांनी
कार्यकर्त्यांना सूचना
रामनवमीचे पत्रक आणि ‘होर्डिंग’ उपलब्ध !
रामनवमीनिमित्त ‘ए-५’ आकारातील पाठपोट पत्रक आणि १० फूट ² ८ फूट आकारातील
रामनवमीनिमित्त ‘ए-५’ आकारातील पाठपोट पत्रक आणि १० फूट ² ८ फूट आकारातील
कोणी आपले कौतुक केल्यास अहं न वाढण्यासाठी हा दृष्टीकोन ठेवा !
बर्याच वेळा एखादी गोष्ट चांगली झाल्यास साधक आपले कौतुक करतात. कोणी कौतुक केल्यावर आपल्या मनाला थोडातरी अहंचा विचार स्पर्श करतोच, हे लक्षात आले. त्या वेळी ‘हे आपले कौतुक नसून ते ईश्वराचे कौतुक आहे’, असा विचार करून अहंच्या विचारांकडे लक्ष द्यायचे नाही; कारण कोणतीही गोष्ट आपण केलेली नसते, तर ती ईश्वराने आपल्याकडून करवून घेतलेली असते. त्यामुळे कौतुक तरी आपण आपल्याला का लावून घ्यायचे ? - श्री. सुरजित माथूर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘हिंदु धर्मातील कृतीमागील शास्त्र सांगून प्रबोधन करणारी सनातन संस्था सर्व हिंदूंसाठी आधारस्तंभ आहे !’ - श्री. मच्छिंद्रनाथ च्यारी, गोवा
धर्मशिक्षण गुढी उभारण्याचे लाभ कोणते ?
गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति- लहरी कलशाच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात.
कृष्णाप्रती भाव असल्याने इतरांना स्वतःमध्ये बाळकृष्णाचे दर्शन घडवणारा चि. अद्वैत मावळे (वय २ वर्षे) !
![]() |
| चि. अद्वैत मावळे |
१ अ. सात्त्विक कृती आणि उपाय यांच्या वेळी गर्भात हालचाल होत असल्याचे जाणवणे : ‘मी खोक्याचे उपाय करत असतांना गर्भात जास्त हालचाल जाणवत होती. ग्रंथवाचन; अथर्वशीर्ष, रामरक्षा आणि मारुति स्तोत्र म्हणणे; नामजप अन् उपाय करणे आणि सतत भजने ऐकणे या वेळी बाळ पुष्कळ हालचाल करायचे. कधी कधी भजनांच्या वेळी शांत रहात असे.
ईश्वर प्रत्येक क्षणाला समवेत असल्याची स्वप्नातही प्रचीती येणे
१. स्वप्नात कोणीतरी दाराची कडी वाजवल्याने दरवाजा उघडणे आणि त्याच वेळी ७ ते ८ अज्ञात व्यक्ती साधिकेला घेऊन घरी येणे : ‘फेबु्रवारी २०११ मध्ये एका रात्री मी झोपले असतांना मला स्वप्न पडले.
महालोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदकिन कोरगांवकर याची वैशिष्ट्ये
![]() |
| कु. नंदकिन कोरगांवकर |
म्हापसा, गोवा येथील साधक-दांपत्य श्री. राजेश आणि सौ. क्रांती कोरगांवकर यांचा मुलगा कु. नंदकिन आज ७ वर्षांचा झाला. त्या निमित्त त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. तो महालोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बालसाधक आहे.
कु. नंदकिन कोरगांवकर याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवारातर्फे अनेक शुभाशीर्वाद !
१. प.पू. डॉक्टर २ वर्षे वयाचे असतांनाचे त्यांचे छायाचित्र त्यांचेच असल्याचे कु. नंदकिन याने अचूक ओळखणे :
दायित्व असणार्या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे
![]() |
| सौ. श्रद्धा पवार |
‘सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत चालली असल्याने प्रत्येक दिवशी आपण साधना कशी वाढवू शकतो, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जिल्ह्यात कार्याची घडी बसण्यासाठी आणि साधकांकडून व्यष्टी अन् समष्टी साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी पुढील काही सूत्रांचा अभ्यास करून त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
१. साधकांना साहाय्य करणे
कार्याच्या दृष्टीने आणि साधनेत येणार्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने साधकांना साहाय्य करण्याचा भाग वाढवू शकतो. साधकांना येणार्या अडचणी या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांपैकी कोणत्या स्तरावरील आहेत,
१. साधकांना साहाय्य करणे
कार्याच्या दृष्टीने आणि साधनेत येणार्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने साधकांना साहाय्य करण्याचा भाग वाढवू शकतो. साधकांना येणार्या अडचणी या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांपैकी कोणत्या स्तरावरील आहेत,
वयाच्या ६७ व्या वर्षीही निरपेक्षपणे कृती करणार्या श्रीमती माया गोखले !
![]() |
| श्रीमती माया गोखले |
६० टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेल्या सनातनच्या आणखी एक वयोवृद्ध साधिका
‘पुणे येथील साधिका श्रीमती माया गोखले (वय ६७ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
आपल्या साधिकांनाही आता ६० टक्के पातळीच्या साधिका ओळखता येतात, हे सौ. मेधा गोखले यांनी सिद्ध केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! - डॉ.आठवले
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीच्या माध्यमातून खेचल्या जाणार्या प्रजापति लहरींच्या संदर्भात मिळालेले ज्ञान
हिंदु धर्म आणि संस्कृती किती महान आहे, हे पुढील ज्ञानावरून लक्षात येईल. त्यात धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या कृतीचा उपयोग किती व्यापक असतो, हेही कळेल. चैत्र शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (४.४.२०११) या दिवशी गुढीपाडवा आहे. हिंदु संस्कृतीत गुढी उभारण्याची कृती ही नुसती वर्षारंभ किंवा विजयाचे प्रतीक म्हणून नाही, तर त्याचे अनेक सूक्ष्म स्तरावरील लाभ आहेत. गुढी उभारल्याने प्रजापति लहरी आकृष्ट होतात आणि त्यांचा लाभ होतो. तो लाभ नुसता चैतन्याच्या स्तरावरच मर्यादित नाही, तर त्यामुळे प्रजोत्पादनाचा दर्जा वाढून उत्तम प्रजेची निर्मिती होते, हे आपल्याला कळेल. त्यामुळे हिंदूंनी धर्मशास्त्रावर श्रद्धा ठेवून नुसती जरी कृती केली, तरी त्यांना लाभ होईल आणि जर त्यांनी भक्तीभावाने ती कृती केली, तर त्यांना १०० पटींनी लाभ होईल. पुढील ज्ञान आपल्याला हेच सांगते. ज्ञान हे अनंत आहे. हिंदु धर्माची महती आपल्याला ज्ञानातून होते. त्याचे नवनवीन पैलू शिकायला मिळतात. सनातनच्या साधकांना ईश्वर हे ज्ञान अक्षरशहा भरभरून देत आहे. अनेक साधकांच्या माध्यमातून ईश्वर हे ज्ञान देत आहे. सातार्याच्या वैद्या (सौ.) गौरी दत्तात्रेय याळगी यांना प्रथमच मिळालेले ज्ञान आणि त्याची प्रत आपल्याला अचंबित करेल आणि हा ईश्वराचा न संपणारा ओघ आहे, हे लक्षात येईल.
Subscribe to:
Posts (Atom)

















